मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
...म्हणून जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना सुरू केली.
...इसलिए जल संरक्षण के लिए जलयुक्त शिवार जैसी योजना शुरू की।
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
...म्हणून जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना सुरू केली.
...इसलिए जल संरक्षण के लिए जलयुक्त शिवार जैसी योजना शुरू की।
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
लोकसहभागातून जलसंवर्धन करणार्या जलयुक्त शिवार योजनेची 'यशोगाथा'...
जनभागीदारी से जल संरक्षण करने वाली जलयुक्त शिवार योजना की 'सफलता की कहानी'...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #JalyuktShivar
लोकसहभागातून जलसंवर्धन करणार्या जलयुक्त शिवार योजनेची 'यशोगाथा'...
जनभागीदारी से जल संरक्षण करने वाली जलयुक्त शिवार योजना की 'सफलता की कहानी'...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #JalyuktShivar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जलसंधारण न केल्यास दुष्काळातून बाहेर पडणे अशक्य...
जल संरक्षण के बिना सूखे से बाहर निकलना असंभव...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
जलसंधारण न केल्यास दुष्काळातून बाहेर पडणे अशक्य...
जल संरक्षण के बिना सूखे से बाहर निकलना असंभव...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जेथील दुष्काळावर पुस्तके लिहिली गेली तेथे आज शेवटच्या माणसापर्यंत पाणी...
जहां सूखे के बारे में किताबें लिखी गईं, आज वहां आखिरी व्यक्ति तक पानी...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
जेथील दुष्काळावर पुस्तके लिहिली गेली तेथे आज शेवटच्या माणसापर्यंत पाणी...
जहां सूखे के बारे में किताबें लिखी गईं, आज वहां आखिरी व्यक्ति तक पानी...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नदी, नाले आणि ओढ्यांचे 10% प्रदूषण उद्योगांमार्फत तर 90% प्रदूषण शहरे आणि गावांमार्फत...
नदी, नालों और नहरों का 10% प्रदूषण उद्योगों के कारण होता है, जबकि 90% प्रदूषण शहरों और गांवों के कारण...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
नदी, नाले आणि ओढ्यांचे 10% प्रदूषण उद्योगांमार्फत तर 90% प्रदूषण शहरे आणि गावांमार्फत...
नदी, नालों और नहरों का 10% प्रदूषण उद्योगों के कारण होता है, जबकि 90% प्रदूषण शहरों और गांवों के कारण...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'विदर्भ पाणी परिषदे'च्या माध्यमातून विदर्भाच्या पाण्याच्या व्यवस्थेबद्दल उत्तम चर्चा होईल हा विश्वास...
'विदर्भ पानी परिषद' के माध्यम से विदर्भ की जल व्यवस्था पर अच्छी चर्चा होगी, यह विश्वास...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
'विदर्भ पाणी परिषदे'च्या माध्यमातून विदर्भाच्या पाण्याच्या व्यवस्थेबद्दल उत्तम चर्चा होईल हा विश्वास...
'विदर्भ पानी परिषद' के माध्यम से विदर्भ की जल व्यवस्था पर अच्छी चर्चा होगी, यह विश्वास...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विदर्भामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी...
विदर्भ में परिवर्तन लाने और मराठवाड़ा को सूखा मुक्त बनाने के लिए...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
विदर्भामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी...
विदर्भ में परिवर्तन लाने और मराठवाड़ा को सूखा मुक्त बनाने के लिए...
('विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
2014 पासून 'बळीराजा' सारख्या योजनेमार्फत विदर्भात 90 योजना पूर्णत्वास...
2014 से अब तक विदर्भ में 'बळीराजा' जैसी योजनाओं के माध्यम से 90 योजना पूर्ण...
(विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
2014 पासून 'बळीराजा' सारख्या योजनेमार्फत विदर्भात 90 योजना पूर्णत्वास...
2014 से अब तक विदर्भ में 'बळीराजा' जैसी योजनाओं के माध्यम से 90 योजना पूर्ण...
(विदर्भ पाणी परिषद'चे उदघाटन | नागपूर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #WaterConservation
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 📕मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इथेनॉल मॅन डॉ. प्रमोद चौधरी यांच्याद्वारे लिखित 'पैलतीरावरून... तर असं झालं’ पुस्तकाचे प्रकाशन 📕मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से इथेनॉल मैन डॉ. प्रमोद चौधरी द्वारा लिखित 'पैलतीरावरुन...…
CMO Maharashtra Tweets:
तंत्रज्ञान, पर्यावरण आणि उद्योजकतेचा संगम!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित पुस्तक ‘पैलतीरावरून... तर असं झालं’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाशन सोहळ्याला केवळ साहित्यिक महत्त्व नसून, नवभारताच्या तंत्रज्ञान, उद्योजकता आणि पर्यावरणविषयक प्रवासाला प्रेरणा देणारा क्षण म्हणून पाहता येईल असे अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या पुस्तकातून डॉ. प्रमोद चौधरी यांनी केवळ आपली संघर्षमय वाटचाल मांडलेली नाही, तर एका विचारशील, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि पर्यावरणपूरक भारताचे स्वप्न कसे प्रत्यक्षात आणता येते, याचे उदाहरणही दिले आहे. टॅलेंट, टेक्नॉलॉजी, ट्रस्ट आणि ट्रुथफुलनेस या गुणांच्या बळावर त्यांनी संकटांवर मात करत स्वतःचा मार्ग स्वतःच निर्माण केला.
2009 ते 2014 या कालखंडात देशातील उद्योगजगतात निर्माण झालेल्या अनिश्चिततेची चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही स्थिती केवळ प्राज इंडस्ट्रीसाठी नव्हे, तर संपूर्ण उद्योगजगतासाठी परिवर्तनाचा काळ होता. माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी इंधनात 5% इथेनॉलच्या मिश्रणासह घेतलेले अनेक निर्णय नंतरच्या सरकारने बदलले. या धोरण बदलामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर डॉ. चौधरी यांनी धोरणात्मक दृष्टिकोनातून मात केली.
2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर इथेनॉलसाठी स्पष्ट धोरण तयार झाले. आज देश इंधनात 20% इथेनॉल मिश्रणाकडे वाटचाल करत आहे. या इथेनॉल धोरणामुळे देशाचे ₹1 लाख कोटींहून अधिक परकीय चलन वाचले आहे आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग सुकर झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्राज इंडस्ट्रीने पुरवलेले 2nd Generation इथेनॉल तंत्रज्ञान केवळ इंधननिर्मितीपुरते मर्यादित राहिलेले नाही. यातून शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि पर्यावरणस्नेही भारताच्या दिशेने क्रांतिकारी पावले उचलली गेली आहेत. जीवाश्म इंधनावरील अवलंबत्व कमी करत, भारत आता डिकार्बनायझेशनकडे वाटचाल करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
साखर उद्योगाच्या अडचणी सोडवण्याचे काम, उपपदार्थांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आणि स्वच्छ इंधनाच्या दिशेने वाटचाल यामध्येही प्राज इंडस्ट्रीचे योगदान मोठे असल्याचा उल्लेख त्यांनी केला. विमान इंधनाच्या हरित पर्यायांबाबत प्राज इंडस्ट्रीने दिलेले तंत्रज्ञान भविष्यातील उड्डाणासाठी सक्षम पायाभूत सुविधा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कचऱ्याचे इंधनात रूपांतर, बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचे उत्पादन यामध्येही प्राज इंडस्ट्रीचे संशोधन मार्गदर्शक ठरले आहे. साखर उद्योगाच्या उपपदार्थांमधून बायोप्लास्टिक तयार करून पर्यावरण रक्षणास नवा आयाम देण्याचे काम प्राज इंडस्ट्रीने केले आहे, ही अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसाठी डॉ. चौधरी यांनी सुचवलेल्या धोरणात्मक आराखड्याचा उल्लेख करत सांगितले की, गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, तर पहिला जिल्हा ठरणार आहे. या जिल्ह्यासाठी दिलेल्या आराखड्यावर काम केले जाईल.
‘पैलतीरावरून... तर असं झालं’ या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. चौधरी यांनी पुढच्या पिढ्यांना तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नवीकरणीय ऊर्जेचा दूरदृष्टीपूर्ण वारसा दिला आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, पुस्तकाचे लेखक इथेनॉल मॅन व प्राज इंडस्ट्रीचे चेअरमन डॉ. प्रमोद चौधरी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
तंत्रज्ञान, पर्यावरण आणि उद्योजकतेचा संगम!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित पुस्तक ‘पैलतीरावरून... तर असं झालं’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाशन सोहळ्याला केवळ साहित्यिक महत्त्व नसून, नवभारताच्या तंत्रज्ञान, उद्योजकता आणि पर्यावरणविषयक प्रवासाला प्रेरणा देणारा क्षण म्हणून पाहता येईल असे अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या पुस्तकातून डॉ. प्रमोद चौधरी यांनी केवळ आपली संघर्षमय वाटचाल मांडलेली नाही, तर एका विचारशील, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि पर्यावरणपूरक भारताचे स्वप्न कसे प्रत्यक्षात आणता येते, याचे उदाहरणही दिले आहे. टॅलेंट, टेक्नॉलॉजी, ट्रस्ट आणि ट्रुथफुलनेस या गुणांच्या बळावर त्यांनी संकटांवर मात करत स्वतःचा मार्ग स्वतःच निर्माण केला.
2009 ते 2014 या कालखंडात देशातील उद्योगजगतात निर्माण झालेल्या अनिश्चिततेची चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही स्थिती केवळ प्राज इंडस्ट्रीसाठी नव्हे, तर संपूर्ण उद्योगजगतासाठी परिवर्तनाचा काळ होता. माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी इंधनात 5% इथेनॉलच्या मिश्रणासह घेतलेले अनेक निर्णय नंतरच्या सरकारने बदलले. या धोरण बदलामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर डॉ. चौधरी यांनी धोरणात्मक दृष्टिकोनातून मात केली.
2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर इथेनॉलसाठी स्पष्ट धोरण तयार झाले. आज देश इंधनात 20% इथेनॉल मिश्रणाकडे वाटचाल करत आहे. या इथेनॉल धोरणामुळे देशाचे ₹1 लाख कोटींहून अधिक परकीय चलन वाचले आहे आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग सुकर झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्राज इंडस्ट्रीने पुरवलेले 2nd Generation इथेनॉल तंत्रज्ञान केवळ इंधननिर्मितीपुरते मर्यादित राहिलेले नाही. यातून शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि पर्यावरणस्नेही भारताच्या दिशेने क्रांतिकारी पावले उचलली गेली आहेत. जीवाश्म इंधनावरील अवलंबत्व कमी करत, भारत आता डिकार्बनायझेशनकडे वाटचाल करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
साखर उद्योगाच्या अडचणी सोडवण्याचे काम, उपपदार्थांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आणि स्वच्छ इंधनाच्या दिशेने वाटचाल यामध्येही प्राज इंडस्ट्रीचे योगदान मोठे असल्याचा उल्लेख त्यांनी केला. विमान इंधनाच्या हरित पर्यायांबाबत प्राज इंडस्ट्रीने दिलेले तंत्रज्ञान भविष्यातील उड्डाणासाठी सक्षम पायाभूत सुविधा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कचऱ्याचे इंधनात रूपांतर, बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचे उत्पादन यामध्येही प्राज इंडस्ट्रीचे संशोधन मार्गदर्शक ठरले आहे. साखर उद्योगाच्या उपपदार्थांमधून बायोप्लास्टिक तयार करून पर्यावरण रक्षणास नवा आयाम देण्याचे काम प्राज इंडस्ट्रीने केले आहे, ही अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसाठी डॉ. चौधरी यांनी सुचवलेल्या धोरणात्मक आराखड्याचा उल्लेख करत सांगितले की, गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, तर पहिला जिल्हा ठरणार आहे. या जिल्ह्यासाठी दिलेल्या आराखड्यावर काम केले जाईल.
‘पैलतीरावरून... तर असं झालं’ या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. चौधरी यांनी पुढच्या पिढ्यांना तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नवीकरणीय ऊर्जेचा दूरदृष्टीपूर्ण वारसा दिला आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, पुस्तकाचे लेखक इथेनॉल मॅन व प्राज इंडस्ट्रीचे चेअरमन डॉ. प्रमोद चौधरी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मधुमेहाविरोधातील लढाईत काम करणाऱ्या डॉक्टरांचे मंथन...
डायबिटीज के क्षेत्र में काम करने वाले चिकित्सकों का मंथन...
(हेलो डायबिटीज कॉन्क्लेव | नागपुर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #DiabetesAcademia2025
मधुमेहाविरोधातील लढाईत काम करणाऱ्या डॉक्टरांचे मंथन...
डायबिटीज के क्षेत्र में काम करने वाले चिकित्सकों का मंथन...
(हेलो डायबिटीज कॉन्क्लेव | नागपुर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #DiabetesAcademia2025
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भारतामध्ये मधुमेहाचे रुग्ण वाढण्याची प्रमुख कारणे...
भारत में डायबिटीज बढ़ने की प्रमुख वजहें...
(हेलो डायबिटीज कॉन्क्लेव | नागपुर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #DiabetesAcademia2025
भारतामध्ये मधुमेहाचे रुग्ण वाढण्याची प्रमुख कारणे...
भारत में डायबिटीज बढ़ने की प्रमुख वजहें...
(हेलो डायबिटीज कॉन्क्लेव | नागपुर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #DiabetesAcademia2025