ची वसाहत स्थापन केली. आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली.अहिल्याबाईंचा मूळ स्वभाव सौम्य असला,तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंग सारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली.
अहिल्याबाई यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव सगळ्या हिंदुस्तानात घेतले जाई. त्यांनी अन्नछत्रे उघडली. राज्यात विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधून घेतल्या.जनावरांसाठी डोण्या
बांधून घेतल्या.पशुपक्ष्यांसाठी रूग्णोपचारांची व्यवस्था केली.सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम - वैद्य नेमले . स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी, बंदिस्त ओवर्व्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता.गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
अहिल्याबाईनी आयोध्या , नाशिक, द्वारका , पुष्कर ,जेजुरी,पंढरपूर, ऋषिकेश,गया , उदयपूर, चौंडी येथे मंदिरे बांधली. याशिवाय सोरटीसोमनाथ, ओमकारेश्वर ,मल्लिकार्जुन ,औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर ,विष्णुपद, महाकाळेश्वर,आधी मंदिराचा जीर्णोद्धार केला.
वाराणसी,प्रयाग, पुणतांबे ,चौंडी , नाशिक ,जांब , त्रिंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर , उज्जैनी ,रामेश्वर ,भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली .चारधाम या ठिकाणी घाट, बाग ,मंदिरे,कुंडे ,धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेली मंदिर बांधले व कुंभेरीयेथे पती खंडेरायाच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू ,द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मधुरा महात्म , मुहूर्त चिंतामणि,वाल्मिकी रामायण पद्मपुराण,श्रावणमास माहात्म इत्यादी ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती होत्या.विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.
एका छोट्याशा गावात सामान्य कुटूंबात
जन्माला आलेली मुलगी आपल्या शौर्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर उत्तर भारतात राज्यकर्ती बनू शकल्या. अहिल्याबाई होळकर यांच्या राज्य बरखास्तीचा डाव राघोबा पेशवे यांनी आखला होता तोसुद्धा चाणाक्ष व धुर्तपणे अहिल्याबाई होळकर यांनी ऊधळून लावला.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन
आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येत . व्यक्तिगत जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे २७वर्षे राज्यकारभार केला. पण या सगळ्या कारभारात अहिल्यादेवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली .महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले. राज्यातील शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता .शिवाय कसण्यास दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळझाडे लावावीत त्यातील 11 झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले होते. अहिल्यादेवींच्या जलनीती मध्येही अर्थनीती प्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्याकाळी फड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. ज्यादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्ना एवढाच सारा वसूल केला .शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते, पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागात विहिरी बारव ,आड ,घाट यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या त्यापैकी बहुतांश विहिरी आजही सुस्थितीत आहेत.ग्राम व्यवस्थेची घडी त्यानी चांगली बसवली होती.गावोगावी न्याय देणारे पंचाधिकारी नेमले होते.राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला.पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या ,प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. अहिल्याबाईंचा नंतर महेश्वर येथे १३ आॅगस्ट १७९५ ला वृद्धापकाळाने निधन झाले
🙏 "अशा या थोर ,कर्तबगार, पराक्रमी
"पुण्यश्लोक अहिल्यादेवीस आमचे विनम्र अभिवादन
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादे
अहिल्याबाई यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव सगळ्या हिंदुस्तानात घेतले जाई. त्यांनी अन्नछत्रे उघडली. राज्यात विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधून घेतल्या.जनावरांसाठी डोण्या
बांधून घेतल्या.पशुपक्ष्यांसाठी रूग्णोपचारांची व्यवस्था केली.सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम - वैद्य नेमले . स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी, बंदिस्त ओवर्व्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता.गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
अहिल्याबाईनी आयोध्या , नाशिक, द्वारका , पुष्कर ,जेजुरी,पंढरपूर, ऋषिकेश,गया , उदयपूर, चौंडी येथे मंदिरे बांधली. याशिवाय सोरटीसोमनाथ, ओमकारेश्वर ,मल्लिकार्जुन ,औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर ,विष्णुपद, महाकाळेश्वर,आधी मंदिराचा जीर्णोद्धार केला.
वाराणसी,प्रयाग, पुणतांबे ,चौंडी , नाशिक ,जांब , त्रिंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर , उज्जैनी ,रामेश्वर ,भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली .चारधाम या ठिकाणी घाट, बाग ,मंदिरे,कुंडे ,धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेली मंदिर बांधले व कुंभेरीयेथे पती खंडेरायाच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू ,द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मधुरा महात्म , मुहूर्त चिंतामणि,वाल्मिकी रामायण पद्मपुराण,श्रावणमास माहात्म इत्यादी ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती होत्या.विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.
एका छोट्याशा गावात सामान्य कुटूंबात
जन्माला आलेली मुलगी आपल्या शौर्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर उत्तर भारतात राज्यकर्ती बनू शकल्या. अहिल्याबाई होळकर यांच्या राज्य बरखास्तीचा डाव राघोबा पेशवे यांनी आखला होता तोसुद्धा चाणाक्ष व धुर्तपणे अहिल्याबाई होळकर यांनी ऊधळून लावला.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन
आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येत . व्यक्तिगत जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे २७वर्षे राज्यकारभार केला. पण या सगळ्या कारभारात अहिल्यादेवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली .महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले. राज्यातील शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता .शिवाय कसण्यास दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळझाडे लावावीत त्यातील 11 झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले होते. अहिल्यादेवींच्या जलनीती मध्येही अर्थनीती प्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्याकाळी फड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. ज्यादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्ना एवढाच सारा वसूल केला .शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते, पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागात विहिरी बारव ,आड ,घाट यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या त्यापैकी बहुतांश विहिरी आजही सुस्थितीत आहेत.ग्राम व्यवस्थेची घडी त्यानी चांगली बसवली होती.गावोगावी न्याय देणारे पंचाधिकारी नेमले होते.राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला.पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या ,प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. अहिल्याबाईंचा नंतर महेश्वर येथे १३ आॅगस्ट १७९५ ला वृद्धापकाळाने निधन झाले
🙏 "अशा या थोर ,कर्तबगार, पराक्रमी
"पुण्यश्लोक अहिल्यादेवीस आमचे विनम्र अभिवादन
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादे
व !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
*⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳*
*१४ ऑगस्ट इ.स.१६४९*
पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली....
शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ आॅगस्ट इ.स.१६५७*
"किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.
या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ ऑगस्ट इ.स.१६६६*
#शिवाजीराजांची '#मिठाई'
तिथीने त्या दिवशी श्रावण वद्य नवमी होती. श्रीकृष्णजन्मोत्सव चालुच होता. त्यानिमित्ताने शिवाजीराजांनी ते जिथे कैद होते तिथुनच मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. आग्र्यामधील प्रतिष्ठित लोकांना ही मिठाई जाऊ लागली. एवढेच काय तर बादशाही वजीरांनाही ही मिठाई जाऊ लागली. मात्र त्याआधी अर्थातच बादशहा औरंगजेबाची परवानगी मिळवावी लागली. बादशहाने पहार्यावरच्या दरोग्याला विचारले 'सीवा मिठाई कशाबद्दल वाटणार आहे?' त्यावर उत्तर मिळाले की,'सीवाचे पुर्वीपासुनच व्रत चालु आहे. अटकेत असला तरी तो ते व्रत पाळतो. बादशहांनी परवानगी दिली तर ठीक नाहीतर तो ते व्रत नाही पाळणार'
औरंगजेबाला काय वाटले कोण जाणे पण, त्याने ही परवानगी लगेच दिली. 'शुभश्च: शिघ्रम' लगेच पेटारे बाहेर जायला सुरूवात झाली. एक माणुस आत सहज बसु शकेल इतके ते पेटारे मोठे होते आणि ते उचलायला दोन माणसे असायची. पहिल्या दिवशी पेटारे बाहेर जाताना पहार्यावरच्या लोकांनी एक दोन पेटारे उघडुन पाहिले. त्यात खरच मिठाई होती म्हणून ते पुढे जाऊ दिले. १७ तारखेपर्यंत असे किती वेळा मिठाईचे पेटारे तिथुन बाहेर गेले हे नेमक समजत नाही पण, पहारेकरी फक्त पहिले एक दोनच पेटारे उघडून पहायचे. थोडक्यात पेटार्यांकडे मुघलांचे काहीसे दुर्लक्ष झाले होते. शिवाजीराजांचे मात्र या पेटार्यांकडे बारीक 'लक्ष' होते. ९ वर्षांचे संभाजीराजे रामसिंगसोबत रोज दरबारात जातच होते.
ही खाल्लेली मिठाई मुघलांना आत्ता जरी गोड लागत असली तरी, लवकरच ती त्यांना 'बाधणार' होती. काहींना तर ती न खाताच बाधणार होती.
याच सुमारास महाराजांनी त्यांच्याजवळ असलेले जडजवाहीर व मौल्यवान वस्तू आग्र्यामधीलच मूलचंद सावकाराच्या लोकांसोबत इकडे राजगडावर रवाना केले. त्याकाळी असे व्यवहार देशभर होयचे. तसेच, शिवाजीराजांनी कवींन्द्र परमानंद यांच्याबरोबर काही हत्ती, घोडे, पालख्या पाठवुन दिल्या. याच परमानंदांनी पुढे 'शिवभारत' हा ग्रंथ लिहिला ज्याच्यातुन आपल्याला शिवचरित्राची महत्वाची माहिती मिळते.
औरंगजेब हे सगळ होऊ देत होता कारण जितके महाराज व संभाजी एकटे पडतील तितके त्याच काम सोप होणार होत.
महाराजांची आता तयारी चालु झाली होती. 'मुहुर्तघटिका' जवळ आली होती. आता फक्त नियोजन कस करणार यावरच, शिवाजीराजे, संभााजीराजे व स्वराज्याचे भवितव्य अवलंबून होत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
*१४ ऑगस्ट इ.स.१६४९*
पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली....
शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ आॅगस्ट इ.स.१६५७*
"किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.
या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ ऑगस्ट इ.स.१६६६*
#शिवाजीराजांची '#मिठाई'
तिथीने त्या दिवशी श्रावण वद्य नवमी होती. श्रीकृष्णजन्मोत्सव चालुच होता. त्यानिमित्ताने शिवाजीराजांनी ते जिथे कैद होते तिथुनच मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. आग्र्यामधील प्रतिष्ठित लोकांना ही मिठाई जाऊ लागली. एवढेच काय तर बादशाही वजीरांनाही ही मिठाई जाऊ लागली. मात्र त्याआधी अर्थातच बादशहा औरंगजेबाची परवानगी मिळवावी लागली. बादशहाने पहार्यावरच्या दरोग्याला विचारले 'सीवा मिठाई कशाबद्दल वाटणार आहे?' त्यावर उत्तर मिळाले की,'सीवाचे पुर्वीपासुनच व्रत चालु आहे. अटकेत असला तरी तो ते व्रत पाळतो. बादशहांनी परवानगी दिली तर ठीक नाहीतर तो ते व्रत नाही पाळणार'
औरंगजेबाला काय वाटले कोण जाणे पण, त्याने ही परवानगी लगेच दिली. 'शुभश्च: शिघ्रम' लगेच पेटारे बाहेर जायला सुरूवात झाली. एक माणुस आत सहज बसु शकेल इतके ते पेटारे मोठे होते आणि ते उचलायला दोन माणसे असायची. पहिल्या दिवशी पेटारे बाहेर जाताना पहार्यावरच्या लोकांनी एक दोन पेटारे उघडुन पाहिले. त्यात खरच मिठाई होती म्हणून ते पुढे जाऊ दिले. १७ तारखेपर्यंत असे किती वेळा मिठाईचे पेटारे तिथुन बाहेर गेले हे नेमक समजत नाही पण, पहारेकरी फक्त पहिले एक दोनच पेटारे उघडून पहायचे. थोडक्यात पेटार्यांकडे मुघलांचे काहीसे दुर्लक्ष झाले होते. शिवाजीराजांचे मात्र या पेटार्यांकडे बारीक 'लक्ष' होते. ९ वर्षांचे संभाजीराजे रामसिंगसोबत रोज दरबारात जातच होते.
ही खाल्लेली मिठाई मुघलांना आत्ता जरी गोड लागत असली तरी, लवकरच ती त्यांना 'बाधणार' होती. काहींना तर ती न खाताच बाधणार होती.
याच सुमारास महाराजांनी त्यांच्याजवळ असलेले जडजवाहीर व मौल्यवान वस्तू आग्र्यामधीलच मूलचंद सावकाराच्या लोकांसोबत इकडे राजगडावर रवाना केले. त्याकाळी असे व्यवहार देशभर होयचे. तसेच, शिवाजीराजांनी कवींन्द्र परमानंद यांच्याबरोबर काही हत्ती, घोडे, पालख्या पाठवुन दिल्या. याच परमानंदांनी पुढे 'शिवभारत' हा ग्रंथ लिहिला ज्याच्यातुन आपल्याला शिवचरित्राची महत्वाची माहिती मिळते.
औरंगजेब हे सगळ होऊ देत होता कारण जितके महाराज व संभाजी एकटे पडतील तितके त्याच काम सोप होणार होत.
महाराजांची आता तयारी चालु झाली होती. 'मुहुर्तघटिका' जवळ आली होती. आता फक्त नियोजन कस करणार यावरच, शिवाजीराजे, संभााजीराजे व स्वराज्याचे भवितव्य अवलंबून होत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
*🇮🇳आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष🇮🇳*
*१५ ऑगस्ट इ.स.१६५६*
शिवाजीराजांचा गायकवाड घराण्यातील कन्येशी विवाह ठरला ! शिवाजीराजांची ही सहावी सोयरीक. या धर्मपत्नीचे नाव होते सकवारबाई. हा विवाह प्रत्यक्षात १० जानेवारी १६५७ रोजी झाला.
शिवाजीराजांना सकवारबाईंपासुन कमलाबाई नावाची एक मुलगी होती. महाराजांना त्यांच्या थोरल्या पत्नी सईबाईंपासुन एक मुलगी होती तिलाही सकवारबाई किंवा सखूबाई असे म्हणत.
गायकवाड घराण्यातील सकवारबाई या शिवाजीराजे व त्यांच्या इतर सात राण्यांच्या निधनानंतरही हयात होत्या. नोव्हेंबर १६८९ मधे मुघलांनी रायगड जिंकल्यानंतर राजपरिवारातील जी लोक कैद झाली त्यात सकवारबाईही होत्या. त्या पुढे तब्बल ३० वर्षे मुघलांच्या कैदेत होत्या. १७१९ मधे मराठ्यांनी जी दिल्लीवर स्वारी केली त्यादरम्यान सकवारबाईंची सुटका झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ ऑगस्ट इ.स.१६६०*
दख्खनच्या सुभेदारीवर आलेल्या शाहीस्तेखानने आल्या आल्या चाकणच्या भुईकोट किल्ल्याला वेढा दिला होता. खानाच्या प्रचंड सैन्यबळामुळे किल्ल्याला कोणतीही रसद पुरवता येणे शक्य नव्हते.तरीही अवघ्या 500 सैन्यानिशी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला महिना उलटून गेला तरी लढत ठेवला होता. हतबल झालेल्या खानाने 14 ऑगस्टला ईशान्येकडील बाजूने एक भुयार खणून त्यात दारूगोळा भरून त्याला बत्ती दिली,त्यासरशी प्रचंड स्फोट होऊन बुरुज उडाला, बुरुजावरील मराठे मारले गेले,पडलेल्या भगदाडातून आत शिरू पाहणाऱ्या 20 हजार पेक्षा जास्त मोगली सैन्याला अवघ्या 500 मावळ्यांनी 12 तासापेक्षा जास्त वेळ थोपवून धरले.दुसरा दिवस उजाडला,मुघलांनी निर्वाणीचा हल्ला केला,कडवा प्रतिकार करूनही बरेच मराठे सैनिक मारले गेले.तरीही त्यांनी 268 मुघल सैन्य ठार केले तर 600 च्या वर जखमी केले होते.अखेर 55 दिवसांनी फिरंगोजीनी नुकसान टाळण्यासाठी भावसिंहाच्या मध्यस्तीने किल्ला खानाच्या हवाली केला.खानाने किल्ला ताब्यात घेऊन उझबेगखानाला किल्ल्याची जबाबदारी दिली.चाकणचा संग्रामदुर्ग मुघलांच्या हाती गेला ती तारीख होती 15 ऑगस्ट 1660.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ आॅगस्ट इ.स.१६६६*
आग्रा कैदेत शिवाजी महाराजांना बादशहाच्या अंतस्थ गोटातून बातमी समजली की त्यांना विठ्ठलदासच्या हवेलीत नेऊन मारण्यात येणार आहे.बातमी समजताच महाराज कैदेतून निसटण्याची योजना तयार करू लागले.श्रावण जन्माष्टमी ची रात्र संपून वद्य नवमी उजाडली.महाराजांनी आपल्या योजनेप्रमाणे बादशहाची परवानगी घेऊन मिठाईचे पेटारे शहरातल्या प्रतिष्ठित लोक आणि दरबारातील वजिराकडे पाठवणे सुरू केले.सुरुवातीला पहारेकऱ्यांनी चौकशी केली पण नंतर ती गोष्ट त्यांच्या अंगवळणी पडली.या दरम्यानच महाराजानी आपल्याजवळील किमती जडजवाहीर,मोती,सोन्याच्या मोहरा,होन या वस्तू मुलचंद सावकारामार्फत राजगडाकडे पाठवून दिले. आग्रा शहरात या घडामोडी घडत होत्या ती तारीख होती श्रावण वद्य नवमी म्हणजे बुधवार 15 ऑगस्ट 1666
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ ऑगस्ट इ.स.१७९७*
तुकोजीराव होळकरांचे निधन
मल्हाररावांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांस इंदूरच्या गादीवर बसविले. मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यांत २७ मार्च १७६७ रोजी मरण पावल्याने राज्यकारभाराची सर्व जबाबदारी त्यांची आई अहिल्याबाई (कार. १७६७–९५) यांच्यावर पडली. त्यांनी स्वामिनिष्ठा, कर्तव्यतत्परता, धर्मशीलता इत्यादी गुणांच्या साह्याने संस्थानचे रक्षण करून मल्हाररावाचा मानसपुत्र तुकोजीराव यांस सेनापतिपद दिले. त्यांच्या कारकिर्दीत संस्थानची सर्वांगीण प्रगती झाली.
तुकोजीरावांनी पेशव्यांना १७६९ च्या जाट व रोहिल्यांविरुद्ध, १७७८-७९ च्या इंग्रजांविरुद्ध, १७८६ च्या टिपूविरुद्ध, १७९५ च्या निजामाविरुद्ध, या मोहिमांत नुसती मदतच केली असे नाही, तर काही वेळा सेनानायक हे पदसुद्धा भूषविले. पेशवाईच्या उत्तरार्धात तर त्यांनी बारभाईंच्या कारस्थानात प्रत्यक्ष भाग घेऊन मराठी साम्राज्याची घडी पूर्ववत बसविण्याचे प्रयत्न केले. पुण्याजवळील वानवडी येथे १५ ऑगस्ट १७९७ रोजी ते मरण पावले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ आॅगस्ट इ.स.१९४७*
#भारतीय_स्वातंत्र्य_दिन
१५० वर्षे गुलामगिरीच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला भारत देश असंख्य क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळे स्वतंत्र झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*माहिती संकलन :- शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
*१५ ऑगस्ट इ.स.१६५६*
शिवाजीराजांचा गायकवाड घराण्यातील कन्येशी विवाह ठरला ! शिवाजीराजांची ही सहावी सोयरीक. या धर्मपत्नीचे नाव होते सकवारबाई. हा विवाह प्रत्यक्षात १० जानेवारी १६५७ रोजी झाला.
शिवाजीराजांना सकवारबाईंपासुन कमलाबाई नावाची एक मुलगी होती. महाराजांना त्यांच्या थोरल्या पत्नी सईबाईंपासुन एक मुलगी होती तिलाही सकवारबाई किंवा सखूबाई असे म्हणत.
गायकवाड घराण्यातील सकवारबाई या शिवाजीराजे व त्यांच्या इतर सात राण्यांच्या निधनानंतरही हयात होत्या. नोव्हेंबर १६८९ मधे मुघलांनी रायगड जिंकल्यानंतर राजपरिवारातील जी लोक कैद झाली त्यात सकवारबाईही होत्या. त्या पुढे तब्बल ३० वर्षे मुघलांच्या कैदेत होत्या. १७१९ मधे मराठ्यांनी जी दिल्लीवर स्वारी केली त्यादरम्यान सकवारबाईंची सुटका झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ ऑगस्ट इ.स.१६६०*
दख्खनच्या सुभेदारीवर आलेल्या शाहीस्तेखानने आल्या आल्या चाकणच्या भुईकोट किल्ल्याला वेढा दिला होता. खानाच्या प्रचंड सैन्यबळामुळे किल्ल्याला कोणतीही रसद पुरवता येणे शक्य नव्हते.तरीही अवघ्या 500 सैन्यानिशी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला महिना उलटून गेला तरी लढत ठेवला होता. हतबल झालेल्या खानाने 14 ऑगस्टला ईशान्येकडील बाजूने एक भुयार खणून त्यात दारूगोळा भरून त्याला बत्ती दिली,त्यासरशी प्रचंड स्फोट होऊन बुरुज उडाला, बुरुजावरील मराठे मारले गेले,पडलेल्या भगदाडातून आत शिरू पाहणाऱ्या 20 हजार पेक्षा जास्त मोगली सैन्याला अवघ्या 500 मावळ्यांनी 12 तासापेक्षा जास्त वेळ थोपवून धरले.दुसरा दिवस उजाडला,मुघलांनी निर्वाणीचा हल्ला केला,कडवा प्रतिकार करूनही बरेच मराठे सैनिक मारले गेले.तरीही त्यांनी 268 मुघल सैन्य ठार केले तर 600 च्या वर जखमी केले होते.अखेर 55 दिवसांनी फिरंगोजीनी नुकसान टाळण्यासाठी भावसिंहाच्या मध्यस्तीने किल्ला खानाच्या हवाली केला.खानाने किल्ला ताब्यात घेऊन उझबेगखानाला किल्ल्याची जबाबदारी दिली.चाकणचा संग्रामदुर्ग मुघलांच्या हाती गेला ती तारीख होती 15 ऑगस्ट 1660.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ आॅगस्ट इ.स.१६६६*
आग्रा कैदेत शिवाजी महाराजांना बादशहाच्या अंतस्थ गोटातून बातमी समजली की त्यांना विठ्ठलदासच्या हवेलीत नेऊन मारण्यात येणार आहे.बातमी समजताच महाराज कैदेतून निसटण्याची योजना तयार करू लागले.श्रावण जन्माष्टमी ची रात्र संपून वद्य नवमी उजाडली.महाराजांनी आपल्या योजनेप्रमाणे बादशहाची परवानगी घेऊन मिठाईचे पेटारे शहरातल्या प्रतिष्ठित लोक आणि दरबारातील वजिराकडे पाठवणे सुरू केले.सुरुवातीला पहारेकऱ्यांनी चौकशी केली पण नंतर ती गोष्ट त्यांच्या अंगवळणी पडली.या दरम्यानच महाराजानी आपल्याजवळील किमती जडजवाहीर,मोती,सोन्याच्या मोहरा,होन या वस्तू मुलचंद सावकारामार्फत राजगडाकडे पाठवून दिले. आग्रा शहरात या घडामोडी घडत होत्या ती तारीख होती श्रावण वद्य नवमी म्हणजे बुधवार 15 ऑगस्ट 1666
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ ऑगस्ट इ.स.१७९७*
तुकोजीराव होळकरांचे निधन
मल्हाररावांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांस इंदूरच्या गादीवर बसविले. मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यांत २७ मार्च १७६७ रोजी मरण पावल्याने राज्यकारभाराची सर्व जबाबदारी त्यांची आई अहिल्याबाई (कार. १७६७–९५) यांच्यावर पडली. त्यांनी स्वामिनिष्ठा, कर्तव्यतत्परता, धर्मशीलता इत्यादी गुणांच्या साह्याने संस्थानचे रक्षण करून मल्हाररावाचा मानसपुत्र तुकोजीराव यांस सेनापतिपद दिले. त्यांच्या कारकिर्दीत संस्थानची सर्वांगीण प्रगती झाली.
तुकोजीरावांनी पेशव्यांना १७६९ च्या जाट व रोहिल्यांविरुद्ध, १७७८-७९ च्या इंग्रजांविरुद्ध, १७८६ च्या टिपूविरुद्ध, १७९५ च्या निजामाविरुद्ध, या मोहिमांत नुसती मदतच केली असे नाही, तर काही वेळा सेनानायक हे पदसुद्धा भूषविले. पेशवाईच्या उत्तरार्धात तर त्यांनी बारभाईंच्या कारस्थानात प्रत्यक्ष भाग घेऊन मराठी साम्राज्याची घडी पूर्ववत बसविण्याचे प्रयत्न केले. पुण्याजवळील वानवडी येथे १५ ऑगस्ट १७९७ रोजी ते मरण पावले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ आॅगस्ट इ.स.१९४७*
#भारतीय_स्वातंत्र्य_दिन
१५० वर्षे गुलामगिरीच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला भारत देश असंख्य क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळे स्वतंत्र झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*माहिती संकलन :- शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
*⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳*
*१८ ऑगस्ट इ.स.१६६६*
आग्रा कैदेतून निसटल्याबरोबर पुर्वनियोजीत व्यूहरचनेनुसार काही गुप्तहेर, निवडक मावळे आग्रा किल्ल्याच्या थोडसं दुरवर एका कुंभारवाड्यात दबा धरुन बसले होते.
तेथेच मोठी शेकोटी करुन त्याचा धुर बघत त्या दिशेला शिवराय व मावळे एकत्र जमा होऊन तडक घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट मथुरा मध्ये येऊन पोहोचल्या.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१८ ऑगस्ट इ.स.१६६६*
आग्रा शहरात शनिवारचा दिवस उजाडला.दरबाराची वेळ झाली तरी महाराज अजून स्वस्थ झोपल्याचे पाहून रामसिंहाने नेमलेले पहारेकरी बलराम पुरोहित व त्याच्या सहकाऱ्यांना शंका आली,त्यांनी आत बिछान्याजावळ जाऊन पाहताच महाराज तिथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.महाराजांची पादत्राणे पलंगाखाली पडलेली होती तर त्यांचा मंदिल व एक आरसा बिछान्यावर होता.छावणीत फक्त 3 घोडे,2 पालख्या व एक तबेल्याचा नोकर एवढेच होते.हा हा म्हणता ही बातमी आग्रा शहरात पसरली.रामसिंह आणि फौलादखानाने ही बातमी औरंगजेबाच्या कानावर घातली.चिडलेल्या औरंगजेबाने रामसिंहाला महाराजांचा तपास करून त्यांना हजर करण्यास सांगितले.वाटेवरील फौजदारांना जागरूक राहण्यास सांगण्यात आले. महाराजांच्या पहाऱ्यावर असणाऱ्या रामसिंहाच्या बलराम पुरोहित,रामकीशन,जिवा जोशी आणि श्रीकिशन उपाध्याय यांना कैद करण्यात आले.दुपारच्या सुमारास परतीतराय हरकाऱ्याच्या घरात लपून बसलेले रघूनाथपंत,त्रंबकपंत व इतर दोन चाकर(बहुतेक हिरोजी व मदारी) हेही फौलादखानाच्या हाती सापडले.औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ सुरु केला.आग्रा शहरात घडलेल्या या घटनेची तारीख होती शनिवार 18 ऑगस्ट 1666
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
*१८ ऑगस्ट इ.स.१६८३*
मुघल आणि सिद्दी याच्याबरोबरच संभाजीराजेना पोर्तुगीजांचाही सामना करावा लागला.पोर्तुगीजांच्या कुरापतीचा बदला घेण्यासाठी शंभुराजेंनी 6 हजार पायदळ व 2 हजार घोडदळ घेऊन जून 1683 मध्ये चौलवर हल्ला केला.ही स्वारी जवळपास 6 महिने सुरू होती.या स्वारीत पुढे निळोपंत पेशव्यांनी दमण ते चौल पर्यंतचा मुलुख ताब्यात आणला.स्वतः शंभुराजेंनी चौलच्या ठाण्यास वेढा घालून तटबंदीवर तोफाचा मारा केला.पोर्तुगीज सैनिक सततच्या लढाईने थकून गेले.मराठ्यांनी माघार घ्यावी म्हणून पोर्तुगीजानी 'मेरी व्हर्जिन' व 'सेंट स्टीफन' यांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. ठाण्याच्या कॅप्टनने तर 'सेंट अँथनी' ची प्रार्थना करून त्याच्या पायाशी 60 आश्रफ्या ठेवल्या पण मराठे काही मागे हटले नाहीत.शंभुराजेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी चौलच्या ठाण्यावर हल्ला केला त्याची तारीख होती 10 ते 18 ऑगस्ट 1683.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.facebook.com/shivhindvi
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१८ ऑगस्ट इ.स.१६८३*
मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी बादशहाने रहूल्लाखान यास निराकाठच्या प्रदेशाकडे व बरामदखान यास आष्टीकडे रवाना केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१८ ऑगस्ट इ.स.१७००*
🚩महापराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांना
जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🚩
१८ ऑगस्ट इ.स.१७०० महापराक्रमी, महायोद्धा
थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म.
असा धुरंदर पेशवा की ,ज्याचा कधीही पराजय झाला नाही, ज्यांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याच्या सीमा ऊत्तर भारतात विस्तारल्या.वयाच्या अवघ्या
२०व्या वर्षी पेशवा झालेल्या या वीराने ४० वर्षाच्या आयुष्यात अतुलनीय पराक्रम गाजवला. थोरले बाजीराव हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे सन१७२० पासून पेशवे होते. ते थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जात. बाळाजी विश्वनाथ भट हे बाजीरावांचे पिता .वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकले .शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्यांच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बाळाजी विश्वनाथ यांच्या बरोबर दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला ते गेले तेव्हा १९ वर्षाचा बाजी त्यांच्याबरोबर होता.उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हात पाय पसरण्यासाठी किती शक्यता आहे याचा अंदाज या कोवळ्या वयातच बाजीरावांना आला होता .रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठी दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या .वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. बाजीराव पेशवे यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
आपल्या अद्वितीय पराक्रमाने सर्वांना गर्भगळीत करून,दरारा निर्माण करणारे, वीस वर्षांच्या वादळी कारकिर्दीत पराक्रमाचे नवनवे अध्याय रचणारे, विविध मोहिमांमध्ये सुमारे पावणेदोन लाख किलोमीटरची घोडदौड करणारे, “देवदत्त सेनानी” असा लौकिक मिळविणारे, तसेच मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या हिंदुस्थानावर निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे यांची कारक
*१८ ऑगस्ट इ.स.१६६६*
आग्रा कैदेतून निसटल्याबरोबर पुर्वनियोजीत व्यूहरचनेनुसार काही गुप्तहेर, निवडक मावळे आग्रा किल्ल्याच्या थोडसं दुरवर एका कुंभारवाड्यात दबा धरुन बसले होते.
तेथेच मोठी शेकोटी करुन त्याचा धुर बघत त्या दिशेला शिवराय व मावळे एकत्र जमा होऊन तडक घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट मथुरा मध्ये येऊन पोहोचल्या.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१८ ऑगस्ट इ.स.१६६६*
आग्रा शहरात शनिवारचा दिवस उजाडला.दरबाराची वेळ झाली तरी महाराज अजून स्वस्थ झोपल्याचे पाहून रामसिंहाने नेमलेले पहारेकरी बलराम पुरोहित व त्याच्या सहकाऱ्यांना शंका आली,त्यांनी आत बिछान्याजावळ जाऊन पाहताच महाराज तिथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.महाराजांची पादत्राणे पलंगाखाली पडलेली होती तर त्यांचा मंदिल व एक आरसा बिछान्यावर होता.छावणीत फक्त 3 घोडे,2 पालख्या व एक तबेल्याचा नोकर एवढेच होते.हा हा म्हणता ही बातमी आग्रा शहरात पसरली.रामसिंह आणि फौलादखानाने ही बातमी औरंगजेबाच्या कानावर घातली.चिडलेल्या औरंगजेबाने रामसिंहाला महाराजांचा तपास करून त्यांना हजर करण्यास सांगितले.वाटेवरील फौजदारांना जागरूक राहण्यास सांगण्यात आले. महाराजांच्या पहाऱ्यावर असणाऱ्या रामसिंहाच्या बलराम पुरोहित,रामकीशन,जिवा जोशी आणि श्रीकिशन उपाध्याय यांना कैद करण्यात आले.दुपारच्या सुमारास परतीतराय हरकाऱ्याच्या घरात लपून बसलेले रघूनाथपंत,त्रंबकपंत व इतर दोन चाकर(बहुतेक हिरोजी व मदारी) हेही फौलादखानाच्या हाती सापडले.औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ सुरु केला.आग्रा शहरात घडलेल्या या घटनेची तारीख होती शनिवार 18 ऑगस्ट 1666
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
*१८ ऑगस्ट इ.स.१६८३*
मुघल आणि सिद्दी याच्याबरोबरच संभाजीराजेना पोर्तुगीजांचाही सामना करावा लागला.पोर्तुगीजांच्या कुरापतीचा बदला घेण्यासाठी शंभुराजेंनी 6 हजार पायदळ व 2 हजार घोडदळ घेऊन जून 1683 मध्ये चौलवर हल्ला केला.ही स्वारी जवळपास 6 महिने सुरू होती.या स्वारीत पुढे निळोपंत पेशव्यांनी दमण ते चौल पर्यंतचा मुलुख ताब्यात आणला.स्वतः शंभुराजेंनी चौलच्या ठाण्यास वेढा घालून तटबंदीवर तोफाचा मारा केला.पोर्तुगीज सैनिक सततच्या लढाईने थकून गेले.मराठ्यांनी माघार घ्यावी म्हणून पोर्तुगीजानी 'मेरी व्हर्जिन' व 'सेंट स्टीफन' यांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. ठाण्याच्या कॅप्टनने तर 'सेंट अँथनी' ची प्रार्थना करून त्याच्या पायाशी 60 आश्रफ्या ठेवल्या पण मराठे काही मागे हटले नाहीत.शंभुराजेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी चौलच्या ठाण्यावर हल्ला केला त्याची तारीख होती 10 ते 18 ऑगस्ट 1683.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.facebook.com/shivhindvi
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१८ ऑगस्ट इ.स.१६८३*
मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी बादशहाने रहूल्लाखान यास निराकाठच्या प्रदेशाकडे व बरामदखान यास आष्टीकडे रवाना केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१८ ऑगस्ट इ.स.१७००*
🚩महापराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांना
जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🚩
१८ ऑगस्ट इ.स.१७०० महापराक्रमी, महायोद्धा
थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म.
असा धुरंदर पेशवा की ,ज्याचा कधीही पराजय झाला नाही, ज्यांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याच्या सीमा ऊत्तर भारतात विस्तारल्या.वयाच्या अवघ्या
२०व्या वर्षी पेशवा झालेल्या या वीराने ४० वर्षाच्या आयुष्यात अतुलनीय पराक्रम गाजवला. थोरले बाजीराव हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे सन१७२० पासून पेशवे होते. ते थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जात. बाळाजी विश्वनाथ भट हे बाजीरावांचे पिता .वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकले .शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्यांच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बाळाजी विश्वनाथ यांच्या बरोबर दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला ते गेले तेव्हा १९ वर्षाचा बाजी त्यांच्याबरोबर होता.उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हात पाय पसरण्यासाठी किती शक्यता आहे याचा अंदाज या कोवळ्या वयातच बाजीरावांना आला होता .रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठी दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या .वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. बाजीराव पेशवे यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
आपल्या अद्वितीय पराक्रमाने सर्वांना गर्भगळीत करून,दरारा निर्माण करणारे, वीस वर्षांच्या वादळी कारकिर्दीत पराक्रमाचे नवनवे अध्याय रचणारे, विविध मोहिमांमध्ये सुमारे पावणेदोन लाख किलोमीटरची घोडदौड करणारे, “देवदत्त सेनानी” असा लौकिक मिळविणारे, तसेच मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या हिंदुस्थानावर निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे यांची कारक
Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
ीर्द वादळी ठरली.
थोरले बाजीराव पेशवे हे ,मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून पेशवे (मुख्य प्रधान) होते. ते थोरला बाजीराव किंवा पहिला बाजीराव या नावानेही ओळखले जात. ज्यावेळी छत्रसाल बुंदेला दिल्लीच्या सैन्या समोर हतबल झाले, तेव्हा गजेंद्रमोक्षाचा दृष्टांत देउन बाजीरावांना गुप्त पत्र लिहिले.अर्थात बाजीरावांनी तेथेही आपल्या तलवारीची कीर्ती कायम ठेवली.त्याची परतफ़ेड म्हणून छत्रसाल बुंदेला यांनी ३ लाख होन वार्षिक उत्पन्न असलेला भुभाग बाजीरावांना नजर केला.शिवाय आपल्या अनेक उपपत्नीं पैकी एकीची मुलगी “मस्तानी” त्यांना दिली.
बाजीराव शिपाईगडी होते. उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतुल पराक्रम गाजवला. सन १७२० मध्ये पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्यानी २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धार(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया त्यांनी जिंकल्या आहेत. या काळात त्यांना सुभेदार पिलाजी जाधवराव ,खंडेराव दाभाडे राणोजी शिंदे ,मल्हार राव होळकर, कंठाजी कदमबांडे या खंद्या समर्थ योद्ध्य॔ची त्यांना साथ लाभली होती.
वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको. हीच त्यांची रणनीती, आपण “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो, हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली.. उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. बाजीरावांचे खाजगी चार घोडे होते निळा, गंगा ,सारंगा ,अबलख.या घोड्यांचे वैरण पाणी ते स्वतः बघत. खोटेपणा अन्याय ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते
बाजीराव म्हणत रात्र ही झोपे करिता नाही ,तर ती बेसावध शत्रूच्या छावण्यावर हल्ला करण्याची देवाने दिलेली नामी संधी आहे .झोप ही घोड्यावर बसल्यावर घेता आली पाहिजे .या उद्गारा मागे एक महत्त्वाची बाब दृष्टीस पडते ती म्हणजे बाजीरावांचे स्वतःच्या झोपे बद्दल असलेले नियंत्रण. कुठून आली असेल ही हुकमी झोप बाजीराव घोड्यावर बसून झोप घेत असे .अशी नोंद अनेक ऐतिहासिक बखरी मध्ये आढळून येते.
चिमाजी अप्पा हे बाजीरावाचा धाकटे भाऊ. यांनी देखील कोकण घाट आणि किनार्यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्यांचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणीव ठेऊन चिमाजीने वसई जवळच “वज्रेश्वरी” देवीचे सुंदर मंदीर बांधले.
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पर्यंत पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली.
२७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी (मध्यप्रदेश) या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशवे यांचे निधन झाले.
🙏 अशा या रणझुंजार बाजीराव पेशवे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१८ आॅगस्ट इ.स.१७००*
हणमंतराव निंबाळकर यांनी खटाव जिंकले
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१८ ऑगस्ट इ.स.१७३४*
श्रीमन्त रघुनाथराव बल्लाल पेशवा यांचा जन्मदिवस.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१८ ऑगस्ट इ.स.१९४५*
सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू ?
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्दचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
थोरले बाजीराव पेशवे हे ,मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून पेशवे (मुख्य प्रधान) होते. ते थोरला बाजीराव किंवा पहिला बाजीराव या नावानेही ओळखले जात. ज्यावेळी छत्रसाल बुंदेला दिल्लीच्या सैन्या समोर हतबल झाले, तेव्हा गजेंद्रमोक्षाचा दृष्टांत देउन बाजीरावांना गुप्त पत्र लिहिले.अर्थात बाजीरावांनी तेथेही आपल्या तलवारीची कीर्ती कायम ठेवली.त्याची परतफ़ेड म्हणून छत्रसाल बुंदेला यांनी ३ लाख होन वार्षिक उत्पन्न असलेला भुभाग बाजीरावांना नजर केला.शिवाय आपल्या अनेक उपपत्नीं पैकी एकीची मुलगी “मस्तानी” त्यांना दिली.
बाजीराव शिपाईगडी होते. उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतुल पराक्रम गाजवला. सन १७२० मध्ये पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्यानी २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धार(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया त्यांनी जिंकल्या आहेत. या काळात त्यांना सुभेदार पिलाजी जाधवराव ,खंडेराव दाभाडे राणोजी शिंदे ,मल्हार राव होळकर, कंठाजी कदमबांडे या खंद्या समर्थ योद्ध्य॔ची त्यांना साथ लाभली होती.
वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको. हीच त्यांची रणनीती, आपण “मैदानी लढाई” लढून जिंकू शकतो, हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली.. उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. बाजीरावांचे खाजगी चार घोडे होते निळा, गंगा ,सारंगा ,अबलख.या घोड्यांचे वैरण पाणी ते स्वतः बघत. खोटेपणा अन्याय ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते
बाजीराव म्हणत रात्र ही झोपे करिता नाही ,तर ती बेसावध शत्रूच्या छावण्यावर हल्ला करण्याची देवाने दिलेली नामी संधी आहे .झोप ही घोड्यावर बसल्यावर घेता आली पाहिजे .या उद्गारा मागे एक महत्त्वाची बाब दृष्टीस पडते ती म्हणजे बाजीरावांचे स्वतःच्या झोपे बद्दल असलेले नियंत्रण. कुठून आली असेल ही हुकमी झोप बाजीराव घोड्यावर बसून झोप घेत असे .अशी नोंद अनेक ऐतिहासिक बखरी मध्ये आढळून येते.
चिमाजी अप्पा हे बाजीरावाचा धाकटे भाऊ. यांनी देखील कोकण घाट आणि किनार्यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्यांचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणीव ठेऊन चिमाजीने वसई जवळच “वज्रेश्वरी” देवीचे सुंदर मंदीर बांधले.
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पर्यंत पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली.
२७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी (मध्यप्रदेश) या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशवे यांचे निधन झाले.
🙏 अशा या रणझुंजार बाजीराव पेशवे यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१८ आॅगस्ट इ.स.१७००*
हणमंतराव निंबाळकर यांनी खटाव जिंकले
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१८ ऑगस्ट इ.स.१७३४*
श्रीमन्त रघुनाथराव बल्लाल पेशवा यांचा जन्मदिवस.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१८ ऑगस्ट इ.स.१९४५*
सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू ?
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्दचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
*⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳*
*१९ ऑगस्ट इ.स.१६७५*
छत्रपती शिवरायांनी "प्रभावळी" ची सुभेदारी "जिवाजी विनायक" यांना दिली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१९ ऑगस्ट इ.स.१६००*
बुर्हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१९ ऑगस्ट इ.स.१६६६*
छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले होते .महाराज आग्र्याच्या भेटीस गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले होते .
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१९ ऑगस्ट इ.स.१६८९*
मराठ्यांच्या दक्षिणेतील जिंजी भागाच्या कारभाराची प्रमुख जबाबदारी शंभुराजेंचे मेहुणे आणि पराक्रमी सेनानी हरजीराजे महाडिक यांच्यावर होती.मुघल फौजा कर्नाटकात जाणार हे ओळखून संभाजीराजेनी हरजीराजेच्या मदतीसाठी आपले विश्वासू केसो त्रिमल पिंगळे यांना 12000 फौज देऊन हरजीराजेच्या मदतीला पाठवले होते.या दोन्ही सरदारांच्या फौजांनी अर्काट,कांजीवरम,चित्तापेठ व कावेरीपाक ही ठिकाणे काबीज केली.पण1689 च्या मार्च महिन्यात औरंगजेबाने शंभुराजेंची क्रूर हत्या केली,या घटनेने मराठेशाहीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.ऑगस्ट महिन्याच्या सुमारास कर्नाटकात एक अफवा पसरली की सुभेदार हरजीराजे मुघलांना सामील होणार आहेत.पण ही अफवा खोटी होती कारण मुघलांच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देता यावे म्हणून त्यांनी आपली ठाणी व किल्ले मजबुत करण्यास सुरुवात केली.एव्हढ्यानेच न थांबता मराठ्यांची आघाडी भक्कम व्हावी म्हणून आपल्या कैदेत असणाऱ्या केसो त्रिमल व त्यांच्या सहकाऱ्यांना मुक्त केले.पडत्या काळात मराठेशाहीची धुरा सांभाळनाऱ्या हरजीराजे महाडिक यांनी केसो त्रिमल याना कैदेतुन मूक्त केले ती तारीख होती 19 ऑगस्ट 1689
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१९ ऑगस्ट इ.स.१७५३
नजीबखानाच्या आमंत्रणावरून अहमदशहा अब्दाली 1751 च्या अखेरीस पंजाब पर्यंत आला,आणि पंजाब आणि सिंध हे दोन प्रांत त्याने बळकावले.तेवढ्यावर समाधान मानून उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तो काबूलला परत गेला.अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मराठ्यांना घेऊन वजीर सफदरजंग दिल्लीला आला,पण अब्दाली परत गेल्याने मराठे परत दक्षिणेकडे फिरले.यानंतर दिल्ली दरबारात सफदरजंग व बादशहा यांच्यात तीव्र मतभेद सुरू झाले,युद्धजन्य परिस्थितीमुळे बादशहाने नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवून मराठ्यांची मदत मागितली.आणि त्या बदल्यात मराठ्यांना 1 कोटी रुपये आणि अयोध्या व अलाहाबाद हे दोन प्रांत देण्याचे कबुल केले.त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथराव व शिंदे-होळकर या सरदारांना बादशहाच्या मदतीस पाठवले.रघुनाथराव पेशवे दिल्लीला रवाना झाले ती तारीख होती 19 ऑगस्ट 1753
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
*१९ ऑगस्ट इ.स.१६७५*
छत्रपती शिवरायांनी "प्रभावळी" ची सुभेदारी "जिवाजी विनायक" यांना दिली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१९ ऑगस्ट इ.स.१६००*
बुर्हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१९ ऑगस्ट इ.स.१६६६*
छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले होते .महाराज आग्र्याच्या भेटीस गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले होते .
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१९ ऑगस्ट इ.स.१६८९*
मराठ्यांच्या दक्षिणेतील जिंजी भागाच्या कारभाराची प्रमुख जबाबदारी शंभुराजेंचे मेहुणे आणि पराक्रमी सेनानी हरजीराजे महाडिक यांच्यावर होती.मुघल फौजा कर्नाटकात जाणार हे ओळखून संभाजीराजेनी हरजीराजेच्या मदतीसाठी आपले विश्वासू केसो त्रिमल पिंगळे यांना 12000 फौज देऊन हरजीराजेच्या मदतीला पाठवले होते.या दोन्ही सरदारांच्या फौजांनी अर्काट,कांजीवरम,चित्तापेठ व कावेरीपाक ही ठिकाणे काबीज केली.पण1689 च्या मार्च महिन्यात औरंगजेबाने शंभुराजेंची क्रूर हत्या केली,या घटनेने मराठेशाहीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.ऑगस्ट महिन्याच्या सुमारास कर्नाटकात एक अफवा पसरली की सुभेदार हरजीराजे मुघलांना सामील होणार आहेत.पण ही अफवा खोटी होती कारण मुघलांच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देता यावे म्हणून त्यांनी आपली ठाणी व किल्ले मजबुत करण्यास सुरुवात केली.एव्हढ्यानेच न थांबता मराठ्यांची आघाडी भक्कम व्हावी म्हणून आपल्या कैदेत असणाऱ्या केसो त्रिमल व त्यांच्या सहकाऱ्यांना मुक्त केले.पडत्या काळात मराठेशाहीची धुरा सांभाळनाऱ्या हरजीराजे महाडिक यांनी केसो त्रिमल याना कैदेतुन मूक्त केले ती तारीख होती 19 ऑगस्ट 1689
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१९ ऑगस्ट इ.स.१७५३
नजीबखानाच्या आमंत्रणावरून अहमदशहा अब्दाली 1751 च्या अखेरीस पंजाब पर्यंत आला,आणि पंजाब आणि सिंध हे दोन प्रांत त्याने बळकावले.तेवढ्यावर समाधान मानून उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तो काबूलला परत गेला.अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मराठ्यांना घेऊन वजीर सफदरजंग दिल्लीला आला,पण अब्दाली परत गेल्याने मराठे परत दक्षिणेकडे फिरले.यानंतर दिल्ली दरबारात सफदरजंग व बादशहा यांच्यात तीव्र मतभेद सुरू झाले,युद्धजन्य परिस्थितीमुळे बादशहाने नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवून मराठ्यांची मदत मागितली.आणि त्या बदल्यात मराठ्यांना 1 कोटी रुपये आणि अयोध्या व अलाहाबाद हे दोन प्रांत देण्याचे कबुल केले.त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथराव व शिंदे-होळकर या सरदारांना बादशहाच्या मदतीस पाठवले.रघुनाथराव पेशवे दिल्लीला रवाना झाले ती तारीख होती 19 ऑगस्ट 1753
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
*⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳*
*२० ऑगस्ट इ.स.१६६६*
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कैदेतून निसटून गेल्याचे समजताच चिडलेल्या औरंगजेबाला"शिवाजी"या नावाशिवाय दुसरे काही सुचेना.त्याने तत्काळ आदेश देऊन शोधाशोध सुरू केली.त्यात त्याला रघुनाथपंत,त्र्यंबकपंत,हिरोजी,मदारी यांच्याबरोबरच कवी कलश व कायस्थ सक्सेना हेही सापडले.औरंगजेबाने त्यांचा आणि रामसिंहाच्या चारही पहारेकऱ्यांचा अतोनात छळ सुरु केला.त्याचबरोबर महाराजानी मूलचंद सावकारामार्फत राजगडाकडे पाठवलेले धनही औरंगजेबाच्या हाती लागले. फौलादखानाच्या छळापुढे नमलेल्या रामसिंहाच्या 4 सेवकांनी असा जबाब दिला की रामसिंहानेच शिवाजी महाराजांना पळून जायला मदत केली.त्यामुळे औरंगजेबाची खात्री पटली की रामसिंहाचा यात हात आहे.त्यामुळे बादशाहने कुंवर रामसिंहाच्या घरी पहारे बसवून त्याचे 4 हजार स्वार बडतर्फ केले.त्याच वेळी चिडलेल्या बादशाहाने मिर्झाराजेच्या नावाने कडक फर्मान पाठवुन त्यात महाराजांच्या पलायनाला रामसिंहाला दोषी धरले व त्याला शिक्षा देण्याची इच्छा होती पण तुमच्या एकनिष्ठ सेवेमुळे तसे केले नाही असे कळवले.औरंगजेबाने मिर्झाराजेना कडक भाषेत पाठवलेल्या या फर्मानाची तारीख होती सोमवार 20 ऑगस्ट 1666
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
*२० ऑगस्ट इ.स.१६६६*
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कैदेतून निसटून गेल्याचे समजताच चिडलेल्या औरंगजेबाला"शिवाजी"या नावाशिवाय दुसरे काही सुचेना.त्याने तत्काळ आदेश देऊन शोधाशोध सुरू केली.त्यात त्याला रघुनाथपंत,त्र्यंबकपंत,हिरोजी,मदारी यांच्याबरोबरच कवी कलश व कायस्थ सक्सेना हेही सापडले.औरंगजेबाने त्यांचा आणि रामसिंहाच्या चारही पहारेकऱ्यांचा अतोनात छळ सुरु केला.त्याचबरोबर महाराजानी मूलचंद सावकारामार्फत राजगडाकडे पाठवलेले धनही औरंगजेबाच्या हाती लागले. फौलादखानाच्या छळापुढे नमलेल्या रामसिंहाच्या 4 सेवकांनी असा जबाब दिला की रामसिंहानेच शिवाजी महाराजांना पळून जायला मदत केली.त्यामुळे औरंगजेबाची खात्री पटली की रामसिंहाचा यात हात आहे.त्यामुळे बादशाहने कुंवर रामसिंहाच्या घरी पहारे बसवून त्याचे 4 हजार स्वार बडतर्फ केले.त्याच वेळी चिडलेल्या बादशाहाने मिर्झाराजेच्या नावाने कडक फर्मान पाठवुन त्यात महाराजांच्या पलायनाला रामसिंहाला दोषी धरले व त्याला शिक्षा देण्याची इच्छा होती पण तुमच्या एकनिष्ठ सेवेमुळे तसे केले नाही असे कळवले.औरंगजेबाने मिर्झाराजेना कडक भाषेत पाठवलेल्या या फर्मानाची तारीख होती सोमवार 20 ऑगस्ट 1666
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
*⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳*
*२२ आॅगस्ट इ.स.१६३२*
निजामशाहीत तयार करण्यात आलेली सर्वात अवजड तोफेपैकी एक असणारी 55 टन वजन असलेली मुलुख मैदान तोफ अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीतून परांड्याचा किल्ल्यावर नेण्यात आली.पुढे हा किल्ला आदिलशाही वजीर मुरार जगदेव याने घेतला आणि ती तोफ त्याने विजापूरला नेली.या संदर्भातील नोंद,'यापूर्वी आकारीनबाजी म्हणोन बुऱ्हाण निजामशाहीचे तर्फेने परांड्याचे किल्ल्याचे बंदोबस्ताचे कामावर नेमला होता.निजामशाहीचे राजधानीत व मुलुखात धांदल झाली तेव्हा आदिलशहाशी मिळाला आणि आदिलशहाचे सेवेची साखळी आपल्या गळ्यात घालून म्हणजे आदिलशहाचे सवेत वागोन परांड्याचा किल्ला आदिलशहाचे हवाली केला.सांप्रत मुरारराव परांड्याचे किल्ल्यावर राहिला.मुरारराव याने मुलुख मैदान तोफ विजापुरास पाठवली ता. १५ माहे सफर सन १०४२. (म्हणजे 22 ऑगस्ट 1632) रोजी बुरुजावर ठेवली. संदर्भ-बुसातीनुस्सलातीन( विजापूरची आदिलशाही, संपादक -वा.सी.बेंद्रे)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ आॅगस्ट १६३९*
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ ऑगस्ट इ.स.१६८२*
औरंगाबाद ही मुघलांची दक्षिणेतील राजधानी.औरंगजेब दख्खन मोहिमेवर आल्यापासून म्हणजे 1681 पासून ते 1683 पर्यंत मराठे मुघलांच्या आक्रमणाला तोंड देण्यासोबतच मुघल प्रदेशात हल्ले करून त्या भागाची लुटही करत असत.1681 च्या मे महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद परिसरात लूट करून तो प्रदेश उध्वस्त केला होता.त्यासोबतच 1682 च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद पासून जवळच असणारे जालना शहर लुटले होते.ऑगस्ट 1682 च्या अश्याच एका हल्ल्यात औरंगाबाद पासून जवळच असणाऱ्या कन्नडचा ठाणेदार शहा अलीलनरा जखमी होऊन मराठ्यांच्या हाती लागला.मराठ्यांनी त्याला कैद करून ताब्यात घेतले.पुढे तो ऑगस्ट महिन्यात मराठ्यांच्या ताब्यातून सुटला आणि मुघल सरदार खानजहान बहाद्दूरला जाऊन मिळाला. अखबरात मधील या नोंदीची तारीख होती 22 ऑगस्ट 1682.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ ऑगस्ट इ.स.१६८७*
मोगलांच्या सोबत सुरू असलेल्या जीवनमरणाच्या संघर्षातही संभाजीराजे राज्यकारभारात किती तत्पर होते ते त्याच्या पत्रावरून लक्षात येते.शिवाजी महाराजांनी वाई प्रांतातील कसबे निंब येथील श्री सदानंद गोसावी यांना मठातील अन्नछत्रासाठी दरसाल रकमेची तरतूद करून दिली होती.पण तेथील कारकून ही रक्कम देण्यास हयगय करत असल्याचे तक्रार राजश्री आनंदगिरी गोसावी यांनी संभाजीराजेच्याकडे केली.त्यामुळे राजेंनी तेथील कारकुनाला जरबेचे पत्र लिहिले,"पहिले पासून अन्नछत्र चालिले असता मध्ये ऐवजाबाबे कुसुर करावया गरज काय?या उपरी ऐवज पाववावया बाबे सुस्ती न करणे.पाहिले पासून द्यावयाचा मोईन असेल तेंण्हे प्रमाणे पाववीत जाऊन अन्नछत्र चालो देणे.धर्मकार्यास खलेल न करणे.जाणिजे.अन्नछत्राचा मामला पूर्वीपासून सालगुदस्ता चालिला असेल ते मनास आणून त्याप्रमाणे चालवणे.उजूर न करणे.लेखनालंकार." या पत्राची तारीख होती 22 ऑगस्ट 1687
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
👍🏽 Facebook page :-
https://www.facebook.com/shivhindvi
📷 Instagram link :-
https://www.instagram.com/shivhindvi/
📲 WhatsApp :-
https://wa.me/918830048376?text=Shivhindvi
*२२ आॅगस्ट इ.स.१६३२*
निजामशाहीत तयार करण्यात आलेली सर्वात अवजड तोफेपैकी एक असणारी 55 टन वजन असलेली मुलुख मैदान तोफ अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीतून परांड्याचा किल्ल्यावर नेण्यात आली.पुढे हा किल्ला आदिलशाही वजीर मुरार जगदेव याने घेतला आणि ती तोफ त्याने विजापूरला नेली.या संदर्भातील नोंद,'यापूर्वी आकारीनबाजी म्हणोन बुऱ्हाण निजामशाहीचे तर्फेने परांड्याचे किल्ल्याचे बंदोबस्ताचे कामावर नेमला होता.निजामशाहीचे राजधानीत व मुलुखात धांदल झाली तेव्हा आदिलशहाशी मिळाला आणि आदिलशहाचे सेवेची साखळी आपल्या गळ्यात घालून म्हणजे आदिलशहाचे सवेत वागोन परांड्याचा किल्ला आदिलशहाचे हवाली केला.सांप्रत मुरारराव परांड्याचे किल्ल्यावर राहिला.मुरारराव याने मुलुख मैदान तोफ विजापुरास पाठवली ता. १५ माहे सफर सन १०४२. (म्हणजे 22 ऑगस्ट 1632) रोजी बुरुजावर ठेवली. संदर्भ-बुसातीनुस्सलातीन( विजापूरची आदिलशाही, संपादक -वा.सी.बेंद्रे)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ आॅगस्ट १६३९*
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ ऑगस्ट इ.स.१६८२*
औरंगाबाद ही मुघलांची दक्षिणेतील राजधानी.औरंगजेब दख्खन मोहिमेवर आल्यापासून म्हणजे 1681 पासून ते 1683 पर्यंत मराठे मुघलांच्या आक्रमणाला तोंड देण्यासोबतच मुघल प्रदेशात हल्ले करून त्या भागाची लुटही करत असत.1681 च्या मे महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद परिसरात लूट करून तो प्रदेश उध्वस्त केला होता.त्यासोबतच 1682 च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद पासून जवळच असणारे जालना शहर लुटले होते.ऑगस्ट 1682 च्या अश्याच एका हल्ल्यात औरंगाबाद पासून जवळच असणाऱ्या कन्नडचा ठाणेदार शहा अलीलनरा जखमी होऊन मराठ्यांच्या हाती लागला.मराठ्यांनी त्याला कैद करून ताब्यात घेतले.पुढे तो ऑगस्ट महिन्यात मराठ्यांच्या ताब्यातून सुटला आणि मुघल सरदार खानजहान बहाद्दूरला जाऊन मिळाला. अखबरात मधील या नोंदीची तारीख होती 22 ऑगस्ट 1682.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२२ ऑगस्ट इ.स.१६८७*
मोगलांच्या सोबत सुरू असलेल्या जीवनमरणाच्या संघर्षातही संभाजीराजे राज्यकारभारात किती तत्पर होते ते त्याच्या पत्रावरून लक्षात येते.शिवाजी महाराजांनी वाई प्रांतातील कसबे निंब येथील श्री सदानंद गोसावी यांना मठातील अन्नछत्रासाठी दरसाल रकमेची तरतूद करून दिली होती.पण तेथील कारकून ही रक्कम देण्यास हयगय करत असल्याचे तक्रार राजश्री आनंदगिरी गोसावी यांनी संभाजीराजेच्याकडे केली.त्यामुळे राजेंनी तेथील कारकुनाला जरबेचे पत्र लिहिले,"पहिले पासून अन्नछत्र चालिले असता मध्ये ऐवजाबाबे कुसुर करावया गरज काय?या उपरी ऐवज पाववावया बाबे सुस्ती न करणे.पाहिले पासून द्यावयाचा मोईन असेल तेंण्हे प्रमाणे पाववीत जाऊन अन्नछत्र चालो देणे.धर्मकार्यास खलेल न करणे.जाणिजे.अन्नछत्राचा मामला पूर्वीपासून सालगुदस्ता चालिला असेल ते मनास आणून त्याप्रमाणे चालवणे.उजूर न करणे.लेखनालंकार." या पत्राची तारीख होती 22 ऑगस्ट 1687
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
👍🏽 Facebook page :-
https://www.facebook.com/shivhindvi
📷 Instagram link :-
https://www.instagram.com/shivhindvi/
📲 WhatsApp :-
https://wa.me/918830048376?text=Shivhindvi
Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
*⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳*
*२३ ऑगस्ट इ.स.१६६३*
छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ आॅगस्ट इ.स.१६६६*
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा कैदेतून निसटले ही बातमी आग्रा शहरात वनव्यासारखी पसरली.औरंगजेबाच्या आदेशाने संपूर्ण शहराची झडती घेणे सुरू झाले. फौलादखान,रामसिंह आणि इतर सारेच मुघल सरदार महाराजाना शोधण्यासाठी जीवाचे रान करत होते. एरव्ही चेहऱ्यावर कमालीचा शांतपणा दाखवणारा औरंगजेब तर प्रचंड अस्वस्थ आणि चिडखोर बनला होता.त्यातच एके दिवशी नरवरचा मुघल ठाणेदार ईबादुल्लाहखान याचा अर्ज दरबारात आला,त्यातील मजकूर होता,"संध्याकाळी नमाजाचे वेळी सीवा पाच स्वारासह या वाटेने गेला.विचारले तेव्हा त्याने सांगितले की आम्ही सीवाचे लोक आहोत.मुहम्मद अमीनखानाच्या शिक्क्याचा दस्तकही त्यांनी दाखवला.त्यानंतर त्यांनी जाहीर केले की 'आम्ही सीवाच आहो' परंतु समजले नाही."अर्ज वाचून झाल्यावर औरंगजेबाने ईबादुल्लाह खानाला दोष दिला आणि स्वतः हळहळत राहिला.कारण तेवढीच गोष्ट आता त्याच्या हातात होती.ईबादुल्लाह खानाचा अर्ज दरबारात आला ती तारीख होती 23 ऑगस्ट 1666.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२३ आॅगस्ट इ.स.१६८०*
शिवछत्रपतींच्या अकाली म्रुत्यूनंतर शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज गादीवर आले.
१८, जुन इ. स. १६८०, ला रायगडी गेल्यावर आणि थोडी स्थिरता आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी भाद्रपद शुक्ल नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, सोमवार आजच्याच दिवशी म्हणजे २३, आॅगस्ट इ. स. १६८०, रोजी किल्ले प्रतापगडच्या भवानी आईला १०,०००, दहा हजार होणांची सनद करून दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
👍🏽 Facebook page :-
https://www.facebook.com/shivhindvi
📷 Instagram link :-
https://www.instagram.com/shivhindvi/
📲 WhatsApp :-
https://wa.me/918830048376?text=Shivhindvi
*२३ ऑगस्ट इ.स.१६६३*
छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ आॅगस्ट इ.स.१६६६*
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा कैदेतून निसटले ही बातमी आग्रा शहरात वनव्यासारखी पसरली.औरंगजेबाच्या आदेशाने संपूर्ण शहराची झडती घेणे सुरू झाले. फौलादखान,रामसिंह आणि इतर सारेच मुघल सरदार महाराजाना शोधण्यासाठी जीवाचे रान करत होते. एरव्ही चेहऱ्यावर कमालीचा शांतपणा दाखवणारा औरंगजेब तर प्रचंड अस्वस्थ आणि चिडखोर बनला होता.त्यातच एके दिवशी नरवरचा मुघल ठाणेदार ईबादुल्लाहखान याचा अर्ज दरबारात आला,त्यातील मजकूर होता,"संध्याकाळी नमाजाचे वेळी सीवा पाच स्वारासह या वाटेने गेला.विचारले तेव्हा त्याने सांगितले की आम्ही सीवाचे लोक आहोत.मुहम्मद अमीनखानाच्या शिक्क्याचा दस्तकही त्यांनी दाखवला.त्यानंतर त्यांनी जाहीर केले की 'आम्ही सीवाच आहो' परंतु समजले नाही."अर्ज वाचून झाल्यावर औरंगजेबाने ईबादुल्लाह खानाला दोष दिला आणि स्वतः हळहळत राहिला.कारण तेवढीच गोष्ट आता त्याच्या हातात होती.ईबादुल्लाह खानाचा अर्ज दरबारात आला ती तारीख होती 23 ऑगस्ट 1666.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*२३ आॅगस्ट इ.स.१६८०*
शिवछत्रपतींच्या अकाली म्रुत्यूनंतर शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज गादीवर आले.
१८, जुन इ. स. १६८०, ला रायगडी गेल्यावर आणि थोडी स्थिरता आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी भाद्रपद शुक्ल नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, सोमवार आजच्याच दिवशी म्हणजे २३, आॅगस्ट इ. स. १६८०, रोजी किल्ले प्रतापगडच्या भवानी आईला १०,०००, दहा हजार होणांची सनद करून दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
👍🏽 Facebook page :-
https://www.facebook.com/shivhindvi
📷 Instagram link :-
https://www.instagram.com/shivhindvi/
📲 WhatsApp :-
https://wa.me/918830048376?text=Shivhindvi
Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
*⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳*
*४ सप्टेंबर इ.स.१६५६*
किल्ल्यांच्या नावांचे शुद्धीकरण !
शके १५७८ च्या भाद्रपद व ११ दि. ४ सप्टेंबर इ.स.१६५६ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी आपल्या पुष्कळशा किल्ल्यांची जुनी नावे बदलून नवीन संस्कृत वळणावर सुंदर नावे ठेवली. या क्षुलक दिसणान्या गोष्टीला मोठा राजकीय व सांस्कृतिक अर्थ आहे. निरर्थक किंवा फारसी शब्दांनी निगडित झालेली नावे असण्यापेक्षा संस्कृत भाषेतील नावे किल्ल्यांना असणे ही स्वाभिमानाला पोषक अशी गोष्ट होती. मायभाषेतून फारसी भाषेचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी 'राज्यव्यवहारकोश' तयार करवून विदेशी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द निवडून काढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा "संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे" महत्व या गडांचे होते, त्यांच्यासंबंधी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांच्या नावांमध्ये सुद्धा लक्षपूर्वक व्यवस्था करावी हे उचित आहे. रायगड, सिंहगड, प्रतापगड,
विशाळगड, इत्यादि नांवे उच्चारल्याबरोबर तत्कालीन मराठ्यांनी केलेल्या पराक्रमाचा चित्रपट डोळ्यांपुढे उभा राहतो. आज किल्यांचे महत्त्व कमी झाले असले तरी शिवकालीन त्यांचे महत्व मोठे होते. "किल्ले बहुत झालेले, विनाकारण पैका खर्च होतो" असे छत्रपती शिवरायांना कोणी सुचविले तेव्हां त्यांनी सांगितले, “जैसा कुंणबी शेतात माळ घालून शेत राखतो तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तावास खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्लयांची आहे...." आपण धर्मस्थापना व राज्यसंपादन करणं, सर्वांस अन्न
लावून, शत्रूप्रवेश न होय, ते किल्ल्यांमुळे होते दिल्लींद्रासारखा शत्रु उरावर
आहे, तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत." अशा या किल्ल्यांवर
मधून मधून मोघलांचे अधिकार चालत असत तेव्हा ते किल्लयांना फारसी. ऊर्दू भाषांतील भ्रष्ट नावे देत असत. अर्थात् स्वसंस्कृतीचे पुरस्कर्ते शिवराय यांना ही गोष्ट मान्य झाली नाही. त्यांनी सर्व गडांच्या नांवांचे शुद्धीकरण करून घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
https://www.facebook.com/Shivhindvi
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ सप्टेंबर इ.स.१६७८*
🚩शंभूकन्या भवानीबाई 🚩
भवानीबाई संभाजी राजे भोसले यांचा जन्म ४ सप्टेंबर इ.स.१६७८ रोजी "शृंगारपूर"येथे झाला. पिलाजीराव शिर्के यांच्या वाड्यातील बाळंतिणीच्या दालनात बालबोल फुटला. कन्यारत्न आले, कन्यारत्न आले. येसूबाई राणीसाहेब माँसाहेब झाल्या ! संभाजीराजे आबासाहेब झाले ! राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले .
भवानीबाई या छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या नात व संभाजी राजे व येसूबाई राणीसाहेब यांच्या जेष्ठ कन्या. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर भवानी बाई या आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब व धाकटे बंधू शाहूमहाराज यांचेबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्यांचे लग्न औरंगजेबाच्या छावणीतच शंकराजी महाडिक यांचेशी, म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते. हरजी महाडीक व अंबीकाबाई यांचे पुत्र शंकराजी महाडिक म्हणजेच भवानी बाईंच्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी औरंगजेबाने आपल्या कैदेत असतानाच हे लग्न लावून दिले गेले. शंकराजी महाडिक औरंगजेबाच्या नोकरीत कर्नाटकात असताना शाहू राजांच्या सुटकेसाठी त्यांनी खुप प्रयत्न केले .संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता ,साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या, अशावेळी हरजी महाडीक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे शाहू महाराजांनी शंकराजी माहाडिक म्हणजेच आपले थोरले मेव्हणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानी बाई यांना चोवीस गावांची सनद त्यांच्या नावे करून दिली. शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते. भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या मोगलांच्या धामधुमीत तारळे गावाची झालेली वाताहात १ जुलै १७१० मध्ये भवानी बाईंनी परत उभी केली. शंकराजी महाडिक यांचे सुमारे १७२८ च्या दरम्यान निधन झाले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई सती गेल्या. राजे महाडिक घाराण्याच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहास प्रेमीलोक आजही आवर्जुन भेट देतात. भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते. तारळे गावात राजे महाडिकांच्या म्हणजेच शिवाजी महाराजांची मुलगी व नात यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा, दस्तऐवज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत आजही राजे महाडिक यांचे वंशजाचे आठही वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत. तारळे गाव सातारा पासुन 30 किलोमीटर अंतरावर आहे. "अशा या शिवकन्या व शंभूकन्या यांना आमचा मानाचा मुजरा.
*४ सप्टेंबर इ.स.१६५६*
किल्ल्यांच्या नावांचे शुद्धीकरण !
शके १५७८ च्या भाद्रपद व ११ दि. ४ सप्टेंबर इ.स.१६५६ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी आपल्या पुष्कळशा किल्ल्यांची जुनी नावे बदलून नवीन संस्कृत वळणावर सुंदर नावे ठेवली. या क्षुलक दिसणान्या गोष्टीला मोठा राजकीय व सांस्कृतिक अर्थ आहे. निरर्थक किंवा फारसी शब्दांनी निगडित झालेली नावे असण्यापेक्षा संस्कृत भाषेतील नावे किल्ल्यांना असणे ही स्वाभिमानाला पोषक अशी गोष्ट होती. मायभाषेतून फारसी भाषेचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी 'राज्यव्यवहारकोश' तयार करवून विदेशी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द निवडून काढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा "संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे" महत्व या गडांचे होते, त्यांच्यासंबंधी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांच्या नावांमध्ये सुद्धा लक्षपूर्वक व्यवस्था करावी हे उचित आहे. रायगड, सिंहगड, प्रतापगड,
विशाळगड, इत्यादि नांवे उच्चारल्याबरोबर तत्कालीन मराठ्यांनी केलेल्या पराक्रमाचा चित्रपट डोळ्यांपुढे उभा राहतो. आज किल्यांचे महत्त्व कमी झाले असले तरी शिवकालीन त्यांचे महत्व मोठे होते. "किल्ले बहुत झालेले, विनाकारण पैका खर्च होतो" असे छत्रपती शिवरायांना कोणी सुचविले तेव्हां त्यांनी सांगितले, “जैसा कुंणबी शेतात माळ घालून शेत राखतो तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तावास खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्लयांची आहे...." आपण धर्मस्थापना व राज्यसंपादन करणं, सर्वांस अन्न
लावून, शत्रूप्रवेश न होय, ते किल्ल्यांमुळे होते दिल्लींद्रासारखा शत्रु उरावर
आहे, तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत." अशा या किल्ल्यांवर
मधून मधून मोघलांचे अधिकार चालत असत तेव्हा ते किल्लयांना फारसी. ऊर्दू भाषांतील भ्रष्ट नावे देत असत. अर्थात् स्वसंस्कृतीचे पुरस्कर्ते शिवराय यांना ही गोष्ट मान्य झाली नाही. त्यांनी सर्व गडांच्या नांवांचे शुद्धीकरण करून घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
https://www.facebook.com/Shivhindvi
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ सप्टेंबर इ.स.१६७८*
🚩शंभूकन्या भवानीबाई 🚩
भवानीबाई संभाजी राजे भोसले यांचा जन्म ४ सप्टेंबर इ.स.१६७८ रोजी "शृंगारपूर"येथे झाला. पिलाजीराव शिर्के यांच्या वाड्यातील बाळंतिणीच्या दालनात बालबोल फुटला. कन्यारत्न आले, कन्यारत्न आले. येसूबाई राणीसाहेब माँसाहेब झाल्या ! संभाजीराजे आबासाहेब झाले ! राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले .
भवानीबाई या छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या नात व संभाजी राजे व येसूबाई राणीसाहेब यांच्या जेष्ठ कन्या. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर भवानी बाई या आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब व धाकटे बंधू शाहूमहाराज यांचेबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्यांचे लग्न औरंगजेबाच्या छावणीतच शंकराजी महाडिक यांचेशी, म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते. हरजी महाडीक व अंबीकाबाई यांचे पुत्र शंकराजी महाडिक म्हणजेच भवानी बाईंच्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी औरंगजेबाने आपल्या कैदेत असतानाच हे लग्न लावून दिले गेले. शंकराजी महाडिक औरंगजेबाच्या नोकरीत कर्नाटकात असताना शाहू राजांच्या सुटकेसाठी त्यांनी खुप प्रयत्न केले .संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता ,साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या, अशावेळी हरजी महाडीक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे शाहू महाराजांनी शंकराजी माहाडिक म्हणजेच आपले थोरले मेव्हणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानी बाई यांना चोवीस गावांची सनद त्यांच्या नावे करून दिली. शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते. भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या मोगलांच्या धामधुमीत तारळे गावाची झालेली वाताहात १ जुलै १७१० मध्ये भवानी बाईंनी परत उभी केली. शंकराजी महाडिक यांचे सुमारे १७२८ च्या दरम्यान निधन झाले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई सती गेल्या. राजे महाडिक घाराण्याच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहास प्रेमीलोक आजही आवर्जुन भेट देतात. भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते. तारळे गावात राजे महाडिकांच्या म्हणजेच शिवाजी महाराजांची मुलगी व नात यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा, दस्तऐवज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत आजही राजे महाडिक यांचे वंशजाचे आठही वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत. तारळे गाव सातारा पासुन 30 किलोमीटर अंतरावर आहे. "अशा या शिवकन्या व शंभूकन्या यांना आमचा मानाचा मुजरा.
"
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ स्पटेंबर इ.स.१६७९*
छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरीवर बांधकाम सुरू केल्याची आणि मायनाक भंडारीच्या नेतृत्वाखाली माणसे आणि तोफा तिथे तयार ठेवल्याची बातमी इंग्रजांना समजताच त्यांनी एंसाईन ह्युजेस च्या हाताखाली सैन्य व शिबारे देऊन त्यांना खांदेरीकडे 3 सप्टेंबरला पाठवले. पण त्याला सूचना देण्यात आली की आपल्याकडून लढाई सुरू करायची नाही, जरूर तर प्रतिकार करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्युजेस खांदेरी जवळ आला.किल्ल्यावर त्याला ४०० पेक्षा जास्त माणसे काम करत असल्याचे व त्यांनी ५-६ फूट उंचीचे कोटाचे बांधकाम केल्याचे आणि संरक्षणासाठी दरीत ६ तोफा तयार ठेवल्याचे दिसले. याशिवाय सुरतेच्या इंग्रज अधिकाऱ्यानी ह्युजेस ला अशीही सूचना दिली होती की हातघाईवर न येता मित्रत्वाची बोलणी लावून आपले कार्य साधून घ्या. सुरतकर इंग्रजानी ह्युजेस ला दिलेल्या सुचनेची तारीख होती ४ सप्टेंबर १६७९
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*४ स्पटेंबर इ.स.१६८२*
बादशहा औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर बापाशी संबंध बिघडल्याने दक्षिणेत संभाजीराजेंच्या आश्रयाला आला होता.१३ नोव्हेंबर १६८१ रोजी छत्रपती संभाजीराजे आणि शहजादा अकबर यांची सुधागड येथे पहिलीच भेट झाली. यानंतर पुन्हा १६८२ च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा त्यांची भेट झाली. या भेटीत छत्रपती संभाजीराजेंनी अकबराला आपल्या मुलाखातून समुद्रमार्गे अहमदाबादच्या बाजूने राठोडांच्या मुलखात पाठवायचे ठरवले. पण दुर्दैवाने ही बातमी औरंगजेबाला समजली. त्याने तातडीने आपल्या राहुल्लखानाला हुकूम दिला की त्याने अहमदाबाद, बडोद्याच्या सुभेदाराला कळवून अकबराची वाट अडवावी आणि त्याला कैद करावे. याबरोबरच अहमदाबाद, सुरत, बडोदे, थालनेर, नंदुरबार, रावेर, माळवा या ठिकाणच्या फौजदारांना अकबराला कैद करण्याचा हुकूम देण्यात आला. अखबरात मधील या नोंदीची तारीख होती ४ सप्टेंबर १६८२.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*४ सप्टेंबर इ.स. १७८९*
गोवध-बंदीचे फर्मान !
शके १७११ च्या भाद्रपद शु. १५ रोजी मराठेशाहीतील प्रसिद्ध शूर, मुत्सद्दी महादजी शिंदे यांनी समग्र हिंदुस्थानात गोवध मनाई करण्यासंबंधीचे फर्मान बादशहापासून मिळविले. मराठी साम्राज्याचा विस्तार धर्म व संस्कृति यांच्या रक्षणासाठीच होता. यावनी आक्रमणांत भ्रष्ट झालेली देवस्थाने सोडविणे हे एक कर्तव्यकर्म मराठ्यांना होऊन बसले होते. काशी, प्रयाग, मथुरा, अयोध्या हा पवित्र स्थाने स्वतःच्या ताभ्यांत असावीत, इस्लामी शत्रुचा उपद्रव यांना मुळीच होऊ नये यासाठी मराठे नेहमी दक्ष असत. मथुरा शहरी महादजी शिद्यांचा सात वर्षांचा काळ गेल्यामुळे त्यांचे ते आवडते शहर झाले होते. खुद्द महादजी हेही
धार्मिक मनोवृत्तीचे होते. त्यामुळे मथुरा आपल्या ताब्यांत असावी अशी खटपट त्यांची होतीच. 'मथुरा-वृंदावन' ही दोन्ही स्थळे सरकारचे नांवें पातशहाकडून करून यावीत असा आग्रह दक्षिणेतून नाना फडणीसही
धरीत होते. पुढे महादजींनी मोठा प्रयत्न करून शके १७१२ मध्यें बादशहापासून मथुरा-शृंदावनच्या सनदा मिळविल्या. त्यापूर्वीच शिंदे यांनी गोवधबंदीचे फर्मानहि बादशहापासून भाद्रपद शु. १५ ला मिळविले होते. गोवधाविरुद्ध छत्रपती श्री शिवाजीमहाराज किती कष्ट करीत होते हैं प्रसिद्धच आहे. गाय हा हिंदूंचा मानबिंदु समजला जातो. पैगंबरानेसुद्धा चार पापकर्मात गोवध हे प्रमुख पापकर्म म्हणून सांगितले आहे. महादजींच्या आग्रहावरून बादशहानें गोवधबंदीचा हुकूम काढला., त्याचा सारांश याप्रमाणे आहे. "पशु सुद्धा विधात्याच्या सृष्टीतील जीव असून ते निश्पयोगी होत असे समजू नये. त्यांताही विशेषतः बैल व गाय हे प्राणी अगणित लाभ देणारे आहेत
संसार व निर्वाह चालण्यास गाईची अत्यंत जरूरी आहे आणि गाईवरच मनुष्यांचे व पशुंचे जीवन अवलंबून आहे. म्हणून आम्ही आपल्या उदार अंतःकरणानें व वर्षपूर्ण दृष्टीने आमच्या समस्त राज्यभूमीमध्ये गोकुशाचा म्हणजे गोहत्येचा परिपाठ सर्वथैव मना करीत आहोत."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
👍🏽We Maratha Facebook group :-
https://www.facebook.com/groups/weMarathaWm
📷 Instagram link :-
https://www.instagram.com/shivhindvi/
📲 WhatsApp :-
https://wa.me/918830048376?text=Shivhindvi
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*४ स्पटेंबर इ.स.१६७९*
छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरीवर बांधकाम सुरू केल्याची आणि मायनाक भंडारीच्या नेतृत्वाखाली माणसे आणि तोफा तिथे तयार ठेवल्याची बातमी इंग्रजांना समजताच त्यांनी एंसाईन ह्युजेस च्या हाताखाली सैन्य व शिबारे देऊन त्यांना खांदेरीकडे 3 सप्टेंबरला पाठवले. पण त्याला सूचना देण्यात आली की आपल्याकडून लढाई सुरू करायची नाही, जरूर तर प्रतिकार करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्युजेस खांदेरी जवळ आला.किल्ल्यावर त्याला ४०० पेक्षा जास्त माणसे काम करत असल्याचे व त्यांनी ५-६ फूट उंचीचे कोटाचे बांधकाम केल्याचे आणि संरक्षणासाठी दरीत ६ तोफा तयार ठेवल्याचे दिसले. याशिवाय सुरतेच्या इंग्रज अधिकाऱ्यानी ह्युजेस ला अशीही सूचना दिली होती की हातघाईवर न येता मित्रत्वाची बोलणी लावून आपले कार्य साधून घ्या. सुरतकर इंग्रजानी ह्युजेस ला दिलेल्या सुचनेची तारीख होती ४ सप्टेंबर १६७९
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*४ स्पटेंबर इ.स.१६८२*
बादशहा औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर बापाशी संबंध बिघडल्याने दक्षिणेत संभाजीराजेंच्या आश्रयाला आला होता.१३ नोव्हेंबर १६८१ रोजी छत्रपती संभाजीराजे आणि शहजादा अकबर यांची सुधागड येथे पहिलीच भेट झाली. यानंतर पुन्हा १६८२ च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा त्यांची भेट झाली. या भेटीत छत्रपती संभाजीराजेंनी अकबराला आपल्या मुलाखातून समुद्रमार्गे अहमदाबादच्या बाजूने राठोडांच्या मुलखात पाठवायचे ठरवले. पण दुर्दैवाने ही बातमी औरंगजेबाला समजली. त्याने तातडीने आपल्या राहुल्लखानाला हुकूम दिला की त्याने अहमदाबाद, बडोद्याच्या सुभेदाराला कळवून अकबराची वाट अडवावी आणि त्याला कैद करावे. याबरोबरच अहमदाबाद, सुरत, बडोदे, थालनेर, नंदुरबार, रावेर, माळवा या ठिकाणच्या फौजदारांना अकबराला कैद करण्याचा हुकूम देण्यात आला. अखबरात मधील या नोंदीची तारीख होती ४ सप्टेंबर १६८२.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*४ सप्टेंबर इ.स. १७८९*
गोवध-बंदीचे फर्मान !
शके १७११ च्या भाद्रपद शु. १५ रोजी मराठेशाहीतील प्रसिद्ध शूर, मुत्सद्दी महादजी शिंदे यांनी समग्र हिंदुस्थानात गोवध मनाई करण्यासंबंधीचे फर्मान बादशहापासून मिळविले. मराठी साम्राज्याचा विस्तार धर्म व संस्कृति यांच्या रक्षणासाठीच होता. यावनी आक्रमणांत भ्रष्ट झालेली देवस्थाने सोडविणे हे एक कर्तव्यकर्म मराठ्यांना होऊन बसले होते. काशी, प्रयाग, मथुरा, अयोध्या हा पवित्र स्थाने स्वतःच्या ताभ्यांत असावीत, इस्लामी शत्रुचा उपद्रव यांना मुळीच होऊ नये यासाठी मराठे नेहमी दक्ष असत. मथुरा शहरी महादजी शिद्यांचा सात वर्षांचा काळ गेल्यामुळे त्यांचे ते आवडते शहर झाले होते. खुद्द महादजी हेही
धार्मिक मनोवृत्तीचे होते. त्यामुळे मथुरा आपल्या ताब्यांत असावी अशी खटपट त्यांची होतीच. 'मथुरा-वृंदावन' ही दोन्ही स्थळे सरकारचे नांवें पातशहाकडून करून यावीत असा आग्रह दक्षिणेतून नाना फडणीसही
धरीत होते. पुढे महादजींनी मोठा प्रयत्न करून शके १७१२ मध्यें बादशहापासून मथुरा-शृंदावनच्या सनदा मिळविल्या. त्यापूर्वीच शिंदे यांनी गोवधबंदीचे फर्मानहि बादशहापासून भाद्रपद शु. १५ ला मिळविले होते. गोवधाविरुद्ध छत्रपती श्री शिवाजीमहाराज किती कष्ट करीत होते हैं प्रसिद्धच आहे. गाय हा हिंदूंचा मानबिंदु समजला जातो. पैगंबरानेसुद्धा चार पापकर्मात गोवध हे प्रमुख पापकर्म म्हणून सांगितले आहे. महादजींच्या आग्रहावरून बादशहानें गोवधबंदीचा हुकूम काढला., त्याचा सारांश याप्रमाणे आहे. "पशु सुद्धा विधात्याच्या सृष्टीतील जीव असून ते निश्पयोगी होत असे समजू नये. त्यांताही विशेषतः बैल व गाय हे प्राणी अगणित लाभ देणारे आहेत
संसार व निर्वाह चालण्यास गाईची अत्यंत जरूरी आहे आणि गाईवरच मनुष्यांचे व पशुंचे जीवन अवलंबून आहे. म्हणून आम्ही आपल्या उदार अंतःकरणानें व वर्षपूर्ण दृष्टीने आमच्या समस्त राज्यभूमीमध्ये गोकुशाचा म्हणजे गोहत्येचा परिपाठ सर्वथैव मना करीत आहोत."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*
*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi
👍🏽We Maratha Facebook group :-
https://www.facebook.com/groups/weMarathaWm
📷 Instagram link :-
https://www.instagram.com/shivhindvi/
📲 WhatsApp :-
https://wa.me/918830048376?text=Shivhindvi
Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.