This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विजेच्या दिव्याच्या शोध कोणी लावला
Anonymous Quiz
71%
थॉमस एडिसन
14%
एडवर्जनर
13%
राइट बंधू
2%
मार्कोनी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे काढली
Anonymous Quiz
21%
शनिवार वाडा
74%
भिडे वाडा
5%
रायगड किल्ला
1%
जेजुरी गड
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✨महाज्योती:- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याताबत....
https://mahajyoti.org.in/en/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d-4/
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
https://mahajyoti.org.in/en/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d-4/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक
✓ लेखा कोषागार कोकण - 5, 6 & 7 मे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
✓ लेखा कोषागार कोकण - 5, 6 & 7 मे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
✅ लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
India Orders Pakistani Citizens to Leave Within 48 Hours After Key Security Meeting | पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय
https://www.loksatta.com/desh-videsh/india-orders-pakistani-citizens-to-leave-in-48-hours-security-meeting-aam-93-5042949/
https://www.loksatta.com/desh-videsh/india-orders-pakistani-citizens-to-leave-in-48-hours-security-meeting-aam-93-5042949/
Loksatta
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच…
Following a high-level Cabinet Committee on Security meeting, India has issued a directive for all Pakistani citizens to leave the country within 48 hours, marking a significant diplomatic and security move. | पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे…
शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
India Orders Pakistani Citizens to Leave Within 48 Hours After Key Security Meeting | पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय https://www.loksatta.com/desh-videsh/india-orders-pakistani…
बैठकीतील 5 मोठे निर्णय, 5 तगडे धक्के
1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात
2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा
3- सिंधू जल करार स्थगित
4- अटारी बॉर्डर बंद
5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात
2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा
3- सिंधू जल करार स्थगित
4- अटारी बॉर्डर बंद
5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
बैठकीतील 5 मोठे निर्णय, 5 तगडे धक्के 1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात 2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा 3- सिंधू जल करार स्थगित 4- अटारी बॉर्डर बंद 5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
शेती क्षेत्रावर मोठा परिणाम:
पाकिस्तानची 70% पेक्षा जास्त शेती सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. गहू, भात, ऊस यासारख्या महत्त्वाच्या पिकांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
पाणी टंचाई / विद्युत निर्मितीचं संकट :
झेलम आणि सिंधू नद्यांवर पाकिस्तानचे हायड्रोपॉवर प्रकल्प आहेत. त्यामुळे भारताने पाणी सोडलं नाही तर टंचाईमुळे विद्युतनिर्मिती ठप्प पडू शकते.
पूर आणि दुष्काळ दोन्हीचा धोका:
जर भारताने पाणी साठवून, नंतर एकदम सोडल्यास अचानक पूर येऊ शकतो किंवा पाणी रोखल्याने दुष्काळ पडू शकतो.
आतंरिक असंतोष आणि अस्थिरता:
पाणी, वीज नाही, अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांचा प्रक्षोम होऊ शकतो. ज्याचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागू शकतो. ज्यामुळे पाकिस्तानच्या सिंध, पंजाब, बलुचिस्तानमध्ये अशांतता वाढू शकते.
अर्थव्यवस्थेवर जबरदस्त परिणाम:
पाकिस्तानची अर्थिक कोंडी करण्याची निती. शेती आणि वीज यावर अर्थव्यवस्था अवलंबून. त्यामुळे GDP घटून बेरोजगारी महागाई वाढण्याची भीती.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM