१९४५-१९४६च्या निवडणुकांचा काळ काँग्रेस आणि अर्थात सरदार पटेलांसाठी कसोटीचा होता. पद्धतशीरपणे नियोजन करत त्यांनी हे आव्हान अंशतः पेलले… - अभय दातार
https://www.aksharnama.com/client/article_detail/7432
हिंदू मतदार काँग्रेसच्या बाजूने आहेत, हे निकालांवरून सिद्ध झाले, ही पक्षासाठी जमेची बाजू होती. काँग्रेसने आणि त्याच्या नेत्यांनी मुस्लीम लीगविरोधी मुस्लीम शक्तींना संघटित करायचा प्रयत्न केला खरा, पण मुस्लीम मतदारांनी भरभरून लीगलाच पाठिंबा दिला. या निकालांद्वारे पुढील घटना-घडामोडींचे सूचनच झाले, असे आज मागे वळून पाहताना म्हणता येते...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7432
हिंदू मतदार काँग्रेसच्या बाजूने आहेत, हे निकालांवरून सिद्ध झाले, ही पक्षासाठी जमेची बाजू होती. काँग्रेसने आणि त्याच्या नेत्यांनी मुस्लीम लीगविरोधी मुस्लीम शक्तींना संघटित करायचा प्रयत्न केला खरा, पण मुस्लीम मतदारांनी भरभरून लीगलाच पाठिंबा दिला. या निकालांद्वारे पुढील घटना-घडामोडींचे सूचनच झाले, असे आज मागे वळून पाहताना म्हणता येते...
९८व्या अ.भा.म. साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकरांचे शाल-जोडे, शेला-पागोटे, कानपिरगाळणी, दणके आणि तडाखे - तारा भवाळकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7433
महाराष्ट्र उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या तळ्यात-मळ्यात एकएक पाय टाकून उभा आहे. उत्तरेकडील संस्कृती आर्यबहुल आहे आणि दक्षिणेकडील संस्कृती द्रविडबहुल आहे. आर्य आणि द्रविड या प्रदेशांचा सीमा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र! आणि म्हणून महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या फार एकारलेला कधी झाला नाही. येथे दोन्ही संस्कृतींची देवाण-घेवाण, उदारमनस्कता सातत्याने राहिली...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7433
महाराष्ट्र उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या तळ्यात-मळ्यात एकएक पाय टाकून उभा आहे. उत्तरेकडील संस्कृती आर्यबहुल आहे आणि दक्षिणेकडील संस्कृती द्रविडबहुल आहे. आर्य आणि द्रविड या प्रदेशांचा सीमा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र! आणि म्हणून महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या फार एकारलेला कधी झाला नाही. येथे दोन्ही संस्कृतींची देवाण-घेवाण, उदारमनस्कता सातत्याने राहिली...
सत्ताधारी पक्षाचा सांगावा : पाहू नका आणि बोलू नका, ऐकायचे ते फक्त आम्ही सांगतो, ते आणि तेवढेच, हे ध्यानात ठेवा! - आ. श्री. केतकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7434
सध्या आपल्या देशात सत्तारूढ पक्षाकडून सत्य दडवून ठेवण्याचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. आणि अनेक वेळा तर त्यांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी वास्तव जनतेला ठाऊक होतेच आहे. पण म्हणून त्या पक्षाने अद्याप ही सवय सोडलेली नाही. बऱ्याच वेळा सत्य काय ते उघड होण्यास काही वेळ लागतो, तोवर लोक सारेकाही विसरून जातील, असे त्यांना वाटत असावे. पण लोक पुरते कधीच विसरत नाहीत, हे त्यांना माहीत असायला हवे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7434
सध्या आपल्या देशात सत्तारूढ पक्षाकडून सत्य दडवून ठेवण्याचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. आणि अनेक वेळा तर त्यांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी वास्तव जनतेला ठाऊक होतेच आहे. पण म्हणून त्या पक्षाने अद्याप ही सवय सोडलेली नाही. बऱ्याच वेळा सत्य काय ते उघड होण्यास काही वेळ लागतो, तोवर लोक सारेकाही विसरून जातील, असे त्यांना वाटत असावे. पण लोक पुरते कधीच विसरत नाहीत, हे त्यांना माहीत असायला हवे...
आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे! - अमेय तिरोडकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7435
हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7435
हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे...
‘कण्हत-कुंथत’ चालणारं राज्याचं सरकार... - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7436
साधारण साडेचार दशकांपूर्वी तिरपुडे यांच्या रूपानं महाराष्ट्राला प्रथमच उपमुख्यमंत्री मिळाला होता. एका पत्रकार परिषदेत ‘सरकार कसं चाललं आहे?’ या प्रश्नाला उत्तर देताना तिरपुडे म्हणाले, ‘चाललंय काठी टेकत टेकत!’. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (आणि उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे व अजित पवार) यांच्या नेतृत्वाखालील यांच्या विद्यमान सरकारचा कारभार तसाच काठी टेकत टेकत (खरं तर, ‘कण्हत-कुंथत’!) सुरू आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7436
साधारण साडेचार दशकांपूर्वी तिरपुडे यांच्या रूपानं महाराष्ट्राला प्रथमच उपमुख्यमंत्री मिळाला होता. एका पत्रकार परिषदेत ‘सरकार कसं चाललं आहे?’ या प्रश्नाला उत्तर देताना तिरपुडे म्हणाले, ‘चाललंय काठी टेकत टेकत!’. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (आणि उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे व अजित पवार) यांच्या नेतृत्वाखालील यांच्या विद्यमान सरकारचा कारभार तसाच काठी टेकत टेकत (खरं तर, ‘कण्हत-कुंथत’!) सुरू आहे...
सहंनी राष्ट्रवादाच्या अभ्यासाची जी वाट घालून दिली, ती अत्यंत मोलाची आहे... - निरंजन आगाशे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7437
सहंच्या विचारसृष्टीतदेखील आपला देश आणि त्याचे भवितव्य हा विषय केंद्रस्थानी होता. शिकवणे आणि शिकणे ही त्यांची एक सहज वृत्तीच बनून गेली होती. केवळ वर्गात, ग्रंथालयातच नव्हे; तर समाजात मिसळून. साहित्य, संगीतादी कलांमध्ये त्यांना रुची होती. त्यांच्या रसिकतेचे आणि या क्षेत्राविषयीच्या त्यांच्या जाणकारीचे कवडसे सहंच्या लिखाणात दिसतात...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7437
सहंच्या विचारसृष्टीतदेखील आपला देश आणि त्याचे भवितव्य हा विषय केंद्रस्थानी होता. शिकवणे आणि शिकणे ही त्यांची एक सहज वृत्तीच बनून गेली होती. केवळ वर्गात, ग्रंथालयातच नव्हे; तर समाजात मिसळून. साहित्य, संगीतादी कलांमध्ये त्यांना रुची होती. त्यांच्या रसिकतेचे आणि या क्षेत्राविषयीच्या त्यांच्या जाणकारीचे कवडसे सहंच्या लिखाणात दिसतात...
------------------------------------------------------
‘अक्षरनामा’ साप्ताहिकी - १ मार्च २०२५
------------------------------------------------------
१) १९४५-१९४६च्या निवडणुकांचा काळ काँग्रेस आणि अर्थात सरदार पटेलांसाठी कसोटीचा होता. पद्धतशीरपणे नियोजन करत त्यांनी हे आव्हान अंशतः पेलले… - अभय दातार
https://www.aksharnama.com/client/article_detail/7432
------------------------------------------------------
२) ९८व्या अ.भा.म. साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकरांचे शाल-जोडे, शेला-पागोटे, कानपिरगाळणी, दणके आणि तडाखे - तारा भवाळकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7433
------------------------------------------------------
३) सत्ताधारी पक्षाचा सांगावा : पाहू नका आणि बोलू नका, ऐकायचे ते फक्त आम्ही सांगतो, ते आणि तेवढेच, हे ध्यानात ठेवा! - आ. श्री. केतकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7434
------------------------------------------------------
४) आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे! - अमेय तिरोडकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7435
------------------------------------------------------
५) ‘कण्हत-कुंथत’ चालणारं राज्याचं सरकार... - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7436
------------------------------------------------------
६) सहंनी राष्ट्रवादाच्या अभ्यासाची जी वाट घालून दिली, ती अत्यंत मोलाची आहे... - निरंजन आगाशे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7437
------------------------------------------------------
‘अक्षरनामा’ साप्ताहिकी - १ मार्च २०२५
------------------------------------------------------
१) १९४५-१९४६च्या निवडणुकांचा काळ काँग्रेस आणि अर्थात सरदार पटेलांसाठी कसोटीचा होता. पद्धतशीरपणे नियोजन करत त्यांनी हे आव्हान अंशतः पेलले… - अभय दातार
https://www.aksharnama.com/client/article_detail/7432
------------------------------------------------------
२) ९८व्या अ.भा.म. साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकरांचे शाल-जोडे, शेला-पागोटे, कानपिरगाळणी, दणके आणि तडाखे - तारा भवाळकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7433
------------------------------------------------------
३) सत्ताधारी पक्षाचा सांगावा : पाहू नका आणि बोलू नका, ऐकायचे ते फक्त आम्ही सांगतो, ते आणि तेवढेच, हे ध्यानात ठेवा! - आ. श्री. केतकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7434
------------------------------------------------------
४) आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे! - अमेय तिरोडकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7435
------------------------------------------------------
५) ‘कण्हत-कुंथत’ चालणारं राज्याचं सरकार... - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7436
------------------------------------------------------
६) सहंनी राष्ट्रवादाच्या अभ्यासाची जी वाट घालून दिली, ती अत्यंत मोलाची आहे... - निरंजन आगाशे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7437
------------------------------------------------------
Aksharnama
१९४५-१९४६च्या निवडणुकांचा काळ काँग्रेस आणि अर्थात सरदार पटेलांसाठी कसोटीचा होता. पद्धतशीरपणे नियोजन करत त्यांनी हे आव्हान अंशतः…
हिंदू मतदार काँग्रेसच्या बाजूने आहेत, हे निकालांवरून सिद्ध झाले, ही पक्षासाठी जमेची बाजू होती. काँ
नमस्कार वाचकहो,
‘अक्षरनामा’ची पत्रकारिता केवळ तुम्हा वाचकांच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. त्यामुळे आम्हाला तुमच्या सक्रिय पाठबळाची नितांत गरज आहे.
कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ काही फारसा बरा नाही. तरीही आम्ही गेल्या आठ वर्षांपासून ‘अक्षरनामा’ हे ऑनलाईन मराठी फीचर पोर्टल चालवतो आहोत. दुर्दैवाने अजूनही वाचकांचा वर्गणीबाबत फारसा समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जून २०२४पासून ‘अक्षरनामा’ आम्ही साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित करत आहोत, आणि ‘अक्षरनामा’ची वर्गणीही निम्म्यावर आणली आहे.
-------------------------------------------
‘अक्षरनामा’ची वर्गणी -
➡️ मासिक : २५० रुपये
➡️ अर्धवाषिक : १२०० रुपये
➡️ वार्षिक : २५०० रुपये.
-------------------------------------------
तुम्ही अशी वर्गणी भरू शकता :
ऑनलाईनसाठी वर्गणी भरण्यासाठी -
https://bit.ly/3R43BMd
-------------------------------------------
नेट बँकिंगद्वारे वर्गणी भरण्यासाठी -
Bank Name - AKSHARNAMA ONLINE PORTAL
SBI A\C – 41042874215
IFSC – SBIN0007124 -------------------------------------------
Gpayद्वारे वर्गणी भरण्यासाठी -
सोबतचा QR कोड स्कॅन करूनही तुम्ही वर्गणी भरू शकता.
-------------------------------------------
- संपादक,
www.aksharnama.com
E-Mail – editor@aksharnama.com
‘अक्षरनामा’ची पत्रकारिता केवळ तुम्हा वाचकांच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. त्यामुळे आम्हाला तुमच्या सक्रिय पाठबळाची नितांत गरज आहे.
कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ काही फारसा बरा नाही. तरीही आम्ही गेल्या आठ वर्षांपासून ‘अक्षरनामा’ हे ऑनलाईन मराठी फीचर पोर्टल चालवतो आहोत. दुर्दैवाने अजूनही वाचकांचा वर्गणीबाबत फारसा समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जून २०२४पासून ‘अक्षरनामा’ आम्ही साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित करत आहोत, आणि ‘अक्षरनामा’ची वर्गणीही निम्म्यावर आणली आहे.
-------------------------------------------
‘अक्षरनामा’ची वर्गणी -
➡️ मासिक : २५० रुपये
➡️ अर्धवाषिक : १२०० रुपये
➡️ वार्षिक : २५०० रुपये.
-------------------------------------------
तुम्ही अशी वर्गणी भरू शकता :
ऑनलाईनसाठी वर्गणी भरण्यासाठी -
https://bit.ly/3R43BMd
-------------------------------------------
नेट बँकिंगद्वारे वर्गणी भरण्यासाठी -
Bank Name - AKSHARNAMA ONLINE PORTAL
SBI A\C – 41042874215
IFSC – SBIN0007124 -------------------------------------------
Gpayद्वारे वर्गणी भरण्यासाठी -
सोबतचा QR कोड स्कॅन करूनही तुम्ही वर्गणी भरू शकता.
-------------------------------------------
- संपादक,
www.aksharnama.com
E-Mail – editor@aksharnama.com
सत्तांतराचा पुढचा टप्पा आणि सरदार पटेल : अंतरिम सरकार, घटना परिषद, राजकीय आव्हाने, पक्षांतर्गत गटबाजी आणि जातीय दंगली - अभय दातार
https://www.aksharnama.com/client/article_detail/7438
सत्तांतराच्या प्रक्रियेचा भाग म्हणून इंग्लंडच्या मंत्रीमंडळातील तीन मंत्री पुढील वाटाघाटी करण्यासाठी भारतात आले. त्या अंशतः यशस्वी झाल्या. त्यातून पुढे आलेल्या योजनेला ‘त्रिमंत्री योजना’ किंवा ‘कॅबिनेट मिशन योजना’ संबोधले जाते. त्यानुसार घटनापरिषद व भारतीयांचाच सहभाग असलेले अंतरिम सरकार स्थापन करायचे ठरले.
मात्र या योजनेत एक मेख होती. ती म्हणजे प्रांतांचे गट पाडण्याची तरतूद. याचा नेमका अर्थ काय होतो, याबाबत काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांच्यात मतभिन्नता होती. त्यामुळे लीगने अंतरिम सरकारमध्ये सामील होण्यास आणि घटना परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यास नकार दिला. लीग अखेर अंतरिम सरकारात सामील झाली, पण त्यामुळे एका अर्थाने फाळणीची बीजे रोवली गेली.
https://www.aksharnama.com/client/article_detail/7438
सत्तांतराच्या प्रक्रियेचा भाग म्हणून इंग्लंडच्या मंत्रीमंडळातील तीन मंत्री पुढील वाटाघाटी करण्यासाठी भारतात आले. त्या अंशतः यशस्वी झाल्या. त्यातून पुढे आलेल्या योजनेला ‘त्रिमंत्री योजना’ किंवा ‘कॅबिनेट मिशन योजना’ संबोधले जाते. त्यानुसार घटनापरिषद व भारतीयांचाच सहभाग असलेले अंतरिम सरकार स्थापन करायचे ठरले.
मात्र या योजनेत एक मेख होती. ती म्हणजे प्रांतांचे गट पाडण्याची तरतूद. याचा नेमका अर्थ काय होतो, याबाबत काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांच्यात मतभिन्नता होती. त्यामुळे लीगने अंतरिम सरकारमध्ये सामील होण्यास आणि घटना परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यास नकार दिला. लीग अखेर अंतरिम सरकारात सामील झाली, पण त्यामुळे एका अर्थाने फाळणीची बीजे रोवली गेली.
हंसा जिवराज मेहता : ‘संयुक्त राष्ट्रसंघा’वर प्रभाव पाडणारी ‘मानवी हक्क व स्त्रीस्वातंत्र्या’ची अस्सल भारतीय पुरस्कर्ती - सलील जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7439
अत्यंत मितभाषी, संपूर्ण भारतीय वेशात असलेल्या आणि काहीश्या बुजऱ्या हंसाबाईंकडून इतक्या प्रखर शब्दांत झालेला विरोध बैठकीतल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेला. हंसाबाईंनी ‘Human Being’ असा शब्द वापरल्यास काय हरकत आहे, असा प्रतिवाद करून सगळ्यांना निरुत्तर केले. पुढे ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने मानवी हक्क संवर्धनासंबंधीच्या प्रस्ताव हाच शब्द वापरून हंसाबाईंच्या विचारावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7439
अत्यंत मितभाषी, संपूर्ण भारतीय वेशात असलेल्या आणि काहीश्या बुजऱ्या हंसाबाईंकडून इतक्या प्रखर शब्दांत झालेला विरोध बैठकीतल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेला. हंसाबाईंनी ‘Human Being’ असा शब्द वापरल्यास काय हरकत आहे, असा प्रतिवाद करून सगळ्यांना निरुत्तर केले. पुढे ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने मानवी हक्क संवर्धनासंबंधीच्या प्रस्ताव हाच शब्द वापरून हंसाबाईंच्या विचारावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले...
मी आणि ते, आम्ही दोघेही सियासतदान माणसं आहोत. मी जे केले, तेच ते करत आहेत. फक्त काळाचा संदर्भ बदलला आहे… - श्याम पाखरे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7440
“आमच्या वीस पिढ्या या मातीत खपल्या. माझा जन्म तर गुजरातमधील दाहोड येथे झाला. माझ्या जन्मगावावर माझे फार प्रेम होते. मरण्यापूर्वी मी शाहजादा मुहम्मद आझमला पाठवलेल्या पत्रात लिहिले होते की, तेथील गावकऱ्यांची दयाळूपणे काळजी घे. प्रधानसेवक मोदींचे जन्मगाव तेथून फक्त साठ मैल दूर आहे. मग मी या मातीतला नाही का? १८५७च्या उठावात तर आमच्या घराण्याने जे होते नव्हते, ते सर्व या मातीला समर्पित केले आणि आम्ही नामशेष झालो. असे असताना मी आक्रमणकारी कसा?”
https://www.aksharnama.com/client/article_detail/7440
“आमच्या वीस पिढ्या या मातीत खपल्या. माझा जन्म तर गुजरातमधील दाहोड येथे झाला. माझ्या जन्मगावावर माझे फार प्रेम होते. मरण्यापूर्वी मी शाहजादा मुहम्मद आझमला पाठवलेल्या पत्रात लिहिले होते की, तेथील गावकऱ्यांची दयाळूपणे काळजी घे. प्रधानसेवक मोदींचे जन्मगाव तेथून फक्त साठ मैल दूर आहे. मग मी या मातीतला नाही का? १८५७च्या उठावात तर आमच्या घराण्याने जे होते नव्हते, ते सर्व या मातीला समर्पित केले आणि आम्ही नामशेष झालो. असे असताना मी आक्रमणकारी कसा?”
गाईच्या नावाने होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांना अनेक कंगोरे आहेत. हा मुद्दा जसा भावनिक, धार्मिक आहे, तसाच तो आर्थिकही आहे - विकास पालवे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7441
गाय ही गोमाता आहे आणि गोमांस खाणारे हे हिंदू धर्मीयांना खिजवण्यासाठीच ते खात असतात या दोन्ही कथनांचा प्रचार मोठ्या प्रमाणात हिंदू समाजात पद्धतशीरपणे करण्यात आला आहे. त्यामुळे गाईच्या नावावर होणाऱ्या हिंसाचाराकडे हिंदू धर्मातील मोठा वर्ग कानाडोळा करत आला आहे. श्रुति गणपत्ये यांचं ‘गाईच्या नावानं चांगभलं’ हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7441
गाय ही गोमाता आहे आणि गोमांस खाणारे हे हिंदू धर्मीयांना खिजवण्यासाठीच ते खात असतात या दोन्ही कथनांचा प्रचार मोठ्या प्रमाणात हिंदू समाजात पद्धतशीरपणे करण्यात आला आहे. त्यामुळे गाईच्या नावावर होणाऱ्या हिंसाचाराकडे हिंदू धर्मातील मोठा वर्ग कानाडोळा करत आला आहे. श्रुति गणपत्ये यांचं ‘गाईच्या नावानं चांगभलं’ हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे...
‘गुटेनबर्गच्या सावल्या’ : स्त्रियांच्या प्रकाशन व्यवसायातील योगदानाची नोंद - वंदना महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/7442
उर्वशी बुटालिया, रितू मेनन, चिकी सरकार, मिली ऐश्वर्या, नीता गुप्ता कार्तिकी व्हीके, नाझिया खान यांसारख्या महाराष्ट्राबाहेरील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. या सर्व स्त्रिया महिलांच्या अधिकारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रीवादी सिद्धांतनाची मांडणी करणाऱ्या आहेत. पुरुषी वर्चस्व असलेल्या याही व्यवसायात या स्त्रिया आपला हस्तक्षेप नोंदवत आहेत...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7442
उर्वशी बुटालिया, रितू मेनन, चिकी सरकार, मिली ऐश्वर्या, नीता गुप्ता कार्तिकी व्हीके, नाझिया खान यांसारख्या महाराष्ट्राबाहेरील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. या सर्व स्त्रिया महिलांच्या अधिकारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रीवादी सिद्धांतनाची मांडणी करणाऱ्या आहेत. पुरुषी वर्चस्व असलेल्या याही व्यवसायात या स्त्रिया आपला हस्तक्षेप नोंदवत आहेत...
ही आपलीच माणसं आहेत, हे शहर आपल्याइतकेच त्यांचेही आहे, हे समजून घेण्यासाठी ‘तिचं शहर होणं’ हा सिनेमा जरूर पाहावा... - अंजली प्रविण
https://www.aksharnama.com/client/article_detail/7443
हा सिनेमा एकट्या ‘ती’चा नक्कीच नाही. हा सिनेमा सामान्य लोकांचा आवाज आहे. हा समाज शहरांतील वस्तीत राहतोय, आपले हक्क आणि मूलभूत सोयींसाठी लढतोय. मराठी भाषेत असलेला हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘City Personified’ या नावाने ओळखला जातो. यात ‘मेट्रोपॉलिटन’ मुंबई शहरातल्या सांस्कृतिक, वर्गीय, जातीय आणि लिंगभाव दर्शवणाऱ्या छटा मांडण्याच्या अप्रतिम प्रयत्न केला आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7443
हा सिनेमा एकट्या ‘ती’चा नक्कीच नाही. हा सिनेमा सामान्य लोकांचा आवाज आहे. हा समाज शहरांतील वस्तीत राहतोय, आपले हक्क आणि मूलभूत सोयींसाठी लढतोय. मराठी भाषेत असलेला हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘City Personified’ या नावाने ओळखला जातो. यात ‘मेट्रोपॉलिटन’ मुंबई शहरातल्या सांस्कृतिक, वर्गीय, जातीय आणि लिंगभाव दर्शवणाऱ्या छटा मांडण्याच्या अप्रतिम प्रयत्न केला आहे...
महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजना ‘techno-patrimonialism’ उदाहरण आहे. हे प्रारूप मते मिळवून देते, पण यातून दीर्घकालीन प्रश्न सुटत नाहीत... - नीरज हातेकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7444
‘techno-patrimonialism’ हे प्रारूप देशपातळीवर प्रचंड यशस्वी ठरले आहे. केंद्र सरकारने हे वापरायला सुरुवात केली, पण विविध राज्य सरकारांनीसुद्धा याचा वापर करायला सुरुवात केली. हे प्रारूप मते मिळवून देते, पण यातून दीर्घकालीन प्रश्न सुटत नाहीत. अशी खैरात वित्तीयदृष्ट्या परवडायची असेल, तर अर्थव्यवस्था प्रचंड सक्षम करावी लागेल. पण अर्थव्यवस्था सक्षम झाली, तर मग अशा योजनांची गरजच भासणार नाही...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7444
‘techno-patrimonialism’ हे प्रारूप देशपातळीवर प्रचंड यशस्वी ठरले आहे. केंद्र सरकारने हे वापरायला सुरुवात केली, पण विविध राज्य सरकारांनीसुद्धा याचा वापर करायला सुरुवात केली. हे प्रारूप मते मिळवून देते, पण यातून दीर्घकालीन प्रश्न सुटत नाहीत. अशी खैरात वित्तीयदृष्ट्या परवडायची असेल, तर अर्थव्यवस्था प्रचंड सक्षम करावी लागेल. पण अर्थव्यवस्था सक्षम झाली, तर मग अशा योजनांची गरजच भासणार नाही...
गिन्ट्स झिलबालोडिसचं सिनेजग अद्भुत आहे, आश्वासक आहे आणि आजच्या विखंडित काळाला थोडं तरी सांधू शकेल, असंही आहे - उत्पल व. बा
https://www.aksharnama.com/client/article_detail/7445
‘अवे’ आणि ‘फ्लो’ जरूर पहा. गिन्ट्स झिलबालोडिसचं हे जग अद्भुत आहे, आश्वासक आहे आणि आजच्या विखंडित काळाला थोडं तरी सांधू शकेल, असं आहे. सिनेमा बघून बाहेर पडताना डोक्यात इतर कुठली अनाठायी, एकांगी खळबळ माजण्यापेक्षा चिंतनाच्या शांत लाटा असतील, आपण आणि सृष्टी याबद्दलची एक उन्नत समज असेल, तर ते या काळासाठी नक्कीच उपकारक ठरेल!...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7445
‘अवे’ आणि ‘फ्लो’ जरूर पहा. गिन्ट्स झिलबालोडिसचं हे जग अद्भुत आहे, आश्वासक आहे आणि आजच्या विखंडित काळाला थोडं तरी सांधू शकेल, असं आहे. सिनेमा बघून बाहेर पडताना डोक्यात इतर कुठली अनाठायी, एकांगी खळबळ माजण्यापेक्षा चिंतनाच्या शांत लाटा असतील, आपण आणि सृष्टी याबद्दलची एक उन्नत समज असेल, तर ते या काळासाठी नक्कीच उपकारक ठरेल!...
पुरुष म्हणून मी कोणत्या स्थानावरून बोलतो? ही व्यवस्था ओळखूनही त्यातील माझी गुंतवणूक मी कशी तोडू शकेन? - हितेश पोतदार
https://www.aksharnama.com/client/article_detail/7447
समाजाच्या प्रत्येक पिढीत विशिष्ट ‘पुरुषत्व’ आणि ‘स्त्रीत्व’ या संकल्पना तयार केल्या जातात. उदाहरणार्थ, भारतीय संस्कृतीत त्याग करणारी आई, सेवाभावी पत्नी, कर्तव्यदक्ष बहीण आणि कुटुंबाचा आधार पुरुष ही उदाहरणं आहेत. या संकल्पना मुलांच्या मानसात खोलवर रुजतात. मी जेव्हा स्त्रियांच्या श्रमाकडे पाहतो, तेव्हा त्या श्रमांचा कधी विचार करत नाही, कारण हे सर्व पूर्वनियोजित भूमिकांप्रमाणे चाललेलं आहे...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7447
समाजाच्या प्रत्येक पिढीत विशिष्ट ‘पुरुषत्व’ आणि ‘स्त्रीत्व’ या संकल्पना तयार केल्या जातात. उदाहरणार्थ, भारतीय संस्कृतीत त्याग करणारी आई, सेवाभावी पत्नी, कर्तव्यदक्ष बहीण आणि कुटुंबाचा आधार पुरुष ही उदाहरणं आहेत. या संकल्पना मुलांच्या मानसात खोलवर रुजतात. मी जेव्हा स्त्रियांच्या श्रमाकडे पाहतो, तेव्हा त्या श्रमांचा कधी विचार करत नाही, कारण हे सर्व पूर्वनियोजित भूमिकांप्रमाणे चाललेलं आहे...
‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला... - विवेक कोरडे
https://www.aksharnama.com/client/article_detail/7448
अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’...
https://www.aksharnama.com/client/article_detail/7448
अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’...