🚔NON-TECH For Engg Exams🎯
1.88K subscribers
662 photos
92 files
544 links
🔴🚩Special Focus on the Non Technical Subjects Related With Engineering Competitive Exams....🔷🚩🏆🏆

🚔🎯 Guidance for Engineering Exams Like👉
🔷 MES (Pre)
🔶 PWD
🔷 WRD
🔶 ZP
🔷 BMC

◆ Daily प्रश्न उत्तरे

◆ महत्वाच्या PDFs फाइल्स

◆ नोट्स
Download Telegram
Imp इन्फॉर्मशन

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

▪️ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ स्वामी विवेकानंद

▪️ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ स्वामी दयानंद सरस्वती

▪️ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ आत्माराम पांडुरंग

▪️ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ महात्मा फुले

▪️ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ बाळशास्त्री जांभेकर

▪️ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ न्या. रानडे

▪️ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ दादोबा पांडुरंग

▪️ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ महर्षी धोंडो केशव कर्वे

▪️ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ लोकमान्य टिळक

▪️ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ पंडिता रमाबाई

▪️ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ महात्मा गांधी

▪️ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ गोपाळ कृष्ण गोखले


▪️ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर ➖️ विनोबा भावे


▪️ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ रमाबाई रानडे


▪️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
कोणी लिहला?
उत्तर ➖️ न्या. रानडे

▪️ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ दादोबा पांडुरंग

▪️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर ➖️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

▪️ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ ग. वा. जोशी

▪️ शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर ➖️ गोपाल हरी देशमुख
(लोकहितवादी)

◾️ ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर ➖️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


◾️ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
उत्तर ➖️ सावित्रीबाई फुले


◾️ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
उत्तर ➖️ एकूण 108 होती


#https:/t.me/NonTechForEnggExams
◾️बंगालचे विभाजन – 16 ऑक्टोबर 1905
◾️स्वदेशी आंदोलन – 7 ऑगस्ट 1905
◾️मुस्लिम लीग स्थापना – 30 डिसेंबर 1906
◾️चंपारण सत्याग्रह – 10 एप्रिल 1917
◾️खेड़ा सत्याग्रह – 11 मार्च 1918
◾️रौलट कायदा - 18 मार्च 1919
◾️जालियनवाला बाग हत्याकांड – 13 एप्रिल 1919
◾️खिलाफत आंदोलन – नोव्हेंबर 1919
◾️असहकार आंदोलन – 4 सप्टेंबर 1920
◾️चौरी चौरा घटना – 4 फेब्रुवारी 1922
◾️स्वराज पक्ष स्थापना – 1 जानेवारी 1923
◾️सायमन आयोग घोषणा – 8 नोव्हेंबर 1927
◾️सविनय कायदेभंग चळवळ – 12 मार्च 1930
◾️पहिली गोलमेज परिषद – 12 नोव्हेंबर 1930 – 19 जानेवारी 1931
◾️दुसरी गोलमेज परिषद – 7 सप्टेंबर - 1 डिसेंबर 1931
◾️गांधी-इर्विन करार – 5 मार्च 1931
◾️तिसरी गोलमेज परिषद – 17 नोव्हेंबर – 24 डिसेंबर 1932
◾️पुणे करार – 24 सप्टेंबर 1932
◾️वैयक्तिक सत्याग्रह – 17 ऑक्टोबर 1940
◾️क्रिप्स मिशन – मार्च 1942
◾️भारत छोडो आंदोलन – 8 ऑगस्ट1942
◾️कॅबिनेट मिशन योजना – 24 मार्च 1946
◾️रॉयल नेव्हल उठाव – 18 फेब्रुवारी 1946
◾️माउंटबॅटन योजना – 3 जून 1947
◾️भारताची स्वातंत्र्य आणि फाळणी – 15 ऑगस्ट 1947

ज्याच्यावर नेहमी प्रश्न येतात ते दिलं आहे

#https://t.me/NonTechForEnggExams
1
Imp इन्फॉर्मशन

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

▪️ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ स्वामी विवेकानंद

▪️ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ स्वामी दयानंद सरस्वती

▪️ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ आत्माराम पांडुरंग

▪️ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ महात्मा फुले

▪️ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ बाळशास्त्री जांभेकर

▪️ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ न्या. रानडे

▪️ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ दादोबा पांडुरंग

▪️ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ महर्षी धोंडो केशव कर्वे

▪️ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ लोकमान्य टिळक

▪️ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ पंडिता रमाबाई

▪️ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर ➖️ महात्मा गांधी

▪️ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ गोपाळ कृष्ण गोखले


▪️ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर ➖️ विनोबा भावे


▪️ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ रमाबाई रानडे


▪️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
कोणी लिहला?
उत्तर ➖️ न्या. रानडे

▪️ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ दादोबा पांडुरंग

▪️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर ➖️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

▪️ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ➖️ ग. वा. जोशी

▪️ शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर ➖️ गोपाल हरी देशमुख
(लोकहितवादी)

◾️ ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर ➖️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


◾️ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
उत्तर ➖️ सावित्रीबाई फुले


◾️ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
उत्तर ➖️ एकूण 108 होती


#https:/t.me/NonTechForEnggExams
7