शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
67.7K subscribers
26.5K photos
403 videos
9.31K files
8.09K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
महाज्योती:- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याताबत....

https://mahajyoti.org.in/en/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d-4/

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक

✓ लेखा कोषागार कोकण - 5, 6 & 7 मे

✓ महानिर्मिती - 8, 9, 10,‌ 15‌ मे

✓ BMC SE Civil - 13 & 14 मे

✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
महिला व बालविकास विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया सन 2024 - सुधारीत उत्तरतालिका प्रसिध्दीपत्रक दि.23-4-2025
शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
India Orders Pakistani Citizens to Leave Within 48 Hours After Key Security Meeting | पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय https://www.loksatta.com/desh-videsh/india-orders-pakistani…
बैठकीतील 5 मोठे निर्णय, 5 तगडे धक्के
1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात
2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा
3- सिंधू जल करार स्थगित
4- अटारी बॉर्डर बंद
5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
बैठकीतील 5 मोठे निर्णय, 5 तगडे धक्के 1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात 2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा 3- सिंधू जल करार स्थगित 4- अटारी बॉर्डर बंद 5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
💥सिंधू कराराचा फटका पाकिस्तानला कसा बसणार ?💥

शेती क्षेत्रावर मोठा परिणाम:
पाकिस्तानची 70% पेक्षा जास्त शेती सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. गहू, भात, ऊस यासारख्या महत्त्वाच्या पिकांवर विपरित परिणाम होऊ शकतो.

पाणी टंचाई / विद्युत निर्मितीचं संकट :
झेलम आणि सिंधू नद्यांवर पाकिस्तानचे हायड्रोपॉवर प्रकल्प आहेत. त्यामुळे भारताने पाणी सोडलं नाही तर टंचाईमुळे विद्युतनिर्मिती ठप्प पडू शकते.

पूर आणि दुष्काळ दोन्हीचा धोका:
जर भारताने पाणी साठवून, नंतर एकदम सोडल्यास अचानक पूर येऊ शकतो किंवा पाणी रोखल्याने दुष्काळ पडू शकतो.

आतंरिक असंतोष आणि अस्थिरता:
पाणी, वीज नाही, अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांचा प्रक्षोम होऊ शकतो. ज्याचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागू शकतो. ज्यामुळे पाकिस्तानच्या सिंध, पंजाब, बलुचिस्तानमध्ये अशांतता वाढू शकते.

अर्थव्यवस्थेवर जबरदस्त परिणाम:
पाकिस्तानची अर्थिक कोंडी करण्याची निती. शेती आणि वीज यावर अर्थव्यवस्था अवलंबून. त्यामुळे GDP घटून बेरोजगारी महागाई वाढण्याची भीती.

📎जॉईन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM