देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताचा काळ आणि स्वांत्र्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांचा काळ हा किती धकाधकीचा होता, हे या खंडातील पत्रव्यवहारावरून कळते - अभय दातार
https://www.aksharnama.com/client/article_detail/7449
एकूणच देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताचा काळ आणि स्वांत्र्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांचा काळ हा किती धकाधकीचा होता, हे या खंडातील पत्रव्यवहारावरून कळते. देशासमोरील अडचणी किती तीव्र आणि गुंतागुंतीचा होत्या, हेही लक्षात येते. शीर्षस्थ नेतृत्वाला कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे लागे, हे ध्यानात येते. अष्टावधानी राहून आपल्या शीर्षस्थ नेत्यांनी आपल्या परीने या अडचणींचा सामना केला. त्याबद्दल त्यांचे ऋण मानावे तितके कमीच आहेत.
https://www.aksharnama.com/client/article_detail/7449
एकूणच देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताचा काळ आणि स्वांत्र्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांचा काळ हा किती धकाधकीचा होता, हे या खंडातील पत्रव्यवहारावरून कळते. देशासमोरील अडचणी किती तीव्र आणि गुंतागुंतीचा होत्या, हेही लक्षात येते. शीर्षस्थ नेतृत्वाला कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे लागे, हे ध्यानात येते. अष्टावधानी राहून आपल्या शीर्षस्थ नेत्यांनी आपल्या परीने या अडचणींचा सामना केला. त्याबद्दल त्यांचे ऋण मानावे तितके कमीच आहेत.
“मराठी माणसाने मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली नाही, तर दिल्लीवर मराठी प्रभाव प्रस्थापित करणं कठीणच आहे.” - पृथ्वीराज चव्हाण, प्रवीण बर्दापूरकर | राजीव खांडेकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7450
मराठी माणसाचा कमी समाधान मानणारा स्वभाव मोठा अडसर आहे. मधु दंडवते, विदर्भातील काही मोठे नेते, यांनी दिल्लीत खूप चांगलं काम केलं होतं, पण नंतर संगीत खुर्चीचा खेळ झाला आणि ते राजकारणातून बाजूला झाले. हीच मराठी माणसांची एक मोठी समस्या आहे. त्यांना मिळालेल्या स्थानावर समाधानी राहण्याची सवय आहे, पण मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली नाही, तर दिल्लीवर मराठी प्रभाव प्रस्थापित करणं कठीणच आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7450
मराठी माणसाचा कमी समाधान मानणारा स्वभाव मोठा अडसर आहे. मधु दंडवते, विदर्भातील काही मोठे नेते, यांनी दिल्लीत खूप चांगलं काम केलं होतं, पण नंतर संगीत खुर्चीचा खेळ झाला आणि ते राजकारणातून बाजूला झाले. हीच मराठी माणसांची एक मोठी समस्या आहे. त्यांना मिळालेल्या स्थानावर समाधानी राहण्याची सवय आहे, पण मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली नाही, तर दिल्लीवर मराठी प्रभाव प्रस्थापित करणं कठीणच आहे...
पुरुष अंतराळयात्रींइतक्याच महिला अंतराळयात्रींदेखील अंतराळात जाण्यास पात्र आणि सक्षम होत्या, परंतु त्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागला... - सुकल्प कारंजेकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7451
आजही जगात खऱ्या अर्थाने महिलांना समान संधी मिळालेली नाही. विविध क्षेत्रांमध्ये उच्चपदावरील महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमीच आहे. भारतात तर अजूनही स्त्री भ्रूणहत्येची समस्या आहे, महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार घडत आहेत. दुसरीकडे महिला चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होत आहेत. चंद्रावरील महिलेचं पहिलं पाऊल हे समानतेच्या भवितव्याचं चिन्ह ठरेल, अशी आशा!...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7451
आजही जगात खऱ्या अर्थाने महिलांना समान संधी मिळालेली नाही. विविध क्षेत्रांमध्ये उच्चपदावरील महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमीच आहे. भारतात तर अजूनही स्त्री भ्रूणहत्येची समस्या आहे, महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार घडत आहेत. दुसरीकडे महिला चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होत आहेत. चंद्रावरील महिलेचं पहिलं पाऊल हे समानतेच्या भवितव्याचं चिन्ह ठरेल, अशी आशा!...
जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत! - रवींद्रनाथ पाटील
https://www.aksharnama.com/client/article_detail/7452
एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7452
एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक...
PTSDमुळे माझ्या आयुष्याचे जे नुकसान झाले, ते इतर कोणाचे होऊ नये हा निर्धार करून मी यावर पुस्तक लिहायचा निर्धार केला... - डॉ. वृषाली रामदास राऊत
https://www.aksharnama.com/client/article_detail/7453
शरीराला घाव बसला आणि जखम झाली की, ती डोळ्यांना दिसते, म्हणून त्यावर उपचार करणे शक्य असते. मनावर घाव बसल्यावर जी जखम होते, त्यावर उपाय कसा करणार? शारीरिक इजा आपल्याला माहिती आहेत, पण भावनिक इजा ज्यामुळे मनाला त्रास होतो. त्यावर उपचार कसा करायचा? भावनिक इजा कधी होते, हे कळते तरी का? भावनिक इजा समजून घेण्याअगोदर मनावर होणारा आघात समजून घेणे आवश्यक आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7453
शरीराला घाव बसला आणि जखम झाली की, ती डोळ्यांना दिसते, म्हणून त्यावर उपचार करणे शक्य असते. मनावर घाव बसल्यावर जी जखम होते, त्यावर उपाय कसा करणार? शारीरिक इजा आपल्याला माहिती आहेत, पण भावनिक इजा ज्यामुळे मनाला त्रास होतो. त्यावर उपचार कसा करायचा? भावनिक इजा कधी होते, हे कळते तरी का? भावनिक इजा समजून घेण्याअगोदर मनावर होणारा आघात समजून घेणे आवश्यक आहे...
सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच... - सुनंदा भोसेकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7454
पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7454
पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे...
आपण तर सध्या आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्याच अनेक क्षमता नष्ट करत चाललो आहोत… - कौस्तुभ मुदगल
https://www.aksharnama.com/client/article_detail/7455
आपण जसजसे ‘स्मार्ट’ होत गेलो, तसतशा या आपल्या क्षमता कमी होत चालल्या आहेत की काय, अशी शंका उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती आहे. स्मार्ट फोन्सच्या रूपाने आज आपल्या हातात छोटासा संगणकच आला आहे. अगदी लहानसहान गोष्टींसाठी आपण त्याचा उपयोग करू लागलो आहोत. माणसाचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून, या तंत्रज्ञानाचा शोध लागला, पण त्याने आज आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7455
आपण जसजसे ‘स्मार्ट’ होत गेलो, तसतशा या आपल्या क्षमता कमी होत चालल्या आहेत की काय, अशी शंका उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती आहे. स्मार्ट फोन्सच्या रूपाने आज आपल्या हातात छोटासा संगणकच आला आहे. अगदी लहानसहान गोष्टींसाठी आपण त्याचा उपयोग करू लागलो आहोत. माणसाचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून, या तंत्रज्ञानाचा शोध लागला, पण त्याने आज आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत...
नानासाहेब नावाचा ‘परिस’ स्पर्श होताना... - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7456
न्यायमूर्ती आणि लेखक म्हणून जनमाणसातील नानासाहेबांची प्रतिमा खूपच लखलखीत होती. महत्त्वाचं म्हणजे ही प्रतिमा धवल चारित्र्याच्या कोंदणात विराजमान होती. गेली साडेचार दशकं पत्रकारिता करत असताना प्रतिमा लखलखीत असणारे राजकारण आणि साहित्याच्या क्षेत्रातले नागपूर, मुंबई, दिल्लीत असंख्य भेटले; त्यापैकी बहुसंख्य त्याच प्रतिमेच्या कोशात गुरफटून गेलेले पाहण्यात आले...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7456
न्यायमूर्ती आणि लेखक म्हणून जनमाणसातील नानासाहेबांची प्रतिमा खूपच लखलखीत होती. महत्त्वाचं म्हणजे ही प्रतिमा धवल चारित्र्याच्या कोंदणात विराजमान होती. गेली साडेचार दशकं पत्रकारिता करत असताना प्रतिमा लखलखीत असणारे राजकारण आणि साहित्याच्या क्षेत्रातले नागपूर, मुंबई, दिल्लीत असंख्य भेटले; त्यापैकी बहुसंख्य त्याच प्रतिमेच्या कोशात गुरफटून गेलेले पाहण्यात आले...
माधव ‘नेत्रालय’, मोहन ‘जिव्हालय’ आणि नरेंद्र ‘स्वातंत्र्यालय’…. - जयदेव डोळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7457
‘आलय’ म्हणजे काय तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही जे उत्तर द्याल ते मलाही माहीत आहे, पण खात्री करवून घेऊ म्हणून तुम्हाला विचारले. मला सांगा, ‘आलय’ म्हणजे घर ना? ‘देवालय’ म्हणजे देवाचे घर. आणखी उदाहरण द्यायचे तर ‘सचिवालय’, ‘न्यायालय’, ‘विद्यालय’, ‘रुग्णालय’, ‘औषधालय’ या चांगल्या गोष्टींची घरे जशी असतात, तसे जिथे मद्य मिळते, ते ‘मद्यालय’. म्हणजे वाईट गोष्टींनासुद्धा घर आहे आपल्या भाषेत...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7457
‘आलय’ म्हणजे काय तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही जे उत्तर द्याल ते मलाही माहीत आहे, पण खात्री करवून घेऊ म्हणून तुम्हाला विचारले. मला सांगा, ‘आलय’ म्हणजे घर ना? ‘देवालय’ म्हणजे देवाचे घर. आणखी उदाहरण द्यायचे तर ‘सचिवालय’, ‘न्यायालय’, ‘विद्यालय’, ‘रुग्णालय’, ‘औषधालय’ या चांगल्या गोष्टींची घरे जशी असतात, तसे जिथे मद्य मिळते, ते ‘मद्यालय’. म्हणजे वाईट गोष्टींनासुद्धा घर आहे आपल्या भाषेत...
प्रवाही भाषा, अर्थपूर्ण निवेदन, यामुळे ‘पटयारा’ थेट काळजाला भिडतं… आणि वाट्याला येणाऱ्या जगण्याकडं कसं बघावं, याची दिशाही दाखवतं…. - विलास पाटील
https://www.aksharnama.com/client/article_detail/7458
ही कहाणी एका कुटुंबाबरोबरच त्याच्या भोवतालाचीही आहे, हेही स्पष्टपणे आपल्यासमोर येतं. आणि त्याच बरोबरीने आपल्याला आणखी एका नाजूक धाग्याची जाणीव होते. तो म्हणजे परिस्थितीच्या जोखडाखाली कोणीही अडकलेला असो, समाज त्याची वेळी-अवेळी अडवणूक करतोच करतो. त्यासाठी दलित, पददलित, वंचित, उपेक्षित असण्याची गरज नसते. परिस्थिती अनुकूल नसणाऱ्या सवर्णांच्या वाट्यालाही ते दु:ख येतं...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7458
ही कहाणी एका कुटुंबाबरोबरच त्याच्या भोवतालाचीही आहे, हेही स्पष्टपणे आपल्यासमोर येतं. आणि त्याच बरोबरीने आपल्याला आणखी एका नाजूक धाग्याची जाणीव होते. तो म्हणजे परिस्थितीच्या जोखडाखाली कोणीही अडकलेला असो, समाज त्याची वेळी-अवेळी अडवणूक करतोच करतो. त्यासाठी दलित, पददलित, वंचित, उपेक्षित असण्याची गरज नसते. परिस्थिती अनुकूल नसणाऱ्या सवर्णांच्या वाट्यालाही ते दु:ख येतं...
‘साप्ताहिक मनोहर’ माझा मित्र झाला. जीवाभावाचा मित्र. वयाने मोठा असलेला मित्र, ज्याचं बोट पकडून मी पुण्यात सेटल झालो… अनेक अर्थानं - अविनाश कोल्हे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7459
‘मनोहर’च्या काही मुखपृष्ठकथांची शीर्षकं आजही आठवतात. ‘तरुणींना हवासा वाटणारा पण न ‘सापडणारा’ बॉयफ्रेंड’, ‘मारुतीची शेपटी ते पदमा खन्ना = होस्टेल’ ही मुलांच्या होस्टेलबद्दलची कव्हर स्टोरी, ‘आधुनिक तरुणी : परंपरागत व्रतवैकल्ये’, ‘पोरींनी लाजणे पोरांना धमाल आवडते!’, ‘कुढणाऱ्या मुली, बागडणाऱ्या मुली, उंडारणाऱ्या मुली... गर्ल्स होस्टेल’.... अशा अनेक मुखपृष्ठकथांमुळे मला पुणं सापडत गेलं...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7459
‘मनोहर’च्या काही मुखपृष्ठकथांची शीर्षकं आजही आठवतात. ‘तरुणींना हवासा वाटणारा पण न ‘सापडणारा’ बॉयफ्रेंड’, ‘मारुतीची शेपटी ते पदमा खन्ना = होस्टेल’ ही मुलांच्या होस्टेलबद्दलची कव्हर स्टोरी, ‘आधुनिक तरुणी : परंपरागत व्रतवैकल्ये’, ‘पोरींनी लाजणे पोरांना धमाल आवडते!’, ‘कुढणाऱ्या मुली, बागडणाऱ्या मुली, उंडारणाऱ्या मुली... गर्ल्स होस्टेल’.... अशा अनेक मुखपृष्ठकथांमुळे मला पुणं सापडत गेलं...
‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ : ललितलेखन करणाऱ्या लेखकांसाठी हा मौल्यवान संदर्भग्रंथ आहे - शिल्पा द. गंजी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7460
कथा, कादंबरीसारख्या ‘सांगण्याच्या’ प्रकारातील आणि चित्रपट, नाटक या ‘दाखवण्याच्या’ प्रकारातील साहित्यकृती आणि कलाकृती निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे ललितलेखन-कलेतील ‘मूळ घटक’ आणि ‘आकृतिबंध’ यांचा संच तयार करून, दंतकथा, पुराणकथा, परीकथा, बोधकथा, निसर्गकथा यांची असंख्य उदाहरणे व दाखले देत, त्यांचा मूळ स्वरूपात कसा अभ्यास करता येईल, हे या पुस्तकाद्वारे अफगाण यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7460
कथा, कादंबरीसारख्या ‘सांगण्याच्या’ प्रकारातील आणि चित्रपट, नाटक या ‘दाखवण्याच्या’ प्रकारातील साहित्यकृती आणि कलाकृती निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे ललितलेखन-कलेतील ‘मूळ घटक’ आणि ‘आकृतिबंध’ यांचा संच तयार करून, दंतकथा, पुराणकथा, परीकथा, बोधकथा, निसर्गकथा यांची असंख्य उदाहरणे व दाखले देत, त्यांचा मूळ स्वरूपात कसा अभ्यास करता येईल, हे या पुस्तकाद्वारे अफगाण यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे...
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (पूर्वार्ध) - सायली दशरथ थारळी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7461
सध्या चलाभास-निर्मितिसंस्था तंत्रज्ञानाच्या पंखांनी भरारी घेत आहेत. अमेरिकेपाठोपाठ जपानदेखील चलाभासाच्या जगात बरोबरीचं स्थान मिळवलं आहे. जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’ने लहानांपासून मोठ्यांना आपल्या किमयेची भुरळ पाडली आहे. जपान, जापानी संस्कृती आणि अर्थातच जपानी भाषा यांचं एक नैसर्गिक वाटेल, असं लाघवी चित्रण करून ‘स्टुडिओ जिब्ली’ने आपलं वेगळं स्थान अधिक ठळक केलं आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7461
सध्या चलाभास-निर्मितिसंस्था तंत्रज्ञानाच्या पंखांनी भरारी घेत आहेत. अमेरिकेपाठोपाठ जपानदेखील चलाभासाच्या जगात बरोबरीचं स्थान मिळवलं आहे. जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’ने लहानांपासून मोठ्यांना आपल्या किमयेची भुरळ पाडली आहे. जपान, जापानी संस्कृती आणि अर्थातच जपानी भाषा यांचं एक नैसर्गिक वाटेल, असं लाघवी चित्रण करून ‘स्टुडिओ जिब्ली’ने आपलं वेगळं स्थान अधिक ठळक केलं आहे...
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (उत्तरार्ध) - सायली दशरथ थारळी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7462
जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे, ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7462
जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे, ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते...
सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…” - प्रवीण बर्दापूरकर | राजीव खांडेकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7463
पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7463
पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं...
‘नॅशनल हेरॉल्ड’ : वस्तुस्थिती, नैतिकता आणि राजकीय कांगावा... - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7464
खरं तर एक पत्रकार म्हणून ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणाकडे वस्तुस्थिती, नैतिकता आणि राजकीय कांगावा अशा तीन दृष्टीकोनातून बघायला हवं, असं मला वाटतं. म्हणूनच या प्रकरणात काय घडलं, ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो भाजपेतर विचारसरणी असणाऱ्या अन्य सर्व राजकीय कार्यकर्ते, नेते, कथित विचारवंत, पत्रकारांची नाराजी ओढवून घेणारा आहे, यांची जाणीव प्रस्तुत पत्रकाराला नक्कीच आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7464
खरं तर एक पत्रकार म्हणून ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणाकडे वस्तुस्थिती, नैतिकता आणि राजकीय कांगावा अशा तीन दृष्टीकोनातून बघायला हवं, असं मला वाटतं. म्हणूनच या प्रकरणात काय घडलं, ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो भाजपेतर विचारसरणी असणाऱ्या अन्य सर्व राजकीय कार्यकर्ते, नेते, कथित विचारवंत, पत्रकारांची नाराजी ओढवून घेणारा आहे, यांची जाणीव प्रस्तुत पत्रकाराला नक्कीच आहे...
‘वढू आरोग्य प्रकल्पा’नं मोठी भरारी घेतली. त्याला भरघोस आर्थिक मदत मिळत गेल्याने तिथं ग्रामीण रुग्णालय उभारलं गेलं…. - अतुल देऊळगावकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7465
वढू येथील प्रकल्प १९७७मध्ये सुरू झाला, पण शहरी डॉक्टर्स खेडेगावात पाय ठेवायला तयार नव्हते. त्यातूनही कोणी आलं, तर त्यांचं गावकऱ्यांशी पटत नव्हतं. शशिकांत यांना गावात राहण्याचा अनुभव होता. आरोग्यसेवा गावागावांत पोचवण्याच्या विचारामुळे त्यांनी कार्यक्षेत्रासाठी शहर नाकारून स्वतःहून गावाची निवड केली होती. भाषा अगदी खेड्यातली वाटावी अशी होती. त्यांच्या बोलण्यात ओतप्रोत ओलावा आणि आपुलकी होती...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7465
वढू येथील प्रकल्प १९७७मध्ये सुरू झाला, पण शहरी डॉक्टर्स खेडेगावात पाय ठेवायला तयार नव्हते. त्यातूनही कोणी आलं, तर त्यांचं गावकऱ्यांशी पटत नव्हतं. शशिकांत यांना गावात राहण्याचा अनुभव होता. आरोग्यसेवा गावागावांत पोचवण्याच्या विचारामुळे त्यांनी कार्यक्षेत्रासाठी शहर नाकारून स्वतःहून गावाची निवड केली होती. भाषा अगदी खेड्यातली वाटावी अशी होती. त्यांच्या बोलण्यात ओतप्रोत ओलावा आणि आपुलकी होती...
यात्रा युरोपची : छ. राजाराम महाराज द्वितीय यांच्या जीवनावर व स्वभावावर प्रकाश टाकणारी रोजनिशी - रणधीर शिंदे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7466
या रोजनिशीतून राजाराम महाराजांच्या संपन्न अशा प्रागतिक दृष्टीच्या व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्या अंतरंगाचा, जीवनदृष्टीचा भरगच्च आविष्कार झाला आहे. राजाराम महाराजांच्या मनात युरोपीय राष्ट्रांविषयी कुतूहल व जिज्ञासा होती. नवे जग जाणून घेण्याची इच्छा होती. आधुनिक दृष्टीचे हे जग जाणून घ्यावे व ते समजून घ्यावे, अशी दृष्टी यामागे आहे. या दृष्टीने ते युरोपातील आधुनिक जग व त्याची प्रक्रिया ते जाणून घेत आहेत...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7466
या रोजनिशीतून राजाराम महाराजांच्या संपन्न अशा प्रागतिक दृष्टीच्या व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्या अंतरंगाचा, जीवनदृष्टीचा भरगच्च आविष्कार झाला आहे. राजाराम महाराजांच्या मनात युरोपीय राष्ट्रांविषयी कुतूहल व जिज्ञासा होती. नवे जग जाणून घेण्याची इच्छा होती. आधुनिक दृष्टीचे हे जग जाणून घ्यावे व ते समजून घ्यावे, अशी दृष्टी यामागे आहे. या दृष्टीने ते युरोपातील आधुनिक जग व त्याची प्रक्रिया ते जाणून घेत आहेत...
‘असे होते गांधीजी’ : . नव्या भारतातल्या नव्या पिढीला म.गांधींचा खराखुरा अन् सर्वांगीण परिचय करवून देण्याचा प्रयत्न - जयदेव डोळे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7467
पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम आणि जयंती-पुण्यतिथी यांच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांत अवतरणारे धावते आढावे एवढीच काय ती उगवत्या अन् उमलत्या पिढीला मागचे काही सांगायची व्यवस्था शिल्लक आहे. मात्र या पिढीसह जन्मलेल्या अन् झर्रकन वाढून बसलेल्या डिजिटली माध्यमांनी इतिहासाची अशी काही विकृत अन् विपर्यस्त विषारी शिकवणी सुरू केली की, प्रस्थापित माध्यमांची अवस्था निराधार, केविलवाणी झालीय...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7467
पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम आणि जयंती-पुण्यतिथी यांच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांत अवतरणारे धावते आढावे एवढीच काय ती उगवत्या अन् उमलत्या पिढीला मागचे काही सांगायची व्यवस्था शिल्लक आहे. मात्र या पिढीसह जन्मलेल्या अन् झर्रकन वाढून बसलेल्या डिजिटली माध्यमांनी इतिहासाची अशी काही विकृत अन् विपर्यस्त विषारी शिकवणी सुरू केली की, प्रस्थापित माध्यमांची अवस्था निराधार, केविलवाणी झालीय...
प्रांतिक प्रश्न आणि संस्थानांच्या विलिनीकरणाच्या दिशेने : या पाचव्या खंडातील पत्रव्यवहार वाचल्यावर राज्यकारभार किती गुंतागुंतीचा असतो, हे लक्षात येते - अभय दातार
https://www.aksharnama.com/client/article_detail/7468
१९४७-१९४८मध्ये तर परिस्थिती अधिक बिकट होती आणि त्यामुळे गुंतागुंत अधिक वाढली होती. शिवाय गृहमंत्रीपदावर आणि सरकारात दुसऱ्या क्रमांकास्थानावर असल्यामुळे पटेलांना असंख्य बाबींबाबत निर्णय घ्यावे लागत. शिवाय सत्ताधारी पक्षाचे ते एक वजनदार नेते असल्यामुळेदेखील त्यांना पक्षांशी निगडित बाबीही हाताळाव्या लागत असत. हा पत्रव्यवहार वाचताना या बाबी त्यांनी समर्थपणे हाताळल्या, असेच म्हणावे लागते...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7468
१९४७-१९४८मध्ये तर परिस्थिती अधिक बिकट होती आणि त्यामुळे गुंतागुंत अधिक वाढली होती. शिवाय गृहमंत्रीपदावर आणि सरकारात दुसऱ्या क्रमांकास्थानावर असल्यामुळे पटेलांना असंख्य बाबींबाबत निर्णय घ्यावे लागत. शिवाय सत्ताधारी पक्षाचे ते एक वजनदार नेते असल्यामुळेदेखील त्यांना पक्षांशी निगडित बाबीही हाताळाव्या लागत असत. हा पत्रव्यवहार वाचताना या बाबी त्यांनी समर्थपणे हाताळल्या, असेच म्हणावे लागते...