Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
# आपल्याकडे अशी पण बातमी आली आहे की सध्या क्लास 1 अधिकारी असलेल्या काही लोकांनी पुन्हा कालची STI मुख्य परीक्षा दिली आहे..
मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं.
तात्काळ आयोगाने यावर action घ्यावी.
मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं.
तात्काळ आयोगाने यावर action घ्यावी.
पोलिसांनीच केली ‘एमपीएससी’ परीक्षेत कॉपी:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २४ डिसेंबरला घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेत पोलिसांनीच ‘मास कॉपी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर शहरातील परीक्षा केंद्रावर झालेल्या या परीक्षेत काही ‘पोलिस’ परीक्षार्थींनी समूहचर्चा करून तर काहींनी थेट एकमेकांच्या बाकावर जाऊन पेपर सोडविल्याचा आरोप पोलिसांनीच केला आहे. या संपूर्ण प्रकाराची तक्रार देखील पोलिसांनी आयोगाकडे केली आहे. मात्र, आयोगाने तक्रारींकडे दुर्लक्ष केले आहे.
एमपीएसीने पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर येथील परीक्षा केंद्रावर २४ डिसेंबरला ३२२ पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा घेतली. या परीक्षेची पूर्व परीक्षा १७ सप्टेंबर रोजी पार पडली. या परीक्षेला पोलिस दलात चार वर्षांची सेवा पूर्ण केलेले २५ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी बसले होते. तर, मुख्य परीक्षेत चार हजारांपेक्षा अधिक परीक्षार्थी होते. परीक्षार्थींनी पेपर सुरू झाल्यावर अर्ध्या तासानंतर कठीण प्रश्न हे ‘ग्रुप डिसक्शन’द्वारे सोडविले. शेवटची १५ ते २० मिनिटे चर्चा करून २० पेक्षा अधिक अवघड प्रश्न सोडविले.
राज्यातील काही परीक्षा केंद्रावर तर परीक्षार्थ्यांनी ‘सुपरवायझर’च्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष करीत ओळखीच्या परीक्षार्थीच्या बाकावर बसून पेपर लिहिण्याचा धक्कादायक प्रकार केला. परीक्षेला बसणारे सर्व पोलिस खात्यातील परीक्षार्थी असल्याने सुपरवायझरनेदेखील त्यांना गैरप्रकार थांबविण्याच्या सूचना दिल्या नाहीत, असे कळते. या परीक्षेच्या दोन्ही पेपरच्या उत्तरतालिका एमपीएससीने प्रकाशित केल्या आहेत. या उत्तरतालिकेच्या तपासणीनुसार मासकॉपी करणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रामाणिकपणे पेपर सोडविणाऱ्या परीक्षार्थ्यांपेक्षा जादा गुण मिळाले आहे. काही परीक्षार्थ्यांना ३०० पैकी २५० पेक्षा अधिक गुण मिळत असल्याची माहिती आहे. या परीक्षेचा निकाल एवढ्या मोठ्या प्रमाणात लागला नसल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले. औरंगाबाद आणि नागपूरच्या केंद्रावर देखील असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी एमपीएससीकडे पुनर्परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील साधना विद्यालयातील परीक्षा केंद्रावर समूहचर्चा करून पेपर सोडविण्यात आला. असाच प्रकार चारही जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर घडला. मात्र, शासकीय सेवेत असल्याने आम्हाला थेट बोलता येत नाही. या प्रकाराची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि एमपीएससीला केली आहे.
- एक परीक्षार्थी
एमपीएससीच्या परीक्षेमध्ये समूहचर्चा करून पेपर सोडविण्याचा प्रकार घडणार नाही. मात्र, या परीक्षेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागणार आहे. तसेच, परीक्षार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- व्ही. एन. मोरे, अध्यक्ष, एमपीएससी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २४ डिसेंबरला घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेत पोलिसांनीच ‘मास कॉपी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर शहरातील परीक्षा केंद्रावर झालेल्या या परीक्षेत काही ‘पोलिस’ परीक्षार्थींनी समूहचर्चा करून तर काहींनी थेट एकमेकांच्या बाकावर जाऊन पेपर सोडविल्याचा आरोप पोलिसांनीच केला आहे. या संपूर्ण प्रकाराची तक्रार देखील पोलिसांनी आयोगाकडे केली आहे. मात्र, आयोगाने तक्रारींकडे दुर्लक्ष केले आहे.
एमपीएसीने पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर येथील परीक्षा केंद्रावर २४ डिसेंबरला ३२२ पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा घेतली. या परीक्षेची पूर्व परीक्षा १७ सप्टेंबर रोजी पार पडली. या परीक्षेला पोलिस दलात चार वर्षांची सेवा पूर्ण केलेले २५ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी बसले होते. तर, मुख्य परीक्षेत चार हजारांपेक्षा अधिक परीक्षार्थी होते. परीक्षार्थींनी पेपर सुरू झाल्यावर अर्ध्या तासानंतर कठीण प्रश्न हे ‘ग्रुप डिसक्शन’द्वारे सोडविले. शेवटची १५ ते २० मिनिटे चर्चा करून २० पेक्षा अधिक अवघड प्रश्न सोडविले.
राज्यातील काही परीक्षा केंद्रावर तर परीक्षार्थ्यांनी ‘सुपरवायझर’च्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष करीत ओळखीच्या परीक्षार्थीच्या बाकावर बसून पेपर लिहिण्याचा धक्कादायक प्रकार केला. परीक्षेला बसणारे सर्व पोलिस खात्यातील परीक्षार्थी असल्याने सुपरवायझरनेदेखील त्यांना गैरप्रकार थांबविण्याच्या सूचना दिल्या नाहीत, असे कळते. या परीक्षेच्या दोन्ही पेपरच्या उत्तरतालिका एमपीएससीने प्रकाशित केल्या आहेत. या उत्तरतालिकेच्या तपासणीनुसार मासकॉपी करणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रामाणिकपणे पेपर सोडविणाऱ्या परीक्षार्थ्यांपेक्षा जादा गुण मिळाले आहे. काही परीक्षार्थ्यांना ३०० पैकी २५० पेक्षा अधिक गुण मिळत असल्याची माहिती आहे. या परीक्षेचा निकाल एवढ्या मोठ्या प्रमाणात लागला नसल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले. औरंगाबाद आणि नागपूरच्या केंद्रावर देखील असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी एमपीएससीकडे पुनर्परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील साधना विद्यालयातील परीक्षा केंद्रावर समूहचर्चा करून पेपर सोडविण्यात आला. असाच प्रकार चारही जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर घडला. मात्र, शासकीय सेवेत असल्याने आम्हाला थेट बोलता येत नाही. या प्रकाराची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि एमपीएससीला केली आहे.
- एक परीक्षार्थी
एमपीएससीच्या परीक्षेमध्ये समूहचर्चा करून पेपर सोडविण्याचा प्रकार घडणार नाही. मात्र, या परीक्षेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागणार आहे. तसेच, परीक्षार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- व्ही. एन. मोरे, अध्यक्ष, एमपीएससी
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
FINAL_RESULT_60-2017.pdf
1.2 MB
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक अंतिम निकाल
👆👆👆मयूर डुंबरे सर यांच्या चालू घडामोडी नोट्स पार्ट 1
राज्यसेवा/PSI/STI/ASO तसेच महाराष्ट्र वनसेवा , महाराष्ट्र कृषिसेवा पूर्व व मुख्य परीक्षांसाठी चालू घडामोडी व सर्व विषयांच्या परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
चँनेल लिंक
@RajyasevaSTI
@mpscguidance
राज्यसेवा/PSI/STI/ASO तसेच महाराष्ट्र वनसेवा , महाराष्ट्र कृषिसेवा पूर्व व मुख्य परीक्षांसाठी चालू घडामोडी व सर्व विषयांच्या परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
चँनेल लिंक
@RajyasevaSTI
@mpscguidance
5_6242531860027539534.pdf
577.4 KB
Tax Assistant MAIN EXAM. 31/12/2017 Analyses
#current
● संरक्षण नाविन्यता केंद्र (Defence Innovation Centre)
» कोईम्बतूर येथे स्थापन करण्यात येणार आहे.
» उद्देश :- संरक्षण क्षेत्रातील लघु उद्योगांना सहाय्य करणे.
» संरक्षण मंत्रालय हे केंद्र उभारणार आहे.
जॉइन » @t.me/mpscguidance
● पीटर स्यूदरलँड यांचे निधन :-
» जागतिक व्यापार संघटनेचे माजी महासंचालक
» ते डब्ल्यूटीओचे पहिले प्रमुख होते. (1995)
» त्यापूर्वी ते गॅटचे प्रमुख होते.
» ते आयर्लंडचे सर्वांत तरुण ऍटर्नी जनरल होते.
» ते यूरोपियन युनियनचे सर्वांत तरुण आयुक्त होते.
» GATT :- the General Agreement on Tariffs and Trade
» डब्ल्यूटीओची स्थापना :- 1 जानेवारी 1995
जॉइन » @t.me/mpscguidance
● पहिली 'भारतीय मूळ व्यक्ती (PIO) संसदीय परिषद' :-
» 9 जानेवारी 2018 रोजी नवी दिल्ली येथे आयोजन
» उद्घाटक :- नरेंद्र मोदी
● ए. आर. रहमान – सिक्किमचे ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’
» प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना सिक्किमचे ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्त केले गेले आहे.
» ही नियुक्ती एका वर्षासाठी असेल.
» 11 दिवसांच्या पर्यटन उत्सव रेड पांडा विंटर उत्सवाला 8 जानेवारी 2018 रोजी गंगटोकमध्ये सुरुवात झाली.
✔️पश्चिम बंगाल राज्य शासनाला आपले अधिकृत ‘प्रतीक’ प्राप्त झाले आहे. प्रतीकामध्ये वरच्या बाजूला अशोक स्तंभ आहे तर मध्यभागी ‘बिस्व बांग्ला’ ही संकल्पना रेखांकीत केलेली आहे. यामध्ये हिरव्या रंगाला आधारभूत रंग दर्शवला गेला आहे
✔️लैंगिक समानतेच्या दिशेने पाऊल ठेवत, आइसलँड शासनाने पुरुष आणि महिला यांच्यात समानता राखत त्यांच्यामधील वेतनासंबंधी भेदभाव अवैध घोषित केले आहे. या निर्णयासोबतच, आइसलँड स्त्री-पुरूषांना समान वेतन वैध ठरवणारा जगातला प्रथम देश बनला आहे.
● संरक्षण नाविन्यता केंद्र (Defence Innovation Centre)
» कोईम्बतूर येथे स्थापन करण्यात येणार आहे.
» उद्देश :- संरक्षण क्षेत्रातील लघु उद्योगांना सहाय्य करणे.
» संरक्षण मंत्रालय हे केंद्र उभारणार आहे.
जॉइन » @t.me/mpscguidance
● पीटर स्यूदरलँड यांचे निधन :-
» जागतिक व्यापार संघटनेचे माजी महासंचालक
» ते डब्ल्यूटीओचे पहिले प्रमुख होते. (1995)
» त्यापूर्वी ते गॅटचे प्रमुख होते.
» ते आयर्लंडचे सर्वांत तरुण ऍटर्नी जनरल होते.
» ते यूरोपियन युनियनचे सर्वांत तरुण आयुक्त होते.
» GATT :- the General Agreement on Tariffs and Trade
» डब्ल्यूटीओची स्थापना :- 1 जानेवारी 1995
जॉइन » @t.me/mpscguidance
● पहिली 'भारतीय मूळ व्यक्ती (PIO) संसदीय परिषद' :-
» 9 जानेवारी 2018 रोजी नवी दिल्ली येथे आयोजन
» उद्घाटक :- नरेंद्र मोदी
● ए. आर. रहमान – सिक्किमचे ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’
» प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना सिक्किमचे ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्त केले गेले आहे.
» ही नियुक्ती एका वर्षासाठी असेल.
» 11 दिवसांच्या पर्यटन उत्सव रेड पांडा विंटर उत्सवाला 8 जानेवारी 2018 रोजी गंगटोकमध्ये सुरुवात झाली.
✔️पश्चिम बंगाल राज्य शासनाला आपले अधिकृत ‘प्रतीक’ प्राप्त झाले आहे. प्रतीकामध्ये वरच्या बाजूला अशोक स्तंभ आहे तर मध्यभागी ‘बिस्व बांग्ला’ ही संकल्पना रेखांकीत केलेली आहे. यामध्ये हिरव्या रंगाला आधारभूत रंग दर्शवला गेला आहे
✔️लैंगिक समानतेच्या दिशेने पाऊल ठेवत, आइसलँड शासनाने पुरुष आणि महिला यांच्यात समानता राखत त्यांच्यामधील वेतनासंबंधी भेदभाव अवैध घोषित केले आहे. या निर्णयासोबतच, आइसलँड स्त्री-पुरूषांना समान वेतन वैध ठरवणारा जगातला प्रथम देश बनला आहे.