🌧 प्रकल्प वर्षाधारी 🌧
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कर्नाटक सरकारने बंगळुरू येथे 'प्रकल्प वर्षाधारी' सुरू केला आहे. या अंतर्गत विमानाने ढगांमध्ये रसायनांची फवारणी करून कृत्रिम पाऊस पडला जाणार आहे.
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कर्नाटक सरकारने बंगळुरू येथे 'प्रकल्प वर्षाधारी' सुरू केला आहे. या अंतर्गत विमानाने ढगांमध्ये रसायनांची फवारणी करून कृत्रिम पाऊस पडला जाणार आहे.
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
PDF स्वरूपात 👆👆👆
⛰🏔🛣महाराष्ट्रातील घाट, पठार आणी शिखरे
प्रश्न क्र.१
खालील विधानांवरून डोंगररांग ओळखा
अ ) सह्याद्री पर्वतापासून हि डोंगररांग सुमारे १८ अंश उत्तर अक्षवृत्तापासून आग्नेय दिशेने जाते.
ब ) हि डोंगररांग रायरेश्वरपासून शिंगणापूर पर्यंत पसरलेली आहे.
क ) या डोंगररांगा सातारा व सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जातात.
१ ) हरिश्चंद्र बालाघाट
२ ) सातमाळा-अजिंठा
३ ) शंभू महादेव✅✅
४ ) वरीलपैकी नाही
प्रश्न क्र.२
खाली महाराष्ट्रातील शिखरे आणि त्यांची उंची दिली आहे, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ ) तौला १ ) १२३१ मी.
ब ) बैराट २ ) ११७७ मी.
क) हनुमान ३ ) १०६३ मी.
४ ) तोरणा ४ ) १४०४ मी.
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४✅✅
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-४ क-१ ड-३
प्रश्न क्र.३
महाराष्ट्रातील पश्चिम घाटांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलप्रमाणे आहे
१ ) आंबोली, फोंडा, आंबा, कुंभार्ली, रनतुंडी, वरंध, बोर, माळशेज, थळघाट✅✅
२ ) आंबोली, फोंडा, आंबा, बोर, कुंभार्ली,माळशेज, रनतुंडी, वरंध, थळघाट
३ ) आंबोली, फोंडा, आंबा, बोर, माळशेज, रनतुंडी, वरंध, कुंभार्ली, थळघाट
४ ) आंबोली, फोंडा, रनतुंडी, वरंध, कुंभार्ली,आंबा, बोर, माळशेज, थळघाट
प्रश्न क्र.४
शिरघाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ?
१ ) शहादा-तोरणमाळ
२ ) नाशिक-जव्हार✅✅
३ ) राजगुरूनगर-कर्जत
४ ) यावल-इंदोर
प्रश्न क्र.५
पोलादपूर- भोर या ठिकाणांना जोडणारा घाट कोणता ?
१ ) ढवळा घाट✅✅
२ ) पालघाट
३ )नारदाचा घाट
४ )सारसा घाट
प्रश्न क्र.६
खाली घाट आणि जोडणारी ठिकाणे दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ ) लळिंगवारी घाट १ ) धुळे-मुंबई
ब ) कोंडाईबारी घाट २ ) साक्री- नवापुर
क) सारसा घाट ३ ) सिरोंचा-चंद्रपूर
ड ) हनुमंते घाट ४ ) कोल्हापूर-कुडाळ
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४✅✅
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-३ क-१ ड-४
प्रश्न क्र.७
महाराष्टातील शिखरांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे आहे.
१ ) हनुमान, साल्हेर, तौला, कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर.✅✅
२ ) साल्हेर,हनुमान, तौला, कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर.
३ ) साल्हेर, कळसुबाई, हनुमान, तौला, तोरणा, महाबळेश्वर.
४ ) साल्हेर, कळसुबाई, हनुमान, तोरणा, तौला, महाबळेश्वर.
प्रश्न क्र.८
*महाराष्ट्रातील डोंगरांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे खालीलप्रमाणे आहे*
१ ) वेरूळ,सुरजागड,निर्मळ, हिंगोली, मुदखेड, भामरागड
२ ) वेरूळ, मुदखेड, निर्मळ, हिंगोली, सुरजागड, भामरागड
३ ) वेरूळ, निर्मळ, हिंगोली, मुदखेड, सुरजागड, भामरागड
४ ) वेरूळ, हिंगोली, मुदखेड, निर्मळ, सुरजागड, भामरागड✅✅
प्रश्न क्र.९
महाराष्ट्रातील पठारे आणि जिल्हे दिले आहेत त्यांच्या योग्य जुळवा.
अ ) सासवड पठार १ ) नाशिक
ब ) खानापूर पठार २ ) सातारा
क )औंध पठार ३ ) सांगली
ड ) मालेगाव पठार ४ ) पुणे
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१✅✅
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-३ क-१ ड-४
प्रश्न क्र.१०
महाराष्टातील पठारांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे आहे.
१ ) मालेगाव, अहमदनगर, तोरणमाळ, सासवड, औंध, खानापूर
२ ) मालेगाव, तोरणमाळ, अहमदनगर, सासवड, औंध, खानापूर
३ ) तोरणमाळ, मालेगाव, अहमदनगर, सासवड, औंध, खानापूर✅✅
४ ) तोरणमाळ, सासवड, मालेगाव, अहमदनगर औंध, खानापूर
प्रश्न क्र.१
खालील विधानांवरून डोंगररांग ओळखा
अ ) सह्याद्री पर्वतापासून हि डोंगररांग सुमारे १८ अंश उत्तर अक्षवृत्तापासून आग्नेय दिशेने जाते.
ब ) हि डोंगररांग रायरेश्वरपासून शिंगणापूर पर्यंत पसरलेली आहे.
क ) या डोंगररांगा सातारा व सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जातात.
१ ) हरिश्चंद्र बालाघाट
२ ) सातमाळा-अजिंठा
३ ) शंभू महादेव✅✅
४ ) वरीलपैकी नाही
प्रश्न क्र.२
खाली महाराष्ट्रातील शिखरे आणि त्यांची उंची दिली आहे, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ ) तौला १ ) १२३१ मी.
ब ) बैराट २ ) ११७७ मी.
क) हनुमान ३ ) १०६३ मी.
४ ) तोरणा ४ ) १४०४ मी.
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४✅✅
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-४ क-१ ड-३
प्रश्न क्र.३
महाराष्ट्रातील पश्चिम घाटांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलप्रमाणे आहे
१ ) आंबोली, फोंडा, आंबा, कुंभार्ली, रनतुंडी, वरंध, बोर, माळशेज, थळघाट✅✅
२ ) आंबोली, फोंडा, आंबा, बोर, कुंभार्ली,माळशेज, रनतुंडी, वरंध, थळघाट
३ ) आंबोली, फोंडा, आंबा, बोर, माळशेज, रनतुंडी, वरंध, कुंभार्ली, थळघाट
४ ) आंबोली, फोंडा, रनतुंडी, वरंध, कुंभार्ली,आंबा, बोर, माळशेज, थळघाट
प्रश्न क्र.४
शिरघाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ?
१ ) शहादा-तोरणमाळ
२ ) नाशिक-जव्हार✅✅
३ ) राजगुरूनगर-कर्जत
४ ) यावल-इंदोर
प्रश्न क्र.५
पोलादपूर- भोर या ठिकाणांना जोडणारा घाट कोणता ?
१ ) ढवळा घाट✅✅
२ ) पालघाट
३ )नारदाचा घाट
४ )सारसा घाट
प्रश्न क्र.६
खाली घाट आणि जोडणारी ठिकाणे दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ ) लळिंगवारी घाट १ ) धुळे-मुंबई
ब ) कोंडाईबारी घाट २ ) साक्री- नवापुर
क) सारसा घाट ३ ) सिरोंचा-चंद्रपूर
ड ) हनुमंते घाट ४ ) कोल्हापूर-कुडाळ
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४✅✅
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-३ क-१ ड-४
प्रश्न क्र.७
महाराष्टातील शिखरांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे आहे.
१ ) हनुमान, साल्हेर, तौला, कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर.✅✅
२ ) साल्हेर,हनुमान, तौला, कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर.
३ ) साल्हेर, कळसुबाई, हनुमान, तौला, तोरणा, महाबळेश्वर.
४ ) साल्हेर, कळसुबाई, हनुमान, तोरणा, तौला, महाबळेश्वर.
प्रश्न क्र.८
*महाराष्ट्रातील डोंगरांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे खालीलप्रमाणे आहे*
१ ) वेरूळ,सुरजागड,निर्मळ, हिंगोली, मुदखेड, भामरागड
२ ) वेरूळ, मुदखेड, निर्मळ, हिंगोली, सुरजागड, भामरागड
३ ) वेरूळ, निर्मळ, हिंगोली, मुदखेड, सुरजागड, भामरागड
४ ) वेरूळ, हिंगोली, मुदखेड, निर्मळ, सुरजागड, भामरागड✅✅
प्रश्न क्र.९
महाराष्ट्रातील पठारे आणि जिल्हे दिले आहेत त्यांच्या योग्य जुळवा.
अ ) सासवड पठार १ ) नाशिक
ब ) खानापूर पठार २ ) सातारा
क )औंध पठार ३ ) सांगली
ड ) मालेगाव पठार ४ ) पुणे
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१✅✅
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-३ क-१ ड-४
प्रश्न क्र.१०
महाराष्टातील पठारांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे आहे.
१ ) मालेगाव, अहमदनगर, तोरणमाळ, सासवड, औंध, खानापूर
२ ) मालेगाव, तोरणमाळ, अहमदनगर, सासवड, औंध, खानापूर
३ ) तोरणमाळ, मालेगाव, अहमदनगर, सासवड, औंध, खानापूर✅✅
४ ) तोरणमाळ, सासवड, मालेगाव, अहमदनगर औंध, खानापूर
🔹देवेंद्र झांझरिया, सरदार सिंगला 'खेलरत्न'
रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाभेकीत सुवर्णपदक पटकावणारा भारताचा शिलेदार देवेंद्र झांझरिया आणि हॉकी संघाचा आधारस्तंभ सरदार सिंग यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
तसंच, क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विक्रम रचणारी हरमनप्रीत कौर यांच्यासह १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जातो, तर वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं जातं.
यावर्षी या पुरस्कारांसाठी क्रीडापटू निवडणाऱ्या समितीत वीरेंद्र सेहवाग आणि पीटी उषा यांना स्थान देण्यात आलं होतं. या समितीनं खेलरत्न पुरस्कारासाठी दोघांची आणि अर्जुन पुरस्कारासाठी १७ जणांची शिफारस केली होती. त्यावर केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केलं आहे.
▪️अर्जुन पुरस्कार विजेतेः
🏆 पॅरालिम्पिक पदकविजेता मरियप्पन थंगवेलू
🏆 वरुणसिंग भाटी
🏆 तिरंदाज व्हीजे सुरेखा
🏆 अॅथलिट खुशबीर कौर
🏆 अॅथलिट अरोकिया राजीव
🏆 गोल्फपटू एसएसपी चौरसिया
🏆 टेनिसपटू साकेत मायनेनी
🏆 चेतेश्वर पुजारा
🏆 हरमनप्रीत कौर
रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाभेकीत सुवर्णपदक पटकावणारा भारताचा शिलेदार देवेंद्र झांझरिया आणि हॉकी संघाचा आधारस्तंभ सरदार सिंग यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
तसंच, क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विक्रम रचणारी हरमनप्रीत कौर यांच्यासह १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जातो, तर वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं जातं.
यावर्षी या पुरस्कारांसाठी क्रीडापटू निवडणाऱ्या समितीत वीरेंद्र सेहवाग आणि पीटी उषा यांना स्थान देण्यात आलं होतं. या समितीनं खेलरत्न पुरस्कारासाठी दोघांची आणि अर्जुन पुरस्कारासाठी १७ जणांची शिफारस केली होती. त्यावर केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केलं आहे.
▪️अर्जुन पुरस्कार विजेतेः
🏆 पॅरालिम्पिक पदकविजेता मरियप्पन थंगवेलू
🏆 वरुणसिंग भाटी
🏆 तिरंदाज व्हीजे सुरेखा
🏆 अॅथलिट खुशबीर कौर
🏆 अॅथलिट अरोकिया राजीव
🏆 गोल्फपटू एसएसपी चौरसिया
🏆 टेनिसपटू साकेत मायनेनी
🏆 चेतेश्वर पुजारा
🏆 हरमनप्रीत कौर
● 🌾 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था 🌱
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
🔹शाहबानो ते शायराबानो
सन १९८६ मध्ये शाहबानो या तलाकपीडित महिलेस पोटगी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश.
या आदेशाने मुस्लिम समुदाय संतप्त. अखेर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने संसदेत कायदा करून आदेश नाकारला.
त्यानंतर तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीकत्व या मुद्द्यांवर देशात चर्चा. देशातील न्यायालयांनीही अनेकदा याबाबत निरीक्षण नोंदविले.
मुस्लिम महिलांचा तिहेरी तलाक आणि निकाह हलाला पद्धतीला जोरदार विरोध. घटनेतील १४व्या कलमाविरोधात ही पद्धत असल्याचा दावा.
फेब्रुवारी २०१६ मध्ये शायराबानो या महिलेची तिहेरी तलाकविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव.
शायराबानो यांच्याबरोबरच अन्य याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल. तिहेरी तलाक, बहुपत्नीकत्व आणि निकाह हलालास विरोध.
न्या. अनिल दवे आणि न्या. आदर्श कुमार गोयल यांची केंद्राला नोटीस.
फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘जमात ए उलेमा हिंद’ संघटनेची हस्तक्षेप याचिका मंजूर.
२८ मार्च २०१६ रोजी केंद्राला आदेश. महिला आणि कायदे याचा अहवाल सादर करण्याचे आदेश. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डालाही उत्तर देण्याचे आदेश.
७ ऑक्टोबर २०१६ रोजी केंद्र सरकारचे प्रतिज्ञापत्र. तिहेरी तलाक, बहुपत्नीकत्व आणि निकाह हलालास विरोध. ही पद्धत धार्मिक नसल्याचेही स्पष्टीकरण.
८ डिसेंबर २०१६ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालायचा तिहेरी तलाक पद्धत घटनाविरोधी आणि क्रूर असल्याचा आणि मुस्लिम महिलांचे हक्क नाकारणारी असल्याचा निर्वाळा.
१६ फेब्रुवारी २०१७ : या प्रकरणाची सुनावणी घटनापीठात होणार असल्याचा खंडपीठाचा निर्णय. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायाधीशांमध्ये सर्व धर्माच्या न्यायाधीशांचा समावेश.
२७ मार्च २०१७ : या तिन्ही पद्धतींमुळे मुस्लिम महिलांची सामाजिक पत आणि प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याचे आणि घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग होत असल्याचा केंद्र सरकारचा घटनापीठापुढे युक्तिवाद.
३० मार्च २०१७ : ११ मेपासून या प्रकरणावर सलग सुनावणी घेण्याचा न्यायालयाचा निर्णय.
१६ एप्रिल २०१७ : योग्य कारणांशिवाय तिहेरी तलाक देणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा मुस्लिम बोर्डाचा निर्णय.
१७ एप्रिल : ही पद्धत पुढे चालू देता कामा नये, असे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचे घटनापीठापुढे निवेदन.
१२ मे २०१७ : घटनापीठाची तलाकवर तीव्र प्रतिक्रिया.
१६ मे २०१७ : १४०० वर्षांची परंपरा घटनाविरोधी कशी ठरविणार, असा मुस्लिम बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांचा प्रश्न.
•१७ मे २०१७ : निकाहनामा करताना तिहेरी तलाकला नकार देण्याचा पर्याय महिलेला आहे का, असा मुस्लिम मंडळाला कोर्टाचा प्रश्न.
•१८ मे २०१७ : घटनापीठाने निकाल राखून ठेवला.
•२२ ऑगस्ट २०१७ : घटनापीठाचा बहुमताने निकाल. तिहेरी तलाक घटनाबाह्य.
सन १९८६ मध्ये शाहबानो या तलाकपीडित महिलेस पोटगी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश.
या आदेशाने मुस्लिम समुदाय संतप्त. अखेर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने संसदेत कायदा करून आदेश नाकारला.
त्यानंतर तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीकत्व या मुद्द्यांवर देशात चर्चा. देशातील न्यायालयांनीही अनेकदा याबाबत निरीक्षण नोंदविले.
मुस्लिम महिलांचा तिहेरी तलाक आणि निकाह हलाला पद्धतीला जोरदार विरोध. घटनेतील १४व्या कलमाविरोधात ही पद्धत असल्याचा दावा.
फेब्रुवारी २०१६ मध्ये शायराबानो या महिलेची तिहेरी तलाकविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव.
शायराबानो यांच्याबरोबरच अन्य याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल. तिहेरी तलाक, बहुपत्नीकत्व आणि निकाह हलालास विरोध.
न्या. अनिल दवे आणि न्या. आदर्श कुमार गोयल यांची केंद्राला नोटीस.
फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘जमात ए उलेमा हिंद’ संघटनेची हस्तक्षेप याचिका मंजूर.
२८ मार्च २०१६ रोजी केंद्राला आदेश. महिला आणि कायदे याचा अहवाल सादर करण्याचे आदेश. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डालाही उत्तर देण्याचे आदेश.
७ ऑक्टोबर २०१६ रोजी केंद्र सरकारचे प्रतिज्ञापत्र. तिहेरी तलाक, बहुपत्नीकत्व आणि निकाह हलालास विरोध. ही पद्धत धार्मिक नसल्याचेही स्पष्टीकरण.
८ डिसेंबर २०१६ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालायचा तिहेरी तलाक पद्धत घटनाविरोधी आणि क्रूर असल्याचा आणि मुस्लिम महिलांचे हक्क नाकारणारी असल्याचा निर्वाळा.
१६ फेब्रुवारी २०१७ : या प्रकरणाची सुनावणी घटनापीठात होणार असल्याचा खंडपीठाचा निर्णय. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायाधीशांमध्ये सर्व धर्माच्या न्यायाधीशांचा समावेश.
२७ मार्च २०१७ : या तिन्ही पद्धतींमुळे मुस्लिम महिलांची सामाजिक पत आणि प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याचे आणि घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग होत असल्याचा केंद्र सरकारचा घटनापीठापुढे युक्तिवाद.
३० मार्च २०१७ : ११ मेपासून या प्रकरणावर सलग सुनावणी घेण्याचा न्यायालयाचा निर्णय.
१६ एप्रिल २०१७ : योग्य कारणांशिवाय तिहेरी तलाक देणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा मुस्लिम बोर्डाचा निर्णय.
१७ एप्रिल : ही पद्धत पुढे चालू देता कामा नये, असे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचे घटनापीठापुढे निवेदन.
१२ मे २०१७ : घटनापीठाची तलाकवर तीव्र प्रतिक्रिया.
१६ मे २०१७ : १४०० वर्षांची परंपरा घटनाविरोधी कशी ठरविणार, असा मुस्लिम बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांचा प्रश्न.
•१७ मे २०१७ : निकाहनामा करताना तिहेरी तलाकला नकार देण्याचा पर्याय महिलेला आहे का, असा मुस्लिम मंडळाला कोर्टाचा प्रश्न.
•१८ मे २०१७ : घटनापीठाने निकाल राखून ठेवला.
•२२ ऑगस्ट २०१७ : घटनापीठाचा बहुमताने निकाल. तिहेरी तलाक घटनाबाह्य.
• एकूण लोकसंख्येशी असलेले हिंदू लोकसंख्येचे प्रमाण 0.7% नी घटले .
• शीख लोकसंख्येचे प्रमाण 0.2% नी घटले .
• बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण 0.1% नी घटले .
• मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण 0.8% नी वाढले .
• ख्रिश्चन आणि जैन धर्माच्या लोकसंख्येत कोणताही महत्वपूर्ण बदल झाला नाही.
जॉइन » @mpscguidance
• शीख लोकसंख्येचे प्रमाण 0.2% नी घटले .
• बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण 0.1% नी घटले .
• मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण 0.8% नी वाढले .
• ख्रिश्चन आणि जैन धर्माच्या लोकसंख्येत कोणताही महत्वपूर्ण बदल झाला नाही.
जॉइन » @mpscguidance