मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
धन्यवाद मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी !
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये महाराष्ट्राला विक्रमी 20 लाख घरे मंजूर झाल्यानंतर आता 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आणखी 10,29,957 घरे मोदी सरकारने मंजूर केली आहेत. यापूर्वी एकूण 33,40,872 घरे महाराष्ट्राला मंजूर झाली होती. आता या नव्या मंजुरीमुळे एकूण 44,70,829 इतकी घरे महाराष्ट्राला मंजूर झाली आहेत. याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांचा अतिशय मनापासून आभारी आहे.
#Maharashtra #PMAwas #Housing
धन्यवाद मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी !
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये महाराष्ट्राला विक्रमी 20 लाख घरे मंजूर झाल्यानंतर आता 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आणखी 10,29,957 घरे मोदी सरकारने मंजूर केली आहेत. यापूर्वी एकूण 33,40,872 घरे महाराष्ट्राला मंजूर झाली होती. आता या नव्या मंजुरीमुळे एकूण 44,70,829 इतकी घरे महाराष्ट्राला मंजूर झाली आहेत. याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांचा अतिशय मनापासून आभारी आहे.
#Maharashtra #PMAwas #Housing
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Thank you, Hon Prime Minister Narendra Modi Ji!
After the record approval of 20 lakh houses under the Pradhan Mantri Awas Yojana (Rural) for Maharashtra, the Modi Government has now sanctioned an additional 10,29,957 houses for the financial year 2025-26. Previously, a total of 33,40,872 houses had been approved for the state. With this new sanction, the total number of approved houses for Maharashtra now stands at 44,70,829.
I express my heartfelt gratitude to Hon’ble Prime Minister Narendra Modi ji and Union Minister Shivraj Singh Chouhan for this significant support.
#Maharashtra #PMAwas #Housing
Thank you, Hon Prime Minister Narendra Modi Ji!
After the record approval of 20 lakh houses under the Pradhan Mantri Awas Yojana (Rural) for Maharashtra, the Modi Government has now sanctioned an additional 10,29,957 houses for the financial year 2025-26. Previously, a total of 33,40,872 houses had been approved for the state. With this new sanction, the total number of approved houses for Maharashtra now stands at 44,70,829.
I express my heartfelt gratitude to Hon’ble Prime Minister Narendra Modi ji and Union Minister Shivraj Singh Chouhan for this significant support.
#Maharashtra #PMAwas #Housing
CMO Maharashtra Tweets:
पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांना तातडीची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुसळधार पावसामुळे शेती आणि नागरी भागात झालेल्या नुकसानासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कापणी झालेल्या पिकांवरील परिणामाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा विचार करण्यात येईल.
यासोबतच, खरीप 2025 आणि यानंतरच्या कालावधीतील शेतीच्या नुकसानभरपाईसाठी 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयातील दर आणि निकष लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले. मासळी सुकवण्याच्या प्रक्रियेत झालेल्या नुकसानाबाबत मच्छिमारांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
रस्ते व पूल यांवर झालेल्या परिणामांची दखल घेत ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याचे सुचवले गेले. विशेषतः रेड अलर्ट घोषित करण्यात आलेल्या भागात प्राथमिकतेने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष यावेळी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांनी सादरीकरणाद्वारे राज्यभरातील नुकसानाची माहिती दिली. याअंतर्गत घरांची पडझड व दुरुस्ती यासाठी राज्यभरातील विविध विभागांना ₹49 कोटींचा निधी वितरित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील पाणी टंचाईच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत टँकरने पुरवठा करण्यात येत असलेल्या गावांच्या संख्येत 200 इतकी तर टँकरच्या संख्येत 336 इतकी घट झाली असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis
पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांना तातडीची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुसळधार पावसामुळे शेती आणि नागरी भागात झालेल्या नुकसानासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कापणी झालेल्या पिकांवरील परिणामाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा विचार करण्यात येईल.
यासोबतच, खरीप 2025 आणि यानंतरच्या कालावधीतील शेतीच्या नुकसानभरपाईसाठी 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयातील दर आणि निकष लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले. मासळी सुकवण्याच्या प्रक्रियेत झालेल्या नुकसानाबाबत मच्छिमारांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
रस्ते व पूल यांवर झालेल्या परिणामांची दखल घेत ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याचे सुचवले गेले. विशेषतः रेड अलर्ट घोषित करण्यात आलेल्या भागात प्राथमिकतेने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष यावेळी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांनी सादरीकरणाद्वारे राज्यभरातील नुकसानाची माहिती दिली. याअंतर्गत घरांची पडझड व दुरुस्ती यासाठी राज्यभरातील विविध विभागांना ₹49 कोटींचा निधी वितरित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील पाणी टंचाईच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत टँकरने पुरवठा करण्यात येत असलेल्या गावांच्या संख्येत 200 इतकी तर टँकरच्या संख्येत 336 इतकी घट झाली असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis
CMO Maharashtra Tweets:
🔸Transformative steps towards women’s empowerment!
CM Devendra Fadnavis and Union Minister Shivraj Singh Chouhan inaugurated the ‘UMED-SAVITRI’ Stall at Pune Airport. This stall will serve as a key support point, offering help and hope to skilled women entrepreneurs and promoting women’s upliftment through self-reliance and economic empowerment.
🔸महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते पुणे विमानतळावर ‘उमेद–सावित्री’ स्टॉलचे उदघाटन झाले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, हा स्टॉल कुशल महिलांना त्यांच्या उत्पादनांचे सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
🔸नारी सशक्तिकरण और ग्रामीण अर्थव्यवस्था के विकास का लक्ष्य!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान के करकमलों से पुणे एयरपोर्ट पर ‘उमेद–सावित्री’ स्टॉल का उदघाटन हुआ। यह स्टॉल कुशल महिलाओं को उनके उत्पादों के लिए एक सशक्त मंच प्रदान करेगा तथा महिला सशक्तिकरण और आत्मनिर्भरता की दिशा में एक सराहनीय पहल सिद्ध होगी।
🕡 6.20pm | 3-6-2025📍Pune | संध्या. ६.२० वा. | ३-६-२०२५📍पुणे.
#Maharashtra #DevendraFadnavis #LakhpatiDidi
🔸Transformative steps towards women’s empowerment!
CM Devendra Fadnavis and Union Minister Shivraj Singh Chouhan inaugurated the ‘UMED-SAVITRI’ Stall at Pune Airport. This stall will serve as a key support point, offering help and hope to skilled women entrepreneurs and promoting women’s upliftment through self-reliance and economic empowerment.
🔸महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते पुणे विमानतळावर ‘उमेद–सावित्री’ स्टॉलचे उदघाटन झाले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, हा स्टॉल कुशल महिलांना त्यांच्या उत्पादनांचे सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
🔸नारी सशक्तिकरण और ग्रामीण अर्थव्यवस्था के विकास का लक्ष्य!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान के करकमलों से पुणे एयरपोर्ट पर ‘उमेद–सावित्री’ स्टॉल का उदघाटन हुआ। यह स्टॉल कुशल महिलाओं को उनके उत्पादों के लिए एक सशक्त मंच प्रदान करेगा तथा महिला सशक्तिकरण और आत्मनिर्भरता की दिशा में एक सराहनीय पहल सिद्ध होगी।
🕡 6.20pm | 3-6-2025📍Pune | संध्या. ६.२० वा. | ३-६-२०२५📍पुणे.
#Maharashtra #DevendraFadnavis #LakhpatiDidi
CMO Maharashtra Tweets:
'अमृत महाआवास अभियान' अंतर्गत विविध पुरस्कारांचे वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत पुणे येथे आयोजित 'प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा' व 'महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ' येथे उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी अमृत महाआवास अभियान 2022-23 यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे राज्यातील विविध विभाग, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि गृहसंकुल यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट विभाग
✅ कोकण विभाग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ नाशिक विभाग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ नागपूर विभाग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ पुणे विभाग: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हे
✅ अहिल्यानगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ सिंधुदुर्ग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ गोंदिया: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ सातारा: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुके
✅ ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ ता. जावळी, जि. सातारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ ता. जामखेड, जि. अहिल्यानगर: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ ता. आरमोरी, जि. गडचिरोली: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत
✅ येळगाव, ता. कराड, जि. सातारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ भूडकेवाडी, ता. पाटण, जि. सातारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ चोंढी, ता. मानोरा, जि. वाशिम: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ बोंद्री, ता. पाटण, जि. सातारा: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ कारखेडा, ता. मानोरा, जि. वाशिम: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ कुळवंडी, ता. खेड, जि. रत्नागिरी: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत
✅ हनुमंत खेडे, ता. धरणगाव, जि. जळगाव: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ भोसा (टाकळी), ता. मोहाडी, जि. भंडारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ मोहगव्हाण, ता. मानोरा, जि. वाशिम: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ अंतापूर, ता. बागलाण, जि. नाशिक: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ डोंगरजवळा, ता. गंगाखेड, जि. परभणी: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ शिंद, ता. भोर, जि. पुणे: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुले
✅ वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ गनोरी, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ लक्ष्मी दहिवडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ नांदगाव, ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ कुशेर बुद्रुक, ता. आंबेगाव, जि. पुणे: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ डोंगरगाव, ता. राजुरा, जि. चंद्रपूर: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #PMAwas
'अमृत महाआवास अभियान' अंतर्गत विविध पुरस्कारांचे वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत पुणे येथे आयोजित 'प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा' व 'महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ' येथे उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी अमृत महाआवास अभियान 2022-23 यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे राज्यातील विविध विभाग, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि गृहसंकुल यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट विभाग
✅ कोकण विभाग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ नाशिक विभाग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ नागपूर विभाग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ पुणे विभाग: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हे
✅ अहिल्यानगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ सिंधुदुर्ग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक तर राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ गोंदिया: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ सातारा: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुके
✅ ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ ता. जावळी, जि. सातारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ ता. जामखेड, जि. अहिल्यानगर: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ ता. आरमोरी, जि. गडचिरोली: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत
✅ येळगाव, ता. कराड, जि. सातारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ भूडकेवाडी, ता. पाटण, जि. सातारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ चोंढी, ता. मानोरा, जि. वाशिम: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ बोंद्री, ता. पाटण, जि. सातारा: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ कारखेडा, ता. मानोरा, जि. वाशिम: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ कुळवंडी, ता. खेड, जि. रत्नागिरी: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत
✅ हनुमंत खेडे, ता. धरणगाव, जि. जळगाव: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ भोसा (टाकळी), ता. मोहाडी, जि. भंडारा: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ मोहगव्हाण, ता. मानोरा, जि. वाशिम: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ अंतापूर, ता. बागलाण, जि. नाशिक: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ डोंगरजवळा, ता. गंगाखेड, जि. परभणी: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ शिंद, ता. भोर, जि. पुणे: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
🏆 पुरस्कार प्राप्त राज्यातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुले
✅ वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम क्रमांक
✅ गनोरी, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) द्वितीय क्रमांक
✅ लक्ष्मी दहिवडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तृतीय क्रमांक
✅ नांदगाव, ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर: राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम क्रमांक
✅ कुशेर बुद्रुक, ता. आंबेगाव, जि. पुणे: राज्य पुरस्कृत आवास योजना द्वितीय क्रमांक
✅ डोंगरगाव, ता. राजुरा, जि. चंद्रपूर: राज्य पुरस्कृत आवास योजना तृतीय क्रमांक
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #PMAwas
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸बेघरमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याच्या दिशेने आणखी एक झेप सुनिश्चित करणारा ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)…
CMO Maharashtra Tweets:
घराचे स्वप्न आता वास्तवात – महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ व ‘महाआवास अभियान’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, केंद्र सरकारने पीएम आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रात 2011 सालच्या बेघरांच्या सर्वेक्षण यादीनुसार प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला राज्याचे उद्दीष्ट अत्यंत कमी होते. 2017 मध्ये हे उद्दीष्ट पुरेसे नसल्याने अधिक उद्दीष्ट मंजूर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर आलेल्या ‘आवास प्लस’ योजनेत नोंदणीची सुविधा केंद्राने दिल्याने 30 लाख बेघराची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्याची घरे पूर्ण करीत असतांना केंद्राने 20 लाख घरकुलांना मंजूरी दिली. त्यापैकी 10 लाख घरांचा पहिला हप्ता ग्रामविकास विभागाने जमा केला आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या ग्रामविकास विभागाद्वारे महाराष्ट्राला एकूण 30 लाख घरे मिळाली. यासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार.
6 ते 8 महिन्यापूर्वी महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात 20 लाख घरे मिळाली. त्यावेळी 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्याच्या ग्रामविकास विभागाला या 20 लाख घरांना मान्यता देण्याचे आणि त्यापैकी 10 लाख लाभार्थ्यांना अनुदानाचा किमान पहिला हप्ता देण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले. ग्रामविकास विभागाने हे उद्दिष्ट केवळ 45 दिवसांत पूर्ण केले, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास विभागाचे अभिनंदन केले.
आज केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उर्वरित 10 लाख घरांसाठीचे पत्र दिले आहे. यामुळे महाराष्ट्रातील एकही लाभार्थी घराशिवाय राहणार नाही. अशाप्रकारे जुन्या यादीनुसार एकूण 30 लाख घरे मिळालेले महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. यासाठी ग्रामीण भागात तब्बल ₹80 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. पण, आपण एवढे करुनच थांबणार नसून आता नव्याने पुन्हा सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून या यादीत नोंदणी होणाऱ्यांनाही आगामी काळात घर दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
केंद्र सरकार पीएम आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरे देत असताना राज्य सरकारदेखील त्यासाठी अधिकचे ₹50,000 चे अनुदान देत आहे. पीएम आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलार यंत्रणा लावण्यात येत असून यामुळे लाभार्थ्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे. तसेच पीएम आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांकरता पैसा कमी पडू देणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बेघरमुक्त महाराष्ट्र, प्रत्येकाला घर असलेला महाराष्ट्र अशा प्रकारची संकल्पना राज्य सरकार राबवत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कोणीही घरावाचून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने लाभार्थ्यांना जमीन घेण्याकरता ₹1,00,000 इतके अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्रुप हाऊसिंग, वसाहतींच्या उभारणीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी यासाठी गायरान जमिनी दिल्या आहेत. तसेच गावठाणाची हद्दवाढ करुन गावठाणाच्या बाहेर असलेल्या झोपडपट्ट्यांनादेखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, आ. बाबाजी काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #PMAwas
घराचे स्वप्न आता वास्तवात – महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ व ‘महाआवास अभियान’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, केंद्र सरकारने पीएम आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रात 2011 सालच्या बेघरांच्या सर्वेक्षण यादीनुसार प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला राज्याचे उद्दीष्ट अत्यंत कमी होते. 2017 मध्ये हे उद्दीष्ट पुरेसे नसल्याने अधिक उद्दीष्ट मंजूर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर आलेल्या ‘आवास प्लस’ योजनेत नोंदणीची सुविधा केंद्राने दिल्याने 30 लाख बेघराची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्याची घरे पूर्ण करीत असतांना केंद्राने 20 लाख घरकुलांना मंजूरी दिली. त्यापैकी 10 लाख घरांचा पहिला हप्ता ग्रामविकास विभागाने जमा केला आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या ग्रामविकास विभागाद्वारे महाराष्ट्राला एकूण 30 लाख घरे मिळाली. यासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार.
6 ते 8 महिन्यापूर्वी महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात 20 लाख घरे मिळाली. त्यावेळी 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्याच्या ग्रामविकास विभागाला या 20 लाख घरांना मान्यता देण्याचे आणि त्यापैकी 10 लाख लाभार्थ्यांना अनुदानाचा किमान पहिला हप्ता देण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले. ग्रामविकास विभागाने हे उद्दिष्ट केवळ 45 दिवसांत पूर्ण केले, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास विभागाचे अभिनंदन केले.
आज केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उर्वरित 10 लाख घरांसाठीचे पत्र दिले आहे. यामुळे महाराष्ट्रातील एकही लाभार्थी घराशिवाय राहणार नाही. अशाप्रकारे जुन्या यादीनुसार एकूण 30 लाख घरे मिळालेले महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. यासाठी ग्रामीण भागात तब्बल ₹80 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. पण, आपण एवढे करुनच थांबणार नसून आता नव्याने पुन्हा सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून या यादीत नोंदणी होणाऱ्यांनाही आगामी काळात घर दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
केंद्र सरकार पीएम आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरे देत असताना राज्य सरकारदेखील त्यासाठी अधिकचे ₹50,000 चे अनुदान देत आहे. पीएम आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलार यंत्रणा लावण्यात येत असून यामुळे लाभार्थ्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे. तसेच पीएम आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांकरता पैसा कमी पडू देणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बेघरमुक्त महाराष्ट्र, प्रत्येकाला घर असलेला महाराष्ट्र अशा प्रकारची संकल्पना राज्य सरकार राबवत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कोणीही घरावाचून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने लाभार्थ्यांना जमीन घेण्याकरता ₹1,00,000 इतके अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्रुप हाऊसिंग, वसाहतींच्या उभारणीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी यासाठी गायरान जमिनी दिल्या आहेत. तसेच गावठाणाची हद्दवाढ करुन गावठाणाच्या बाहेर असलेल्या झोपडपट्ट्यांनादेखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, आ. बाबाजी काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #PMAwas
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Transformative steps towards women’s empowerment! CM Devendra Fadnavis and Union Minister Shivraj Singh Chouhan inaugurated the ‘UMED-SAVITRI’ Stall at Pune Airport. This stall will serve as a key support point, offering help and…
CMO Maharashtra Tweets:
पुणे विमानतळावर महिला बचत गट विक्री केंद्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'उमेद सावित्री' या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटांच्या विक्री दालनाचे उदघाटन झाले. यावेळी मान्यवरांनी दालनाची पाहणी करून महिलांशी संवाद साधला आणि उत्पादनांची माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचत गटातील महिलांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरणाची नवी दिशा मिळणार असून, त्यांची उत्पादने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार जगदीश मुळीक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #LakhpatiDidi
पुणे विमानतळावर महिला बचत गट विक्री केंद्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'उमेद सावित्री' या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटांच्या विक्री दालनाचे उदघाटन झाले. यावेळी मान्यवरांनी दालनाची पाहणी करून महिलांशी संवाद साधला आणि उत्पादनांची माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचत गटातील महिलांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरणाची नवी दिशा मिळणार असून, त्यांची उत्पादने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार जगदीश मुळीक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #LakhpatiDidi
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Building a Self-Reliant Rural Maharashtra!🏠
Delighted to attend 'Pradhan Mantri Awas Yojana (Rural) Labharthi Melava' and the 'Maha Awas Abhiyan Rajyastariya Award Ceremony' with Hon Union Minister Shivraj Singh Chouhan ji in Pune.
Maharashtra has become the first state in the country to receive a record allocation of 30 lakh houses under the Pradhan Mantri Awas Yojana (Gramin), based on the 2011 Homeless Survey List. Under the leadership of Hon PM Narendra Modi Ji, the Central Government had launched the Pradhan Mantri Awas Yojana. However, in 2017, recognizing that initial allotment was insufficient to meet the state’s needs, a formal request was made to the Central Government for an enhanced target.
Responding positively, the Central Government enabled additional registrations under the Awas Plus scheme, through which 30 lakh homeless individuals were registered. In the first phase of the scheme, the Central Government approved 20 lakh houses, with the first installment for 10 lakh houses already disbursed by the Rural Development Department.
Maharashtra has now secured a total of 30 lakh houses under the scheme. Grateful to Hon PM Narendra Modi Ji and Hon Union Minister Shivraj Singh Chouhan ji for their pivotal role in this achievement.
A record ₹80,000 crore is being invested in rural Maharashtra, with every house equipped with solar systems to ensure free electricity for life. Alongside Centre’s support, we are providing an additional ₹50,000 grant per house and has assured uninterrupted funding for the construction. A new survey is also underway to include fresh beneficiaries, ensuring no eligible person is left without home.
To help families, we are offering ₹1,00,000 as land purchase grants. The mission is ambitious yet simple — a roof over every head and a homelessness-free Maharashtra.
DCM Ajitdada Pawar, Minister Jaykumar Gore, Minister Bharat Gogawale, MoS Yogesh Kadam and other dignitaries were present.
#Maharashtra #Pune #PMAwas
https://x.com/Dev_Fadnavis/status/1929953222401372179
Building a Self-Reliant Rural Maharashtra!🏠
Delighted to attend 'Pradhan Mantri Awas Yojana (Rural) Labharthi Melava' and the 'Maha Awas Abhiyan Rajyastariya Award Ceremony' with Hon Union Minister Shivraj Singh Chouhan ji in Pune.
Maharashtra has become the first state in the country to receive a record allocation of 30 lakh houses under the Pradhan Mantri Awas Yojana (Gramin), based on the 2011 Homeless Survey List. Under the leadership of Hon PM Narendra Modi Ji, the Central Government had launched the Pradhan Mantri Awas Yojana. However, in 2017, recognizing that initial allotment was insufficient to meet the state’s needs, a formal request was made to the Central Government for an enhanced target.
Responding positively, the Central Government enabled additional registrations under the Awas Plus scheme, through which 30 lakh homeless individuals were registered. In the first phase of the scheme, the Central Government approved 20 lakh houses, with the first installment for 10 lakh houses already disbursed by the Rural Development Department.
Maharashtra has now secured a total of 30 lakh houses under the scheme. Grateful to Hon PM Narendra Modi Ji and Hon Union Minister Shivraj Singh Chouhan ji for their pivotal role in this achievement.
A record ₹80,000 crore is being invested in rural Maharashtra, with every house equipped with solar systems to ensure free electricity for life. Alongside Centre’s support, we are providing an additional ₹50,000 grant per house and has assured uninterrupted funding for the construction. A new survey is also underway to include fresh beneficiaries, ensuring no eligible person is left without home.
To help families, we are offering ₹1,00,000 as land purchase grants. The mission is ambitious yet simple — a roof over every head and a homelessness-free Maharashtra.
DCM Ajitdada Pawar, Minister Jaykumar Gore, Minister Bharat Gogawale, MoS Yogesh Kadam and other dignitaries were present.
#Maharashtra #Pune #PMAwas
https://x.com/Dev_Fadnavis/status/1929953222401372179