न्यायालयाची अवमानना केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट निशिकांत दुबे विरुद्ध केस चालून काय उपटून घेणार आहे!?
खासदाराने न्यायालयाची अवमानना केल्यावर त्याला 2- हजार रुपये दंड आणि 6 महिने जेल होते. पण या मध्ये एक नियम असा आहे तो म्हणजे Attorney General ची परवानगी लागते ती दिल्यावरच ही केस चालू शकते. हे बघा घटनेने नियम तर हाच घालून दिला आहे, आता सध्याच्या सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश लोकं या नियमाला बगल देऊन काय करतील काही नेम नाही!!
निशिकांत दुबे यांनी सुप्रीम कोर्टावर जी टिप्पणी केली आहे ती 90% भारतीयांच्या मनातली खदखद आहे. या देशात MP, MLA, IAS IPS, पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळ्यावर टिका टिप्पणी करता येते तर तुम्ही सुप्रीम कोर्ट वाले कोण लागून गेलात...? तुम्ही लोकं स्वतः ला ईश्वरा पेक्षा श्रेष्ठ समजू लागला असाल तर तुम्ही तुमचा भ्रम लवकर दूर करा!!
आज बातमी अशी येतेय ----
निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध खटल्या यांच्या अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात सुनावणी करणार आहे म्हणे.!
दुबे यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान करण्याची कारवाई सुरू करण्याच्या परवानगीच्या विनंतीला अॅटर्नी जनरल यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, असे एका वकिलाने न्यायालयाला सांगितले. तरीही सुप्रीम कोर्ट सुनावणी करुन निशिकांत दुबे यांना जर सजा सुनावणार असेल तर हिम्मत करून दाखवा!! निशिकांत दुबे जनतेच्या नजरेत ऑलरेडी हिरो ठरले आहेत...त्यांची प्रतीमा आणखी उजळून निघेल. बाकी पब्लिक तुम्हाला आणखी जास्त थू थू करेल! वेळ पडल्यास रस्त्यावर दिसेल तिथे मारेल जरा काळजी घ्या!
सगळ्यांना माहिती आहे..... सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, दुषंत दवे, प्रशांत भूषण, याचं कोर्ट फिक्सरांची चलती आहे... हिच चार पाच वकील लोकांची लॉबी वाटेल तेंव्हा रात्री अपरात्री कोर्ट उघडे करून जामीन मिळवून देतात. सुप्रीम कोर्ट याच लॉबिंच्या इशाऱ्यावर चालते.
काही कोर्ट फिक्सर लॉबी मुळे सुप्रीम कोर्टाची इज्जत जी वाया गेली आहे ना! ती सुधारण्याची जबाबदारी स्वतः सुप्रीम कोर्टातल्या जज लोकांची आहे.
हिच सुप्रीम कोर्ट आहे जी मणिपूर वर स्वतः हून "sou moto" घेते, तर पश्चिम बंगाल मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या दंगलीत चारशे हिंदू परिवाराला स्वतःचे घरं दारं सोडून पलायन करावे लागले. त्यावर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी म्हणून एक याचिका दाखल केली असता त्यावर माननीय न्यायाधीश महोदय म्हणाले सुधारित याचिका दाखल करण्यात यावी. आमच्यावर सरकारच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप होतोय. म्हणजे तुम्ही याआधी सरकारच्या कामात हस्तक्षेप केले नाही तर? वाह! 🙏
VK ✍️
खासदाराने न्यायालयाची अवमानना केल्यावर त्याला 2- हजार रुपये दंड आणि 6 महिने जेल होते. पण या मध्ये एक नियम असा आहे तो म्हणजे Attorney General ची परवानगी लागते ती दिल्यावरच ही केस चालू शकते. हे बघा घटनेने नियम तर हाच घालून दिला आहे, आता सध्याच्या सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश लोकं या नियमाला बगल देऊन काय करतील काही नेम नाही!!
निशिकांत दुबे यांनी सुप्रीम कोर्टावर जी टिप्पणी केली आहे ती 90% भारतीयांच्या मनातली खदखद आहे. या देशात MP, MLA, IAS IPS, पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळ्यावर टिका टिप्पणी करता येते तर तुम्ही सुप्रीम कोर्ट वाले कोण लागून गेलात...? तुम्ही लोकं स्वतः ला ईश्वरा पेक्षा श्रेष्ठ समजू लागला असाल तर तुम्ही तुमचा भ्रम लवकर दूर करा!!
आज बातमी अशी येतेय ----
निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध खटल्या यांच्या अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात सुनावणी करणार आहे म्हणे.!
दुबे यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान करण्याची कारवाई सुरू करण्याच्या परवानगीच्या विनंतीला अॅटर्नी जनरल यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, असे एका वकिलाने न्यायालयाला सांगितले. तरीही सुप्रीम कोर्ट सुनावणी करुन निशिकांत दुबे यांना जर सजा सुनावणार असेल तर हिम्मत करून दाखवा!! निशिकांत दुबे जनतेच्या नजरेत ऑलरेडी हिरो ठरले आहेत...त्यांची प्रतीमा आणखी उजळून निघेल. बाकी पब्लिक तुम्हाला आणखी जास्त थू थू करेल! वेळ पडल्यास रस्त्यावर दिसेल तिथे मारेल जरा काळजी घ्या!
सगळ्यांना माहिती आहे..... सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, दुषंत दवे, प्रशांत भूषण, याचं कोर्ट फिक्सरांची चलती आहे... हिच चार पाच वकील लोकांची लॉबी वाटेल तेंव्हा रात्री अपरात्री कोर्ट उघडे करून जामीन मिळवून देतात. सुप्रीम कोर्ट याच लॉबिंच्या इशाऱ्यावर चालते.
काही कोर्ट फिक्सर लॉबी मुळे सुप्रीम कोर्टाची इज्जत जी वाया गेली आहे ना! ती सुधारण्याची जबाबदारी स्वतः सुप्रीम कोर्टातल्या जज लोकांची आहे.
हिच सुप्रीम कोर्ट आहे जी मणिपूर वर स्वतः हून "sou moto" घेते, तर पश्चिम बंगाल मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या दंगलीत चारशे हिंदू परिवाराला स्वतःचे घरं दारं सोडून पलायन करावे लागले. त्यावर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी म्हणून एक याचिका दाखल केली असता त्यावर माननीय न्यायाधीश महोदय म्हणाले सुधारित याचिका दाखल करण्यात यावी. आमच्यावर सरकारच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप होतोय. म्हणजे तुम्ही याआधी सरकारच्या कामात हस्तक्षेप केले नाही तर? वाह! 🙏
VK ✍️
⚕️ जम्मू काश्मीर मधील पहलगाम मधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात चार पर्यटक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
VKleaks
⚕️ जम्मू काश्मीर मधील पहलगाम मधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात चार पर्यटक जखमी झाल्याचे वृत्त आहे. @VKleaks by VISHNU KUMBHAR
Pahalgam Attack : Official sources say five injured have been brought to Pahalgam Hospital. Reportedly, 3 are non locals and 2 are locals.
Further details are awaited.
Further details are awaited.
VKleaks
⚕️ जम्मू काश्मीर मधील पहलगाम मधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात चार पर्यटक जखमी झाल्याचे वृत्त आहे. @VKleaks by VISHNU KUMBHAR
Shocking News:- 12 Injured in terrorist attack in Pahalgam, area cordoned off
⚕️पहलगाम रुग्णालयातील दृश्ये. दक्षिण काश्मीर मधील पहलगाम येथील बैसरन वनक्षेत्रात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️New Update:-
Exclusive :- दक्षिण काश्मीर मधील पहलगाम मध्ये पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला.
Exclusive :- दक्षिण काश्मीर मधील पहलगाम मध्ये पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️ अवघड आहे 🥲
आतंकियों ने पूछा नाम, हिंदू होने पर मार दी गोली.
आतंकियों ने पूछा नाम, हिंदू होने पर मार दी गोली.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️ कठुआ मध्ये आतंकवाद्यां सोबत मागच्या वेळी सुरक्षा दलाचे आठ दिवस ऑपरेशन चालले होते. त्यावेळी झालेल्या हामल्या मागे आतंकवाद्यांना समर्थन करणारे व आतंकवाद्यांचे हत्यारे लपवून ठेवून त्यांना मदत करणारे स्थानिक लोकं असल्याचे सुरक्षा दलांना आढळून आले होते. आताही यावेळी पहलगाम मध्ये ही स्थानिक लोकांच्या सपोर्ट शिवाय हमला होणे शक्य नाही. काही स्थानिक युवक आतंकी कामात गुंतले आहेत. आज पहलगाम मध्ये हिंदू असल्याची खात्री करून टुरिस्ट लोकांना मारले गेले.
हे जे काही मूर्ख लोकं गंगा जमुना तहजीबची घुट्टी पाजत आलेत ना ते मूर्ख आहेत.
मी जम्मू काश्मीर आतंकवाद फार डिटेल्स फॉलो करत आलोय.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
हे जे काही मूर्ख लोकं गंगा जमुना तहजीबची घुट्टी पाजत आलेत ना ते मूर्ख आहेत.
मी जम्मू काश्मीर आतंकवाद फार डिटेल्स फॉलो करत आलोय.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ पहलगाम आतंकी हमल्यात धक्कादायक बातमी येत आहे.
27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हिंदू असल्याची खात्री करून 27 जणांना ठार मारण्यात आले आहे, ज्यामध्ये बहुतेक गुजरात आणि कर्नाटकातील पर्यटक होते.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी हिंदू असल्याची खात्री करून 27 जणांना ठार मारण्यात आले आहे, ज्यामध्ये बहुतेक गुजरात आणि कर्नाटकातील पर्यटक होते.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ जे. डी. व्हान्स यांच्या भारत भेटीदरम्यान आणि मोदींच्या सौदी भेटीदरम्यान दहशतवादी हल्ला नियोजित असल्याचे दिसते, कदाचित ते इस्लामिक दहशतवादाला पाठिंबा देत राहतील असा संदेश देत आहेत.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनोज सिन्हा श्रीनगरला रवाना.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR