🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴

✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html


✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html


✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html


✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html


✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html


✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html


✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html


✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html

जॉईन करा
T.me/empscguidance
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल #polity #mains
संक्षिप्त :कर्नाटक विधानसभा निवडणूक #polity #mains
#polity #Rajyaseva_2018

1. "मतदानाचा हक्क " हा खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?

⚪️मूलभूत हक्क

⚫️मूलभूत कर्तव्य

🔴घटनात्मक हक्क

🔵कायदेशीर हक्क
#Rajyaseva_2018
#history

2. ऑक्टोबर,1937 वर्धा येथे भरलेल्या "अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषद" चे अध्यक्ष कोण होते ?

⚪️महात्मा गांधी
⚫️मौलाना अब्दुल कलम आझाद
🔴झाकीर हुसेन
🔵 पंडित नेहरू
#Rajyaseva_2018
#history

3. ऑक्टोबर,1937 वर्धा येथे भरलेल्या "अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषद" ने कोणाच्या अध्यक्षतेखाली खाली समिती नेमून ,त्या समितीने दिलेले आधारावर "वर्धा शिक्षण योजना" जाहीर केली?

⚪️महात्मा गांधी
⚫️मौलाना अब्दुल कलम आझाद
🔴झाकीर हुसेन
🔵 पंडित नेहरू
🌀* चतुर कोल्हेपासून सावधान *

फार फार वर्षांपूर्वीची हि गोष्ट नाही. एक विद्या नगर होत. त्या नगरात प्रशासनात भरती होण्यासाठी परीक्षा द्यावी लागे. 3 टप्प्याची परीक्षा. त्या राज्यात प्रशासनात भरती होणं खूप मानाचा *गैरसमज* होता. मग काय जो तो त्या परीक्षेची तयारी करत. प्रत्येकाला प्रशासनात भरती होण्याची स्वप्न पडत.
याच नगरात भरती होण्यासाठी मदत करणारी केंद्रे सुरू झाली. परीक्षांच मार्गदर्शन करणारी केंद्रे.
काही केंद्रे खरच मार्गदर्शनासाठी तर काही केवळ पैसे कमावण्यासाठी.

त्या राज्यात अनेक चतुर कोल्हे होता. त्यांनी विचार केला परीक्षेचे 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात 1 लाख लोक तयारी करतात. त्यातले फक्त 5 हजार दुसऱ्या टप्प्यासाठी तयारी करतात. आणि त्यातलेही फक्त 1500 तिसऱ्या टप्प्यासाठी तयारी करतात.
मग आपण 1500 वाल्या लोकांवर focus करू. म्हणजे आपल्याच केंद्रामुळे ही मुलं भरती झाली असे सांगता येईल. आणि धंदा चांगला होईल.

मग काय त्यांनी अशा पोरांना फसवायला सुरवात केली. त्यांच्या कपड्यापासून लफडयापर्यंत सगळ्या गोष्टी ते पाहू लागले. त्यांची मने जिंकून घेऊ लागले. त्यांना घरी बोलावणे, त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणे, मैत्री वाढवणे. त्यात जे लोक पाहिले येतील अशी शक्यता असेल त्यांच्यावर तर विशेष लक्ष. मग त्यांना जेवण नाश्ता सगळं काही देने. बिचारी आपली तयारी करणारी पोरं. त्यांच्यासोबत एवढं चांगलं आधी कधी कोण वागलेलं नसतं. ते बिचारे या जाळ्यात अडकतात. आणि भरती झाले की कोल्ह्याचा उदो उदो करतात. यांचा उदो उदो पाहून पुढच्या वर्षीचे पोरं पण त्याच कोल्ह्याकडे जातात. आणि चक्र सुरू राहते.

दुमत मैत्री करणे आणि वाढवणे यात नाही. पण मार्क पाहून,निकाल पाहून स्वार्थी मैत्री करणे यात आहे.

MPSC चा याच्याशी काहीही संबंध नाही. असल्यास केवळ योगायोग समजावा.
आणि आता बरेच निकाल लागत आहेत ,काही लागणार आहेत ,तरी सर्व पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी यातून काहीही बोध घेऊ नये ,अन्यथा तुमचा वर्तमान पत्रात ,चौकात,बसथांब्यावर फोटो लागायची शक्यता कमी होऊ शकते.

*अटी लागू

©सर्व हक्क तत्सम व्यक्तीच्या सद्सद्विवेक बुद्धीस विहीन

🤗DCforever