🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
List of Foreign Satellite Launched by PSLV
अग्नी 5 च्या 6 यशस्वी चाचण्या व दिनांक
#current #defence #missile
दादाजी खोब्रागडे #current
आमचे मित्र श्रीकांत कोकाटे यांची कौशल्य विकास अधिकारी पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
आमचे मित्र संकेत देवळेकर यांची DySP Excise पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
आमचे मित्र समाधान किरवले यांची कौशल्य विकास अधिकारी पदी निवड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन ।।
यांच्यावर BBC Marathi चॅनेल ने Documentory सुद्धा बनवलेली आहे ,नक्की बघा।भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
🔴क्लास वाल्यांच्या दलालापासून सावधान 🔴
🔴क्लास वाल्यांच्या दलालापासून सावधान 🔴
🌀* चतुर कोल्हेपासून सावधान *

फार फार वर्षांपूर्वीची हि गोष्ट नाही. एक विद्या नगर होत. त्या नगरात प्रशासनात भरती होण्यासाठी परीक्षा द्यावी लागे. 3 टप्प्याची परीक्षा. त्या राज्यात प्रशासनात भरती होणं खूप मानाचा *गैरसमज* होता. मग काय जो तो त्या परीक्षेची तयारी करत. प्रत्येकाला प्रशासनात भरती होण्याची स्वप्न पडत.
याच नगरात भरती होण्यासाठी मदत करणारी केंद्रे सुरू झाली. परीक्षांच मार्गदर्शन करणारी केंद्रे.
काही केंद्रे खरच मार्गदर्शनासाठी तर काही केवळ पैसे कमावण्यासाठी.

त्या राज्यात अनेक चतुर कोल्हे होता. त्यांनी विचार केला परीक्षेचे 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात 1 लाख लोक तयारी करतात. त्यातले फक्त 5 हजार दुसऱ्या टप्प्यासाठी तयारी करतात. आणि त्यातलेही फक्त 1500 तिसऱ्या टप्प्यासाठी तयारी करतात.
मग आपण 1500 वाल्या लोकांवर focus करू. म्हणजे आपल्याच केंद्रामुळे ही मुलं भरती झाली असे सांगता येईल. आणि धंदा चांगला होईल.

मग काय त्यांनी अशा पोरांना फसवायला सुरवात केली. त्यांच्या कपड्यापासून लफडयापर्यंत सगळ्या गोष्टी ते पाहू लागले. त्यांची मने जिंकून घेऊ लागले. त्यांना घरी बोलावणे, त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणे, मैत्री वाढवणे. त्यात जे लोक पाहिले येतील अशी शक्यता असेल त्यांच्यावर तर विशेष लक्ष. मग त्यांना जेवण नाश्ता सगळं काही देने. बिचारी आपली तयारी करणारी पोरं. त्यांच्यासोबत एवढं चांगलं आधी कधी कोण वागलेलं नसतं. ते बिचारे या जाळ्यात अडकतात. आणि भरती झाले की कोल्ह्याचा उदो उदो करतात. यांचा उदो उदो पाहून पुढच्या वर्षीचे पोरं पण त्याच कोल्ह्याकडे जातात. आणि चक्र सुरू राहते.

दुमत मैत्री करणे आणि वाढवणे यात नाही. पण मार्क पाहून,निकाल पाहून स्वार्थी मैत्री करणे यात आहे.

MPSC चा याच्याशी काहीही संबंध नाही. असल्यास केवळ योगायोग समजावा.
आणि आता बरेच निकाल लागत आहेत ,काही लागणार आहेत ,तरी सर्व पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी यातून काहीही बोध घेऊ नये ,अन्यथा तुमचा वर्तमान पत्रात ,चौकात,बसथांब्यावर फोटो लागायची शक्यता कमी होऊ शकते.

*अटी लागू

©सर्व हक्क तत्सम व्यक्तीच्या सद्सद्विवेक बुद्धीस विहीन
एअर इंडियाच्या भारत-ब्रिटन संपर्काला 70 वर्षे पूर्ण
1948 साली मुंबई ते लंडन या दोन शहरांना जोडणारे पहिले उड्डाण एअर इंडियाने केले होते. यावर्षी एअर इंडियाच्या भारत-ब्रिटन हवाई संपर्काला 70 वर्षे पूर्ण झालीत.शासकीय एअर इंडियाने ब्रिटनमधील भारतीय प्रवाश्यांना त्यांच्या विमानाच्या प्रारंभिक दिवसांच्या आठवणी वाटून घेण्यासाठी आमंत्रित' करीत आहे. 
'सुपर कॉन्स्टिलेशन’ या विमानाचे 42 प्रवाश्यांसह प्रथम उड्डाण मुंबई येथून 8 जून रोजी झाले आणि कैरो आणि जिनेवामार्गे प्रवास करत 10 जून 1948 रोजी लंडनमध्ये उतरले.
#current