Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Combined Test Seris -03 _ 23-02-18 Currected.pdf
862.1 KB
◆◆ संयुक्त पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर विषय:- अर्थशास्त्र
दिनांक:-23/02/2018
👉Test no.3
👉 गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर विषय:- अर्थशास्त्र
दिनांक:-23/02/2018
👉Test no.3
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Combined_Test_Seris_02_16_02_18.pdf
1 MB
◆◆ सयुंक्त पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
विषय:- इतिहास
दिनांक:-16/02/2018
👉Test no.2
👉 गुरूकुल प्रबोधिनी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
विषय:- इतिहास
दिनांक:-16/02/2018
👉Test no.2
👍1
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Rajyseva CSAT TEST 2 - 23-01-2018.pdf
3.8 MB
◆◆ राज्यसेवा पूर्वपरीक्षा ◆◆
👉 गुरूकुल अकॅडमी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
👉CSAT Test
👉 गुरूकुल अकॅडमी , पुणे
👉संचालक :- ज्ञानेश्वर पाटील सर
👉CSAT Test
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Answer Key CSAT - 23-01-2018.pdf
54.9 KB
उत्तरतालिका CSAT
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#current_affairs
चालू घडामोडी सराव प्रश्न
50. अ. निवडणूक रोखे जारी करणारा जगातील पहिला देश भारत आहे.
ब. केवळ भारतीय व्यक्ती अथवा भारतीय संस्था असे रोखे खरेदी करू शकणार.
क. केवळ SBI बँक मध्ये रोखे खरेदी करता येणार.
ड. रोख्यांची मुदत 15 दिवस असणार तसेच केवळ नोंदणीकृत पक्षाच्या नावानेच रोखे खरेदी करता येणार.
इ. लोकसभा अथवा विधानसभेत ज्या पक्षांना 1% पेक्षा जास्त मत मिळाली आहेत असेच पक्ष रोख्याद्वारे निधी प्राप्त करू शकणार.
वरील विधांनातील योग्य विधाने ओळखा.
⚪️अ,ब,क,इ
⚫️ब,क,ड,इ
🔴अ,क,ड,इ
🔵अ,ब,क,ड,इ✅ अचूक उत्तर
#current_affairs
चालू घडामोडी सराव प्रश्न
50. अ. निवडणूक रोखे जारी करणारा जगातील पहिला देश भारत आहे.
ब. केवळ भारतीय व्यक्ती अथवा भारतीय संस्था असे रोखे खरेदी करू शकणार.
क. केवळ SBI बँक मध्ये रोखे खरेदी करता येणार.
ड. रोख्यांची मुदत 15 दिवस असणार तसेच केवळ नोंदणीकृत पक्षाच्या नावानेच रोखे खरेदी करता येणार.
इ. लोकसभा अथवा विधानसभेत ज्या पक्षांना 1% पेक्षा जास्त मत मिळाली आहेत असेच पक्ष रोख्याद्वारे निधी प्राप्त करू शकणार.
वरील विधांनातील योग्य विधाने ओळखा.
⚪️अ,ब,क,इ
⚫️ब,क,ड,इ
🔴अ,क,ड,इ
🔵अ,ब,क,ड,इ✅ अचूक उत्तर
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
51. आफ्रिका खंडातील झैरे खोरे व दक्षिण अमेरिका खंडातील अमेझॉन खोरे विषुवृत्ताजवळ असूनही या प्रदेशात सौर ऊर्जेचे प्रमाण अत्यंत कमी असण्याचे कारण काय?
⚪️या प्रदेशातील घनदाट वनांमुळे
⚫️हा प्रदेश पर्वतीय असल्यामुळे
🔴या प्रदेशात ढगांचे प्रमाण अतिजास्त असल्यामुळे ✅ अचूक उत्तर
🔵या प्रदेशात नद्या जास्त असल्यामुळे
#Geography
वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - प्रशांत खेडकर
51. आफ्रिका खंडातील झैरे खोरे व दक्षिण अमेरिका खंडातील अमेझॉन खोरे विषुवृत्ताजवळ असूनही या प्रदेशात सौर ऊर्जेचे प्रमाण अत्यंत कमी असण्याचे कारण काय?
⚪️या प्रदेशातील घनदाट वनांमुळे
⚫️हा प्रदेश पर्वतीय असल्यामुळे
🔴या प्रदेशात ढगांचे प्रमाण अतिजास्त असल्यामुळे ✅ अचूक उत्तर
🔵या प्रदेशात नद्या जास्त असल्यामुळे
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Prashant Khedkar:
#Rajyaseva_2018
#Geography
वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
52. अ. तापमापीचा पारा वाढल्यास वायूभारमापीतील पारा खाली जातो.
ब. हवेत पाण्याची वाफ जास्त असल्यास वायूभार जास्त असतो.
क. समुद्रसपाटीस वायूभार सर्वाधिक असतो.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
⚪️अ,ब,क
⚫️अ,क✅ अचूक उत्तर
(स्पष्टीकरण - पाण्याची वाफ जास्त असल्यास जास्त सौर ऊर्जा रोखून ठेवली जाणार म्हणजे तापमानात वाढ होणार , तापमान वाढले की वायूदाब कमी होतो, त्यामुळे ब विधान चूक आहे)
🔴ब,क
🔵अ,ब
#Rajyaseva_2018
#Geography
वातावरणशास्त्र सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
52. अ. तापमापीचा पारा वाढल्यास वायूभारमापीतील पारा खाली जातो.
ब. हवेत पाण्याची वाफ जास्त असल्यास वायूभार जास्त असतो.
क. समुद्रसपाटीस वायूभार सर्वाधिक असतो.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
⚪️अ,ब,क
⚫️अ,क✅ अचूक उत्तर
(स्पष्टीकरण - पाण्याची वाफ जास्त असल्यास जास्त सौर ऊर्जा रोखून ठेवली जाणार म्हणजे तापमानात वाढ होणार , तापमान वाढले की वायूदाब कमी होतो, त्यामुळे ब विधान चूक आहे)
🔴ब,क
🔵अ,ब
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
वातावरणीय दाबपट्टे सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
52. "शांत कटिबंध अथवा डोलड्रम" खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तीय पट्ट्यास म्हटले जाते?
⚪️30° उत्तर ते 35° उत्तर व 30° दक्षिण ते 35° दक्षिण
⚫️5° उत्तर ते 5° दक्षिण ✅ अचूक उत्तर
🔴60° उत्तर ते 65° उत्तर व 60° दक्षिण ते 65° दक्षिण
🔵40° उत्तर ते 60° उत्तर व 40° दक्षिण ते 60° दक्षिण
#Geography
वातावरणीय दाबपट्टे सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
52. "शांत कटिबंध अथवा डोलड्रम" खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तीय पट्ट्यास म्हटले जाते?
⚪️30° उत्तर ते 35° उत्तर व 30° दक्षिण ते 35° दक्षिण
⚫️5° उत्तर ते 5° दक्षिण ✅ अचूक उत्तर
🔴60° उत्तर ते 65° उत्तर व 60° दक्षिण ते 65° दक्षिण
🔵40° उत्तर ते 60° उत्तर व 40° दक्षिण ते 60° दक्षिण
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
भूगोल सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
53. अ. महासागरात क्षारता जास्त असल्यास तापमान कमी असते.
ब. महासागरात क्षारता कमी असल्यास महासागराचे तापमान जास्त असते.
वरील विधानाबाबत योग्य पर्याय निवडा.
पर्याय
⚪️ अ योग्य , ब अयोग्य
⚫️अ,ब दोन्ही योग्य
🔴अ अयोग्य , ब योग्य
🔵अ,ब दोन्ही अयोग्य ✅ अचूक उत्तर
(स्पष्टीकरण -
महासागरात क्षारता जास्त असल्यास तापमान जास्त असते व क्षारता कमी असल्यास तापमान कमी असते)
#Geography
भूगोल सराव प्रश्न
संकलन - @khedkar_prashant
53. अ. महासागरात क्षारता जास्त असल्यास तापमान कमी असते.
ब. महासागरात क्षारता कमी असल्यास महासागराचे तापमान जास्त असते.
वरील विधानाबाबत योग्य पर्याय निवडा.
पर्याय
⚪️ अ योग्य , ब अयोग्य
⚫️अ,ब दोन्ही योग्य
🔴अ अयोग्य , ब योग्य
🔵अ,ब दोन्ही अयोग्य ✅ अचूक उत्तर
(स्पष्टीकरण -
महासागरात क्षारता जास्त असल्यास तापमान जास्त असते व क्षारता कमी असल्यास तापमान कमी असते)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
आज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे👆👆👆👆
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#Geography
भारतीय भुगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
54. हिमाचल प्रदेशात चंद्रभागा नावाने ओळखली जाणारी नदी खालीलपैकी कोणती आहे?
⚪️चिनाब✅ अचूक उत्तर
⚫️झेलम
🔴सतलज
🔵बियास
हिमाचल प्रदेशात चंद्रभागा चिनाब नदीस म्हंटले जाते
#Geography
भारतीय भुगोल सरावप्रश्न
संकलन - @khedkar_prashant
54. हिमाचल प्रदेशात चंद्रभागा नावाने ओळखली जाणारी नदी खालीलपैकी कोणती आहे?
⚪️चिनाब✅ अचूक उत्तर
⚫️झेलम
🔴सतलज
🔵बियास
हिमाचल प्रदेशात चंद्रभागा चिनाब नदीस म्हंटले जाते
Forwarded from Deleted Account
mpsc-current-affairs-ebook-free.pdf
527.6 KB
👇Get up to Rs.1000 cashback!
🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
खालील लिंक वर जाऊन phone pay app install करून 1000 रुपये तुमच्या account वर मिळवा. 👍👍👍
😃😃😃😃😃
Link your bank account and do your first money transfer on #PhonePe. Use my link - https://phon.pe/ru_dheecmig6
🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
खालील लिंक वर जाऊन phone pay app install करून 1000 रुपये तुमच्या account वर मिळवा. 👍👍👍
😃😃😃😃😃
Link your bank account and do your first money transfer on #PhonePe. Use my link - https://phon.pe/ru_dheecmig6
चालू घडामोडी:-
#current
-------------------------
* अकार्यक्षम मालमत्तेचा प्रश्न सोडविण्यासाठी आर .बी.आय . ने ------------ यांचा अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे :-वाय .एच .मालेगाम
* ----------- या नदीच्या पाणीवाटपावरून उद्भवलेला वाद सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराज्य नदी पाणी तंटा कायदा १९९५ अंतर्गत तंटा न्यायाधिकरण स्थापन केले ?:-महानदी
* -------------- येथे भारतातील पहिले संरक्षण विद्यापीठ उभारले जात आहे गुरूग्राम
* विद्यापीठ अनुदान आयोगाने देशामधील २० उत्कृष्ट संस्थांची निवड करण्यासाठी ----------- यांचा अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना केली :-एन .गोपालस्वामी
* --------- या दोन रेल्वे स्थानकादरम्यान पॅलेस क्वीन हमसफर सुरु करण्यात आली :-म्हैसुर आणी उद्यपूर
* ५ जून २०१८ रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिवसाची ------------- ही थीम आहे :-बीट प्लास्टिक पोल्युशन
* आसाम आणी शेजाऱ्याच्या राज्यामध्ये ब्रह्मपुत्रानदी आणी पुरावर नियंत्रणासंबधी उपाययोजनेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकाने -------------- यांच्या अध्यक्षते खालीसमिती स्थापन केली :-डॉ. राजीव कुमार
* ---------- हे देशातील पहिले महिला(All Women) रेल्वे स्टेशन ठरले :-मांटूगा(मुंबई)
* ----------हे शहर आता जगात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष असणारे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. :-केपटाऊन (द. आफ्रिक्रा)
#current
-------------------------
* अकार्यक्षम मालमत्तेचा प्रश्न सोडविण्यासाठी आर .बी.आय . ने ------------ यांचा अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे :-वाय .एच .मालेगाम
* ----------- या नदीच्या पाणीवाटपावरून उद्भवलेला वाद सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराज्य नदी पाणी तंटा कायदा १९९५ अंतर्गत तंटा न्यायाधिकरण स्थापन केले ?:-महानदी
* -------------- येथे भारतातील पहिले संरक्षण विद्यापीठ उभारले जात आहे गुरूग्राम
* विद्यापीठ अनुदान आयोगाने देशामधील २० उत्कृष्ट संस्थांची निवड करण्यासाठी ----------- यांचा अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना केली :-एन .गोपालस्वामी
* --------- या दोन रेल्वे स्थानकादरम्यान पॅलेस क्वीन हमसफर सुरु करण्यात आली :-म्हैसुर आणी उद्यपूर
* ५ जून २०१८ रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिवसाची ------------- ही थीम आहे :-बीट प्लास्टिक पोल्युशन
* आसाम आणी शेजाऱ्याच्या राज्यामध्ये ब्रह्मपुत्रानदी आणी पुरावर नियंत्रणासंबधी उपाययोजनेचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकाने -------------- यांच्या अध्यक्षते खालीसमिती स्थापन केली :-डॉ. राजीव कुमार
* ---------- हे देशातील पहिले महिला(All Women) रेल्वे स्टेशन ठरले :-मांटूगा(मुंबई)
* ----------हे शहर आता जगात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष असणारे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. :-केपटाऊन (द. आफ्रिक्रा)
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✔️FDCM व महाराष्ट्र वनसेवा परीक्षेच्या निवड पद्धतीत काहीच फरक नसून ,तयारीसाठी खालची पोस्ट नक्की वाचा .
https://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html
https://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html
MPSC Guidance Blog
MPSC Forest Service Exam Syllabus,Book List - महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम ,परीक्षा पद्धत ,पुस्तक सूची , तयारी व मार्गदर्शन
👇Get up to Rs.1000 cashback!
🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
खालील लिंक वर जाऊन phone pay app install करून 1000 रुपये तुमच्या account वर मिळवा. 👍👍👍
😃😃😃😃😃
Link your bank account and do your first money transfer on #PhonePe. Use my link - https://phon.pe/ru_dheecmig6
🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
खालील लिंक वर जाऊन phone pay app install करून 1000 रुपये तुमच्या account वर मिळवा. 👍👍👍
😃😃😃😃😃
Link your bank account and do your first money transfer on #PhonePe. Use my link - https://phon.pe/ru_dheecmig6
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
🔴बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे आकस्मिक निधन
हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.
सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर बॉलिवुड सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
श्रीदेवी यांना लहानपणापासुनच अभिनय व नृत्याची आवड होती. ४ वर्षांची असतानाच ‘थुनीवावन’ या चित्रपटातुन एक बाल कलाकार म्हणुन त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली. पुढे १९७१ साली ‘पूमबत्ता’ या एका मल्याळम चित्रपटात त्यांनी अभिनय केला. दरम्यान त्यांना ‘केरला स्टेट फिल्म’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पुढे जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर श्रीदेवीने १९७९ साली ‘सोलावा सावन’ या चित्रपटातुन आपल्या हिंदी अभिनय कारकिर्दिची सुरवात केली. त्यानंतर ‘सदमा’, ‘हिम्मतवाला’, ‘जाग उठा इन्सान’, ‘अक्लमंद’, ‘इंकलाब’, ‘तोहफा’, ‘सरफ़रोश’, ‘बलिदान’, ‘नया कदम’, ‘नगीना’, ‘घर संसार’, ‘नया कदम’,’मकसद’, ‘सुल्तान’, ‘हल्ला बोल’, ‘इंग्लिश विंग्लिश’ यांसारख्या तब्बल १०० हुन अधिक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अलिकडे आपली मुलगी ‘जान्हवी कपूर’ला अभिनयाचे धडे देण्यात त्या व्यस्त होत्या.
हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.
सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर बॉलिवुड सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
श्रीदेवी यांना लहानपणापासुनच अभिनय व नृत्याची आवड होती. ४ वर्षांची असतानाच ‘थुनीवावन’ या चित्रपटातुन एक बाल कलाकार म्हणुन त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली. पुढे १९७१ साली ‘पूमबत्ता’ या एका मल्याळम चित्रपटात त्यांनी अभिनय केला. दरम्यान त्यांना ‘केरला स्टेट फिल्म’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पुढे जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर श्रीदेवीने १९७९ साली ‘सोलावा सावन’ या चित्रपटातुन आपल्या हिंदी अभिनय कारकिर्दिची सुरवात केली. त्यानंतर ‘सदमा’, ‘हिम्मतवाला’, ‘जाग उठा इन्सान’, ‘अक्लमंद’, ‘इंकलाब’, ‘तोहफा’, ‘सरफ़रोश’, ‘बलिदान’, ‘नया कदम’, ‘नगीना’, ‘घर संसार’, ‘नया कदम’,’मकसद’, ‘सुल्तान’, ‘हल्ला बोल’, ‘इंग्लिश विंग्लिश’ यांसारख्या तब्बल १०० हुन अधिक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अलिकडे आपली मुलगी ‘जान्हवी कपूर’ला अभिनयाचे धडे देण्यात त्या व्यस्त होत्या.