#current
संकिर्ण चालू घडामोडी
प्रश्न १
'प्रो कबड्डी लीग' या स्पर्धेचे ब्रीदवाक्य कोणते?
उत्तर: जीतता है वहीं जो हार ना माने
प्रश्न २
'लक्ष्मी' हे भारतातील पहिले बँकीग रोबोट कोणत्या बँकेने सुरु केले?
उत्तर:- सिटी युनियन बँक
प्रश्न ३
........ हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग ठरला आहे?
उत्तर :- आग्रा - लखनौ
प्रश्न ४
भारताचा ........ हा पहिला ई- विधानसभा मतदार संघ आहे?
उत्तर :- पालंपूर विधानसभा मतदारसंघ
प्रश्न ५
केंद्र सरकारने ........ नवे जवाहर नवोदसे विद्यालय सुरु करण्याची परवानगी दिली आहे?
उत्तर :- ६२
संकिर्ण चालू घडामोडी
प्रश्न १
'प्रो कबड्डी लीग' या स्पर्धेचे ब्रीदवाक्य कोणते?
उत्तर: जीतता है वहीं जो हार ना माने
प्रश्न २
'लक्ष्मी' हे भारतातील पहिले बँकीग रोबोट कोणत्या बँकेने सुरु केले?
उत्तर:- सिटी युनियन बँक
प्रश्न ३
........ हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग ठरला आहे?
उत्तर :- आग्रा - लखनौ
प्रश्न ४
भारताचा ........ हा पहिला ई- विधानसभा मतदार संघ आहे?
उत्तर :- पालंपूर विधानसभा मतदारसंघ
प्रश्न ५
केंद्र सरकारने ........ नवे जवाहर नवोदसे विद्यालय सुरु करण्याची परवानगी दिली आहे?
उत्तर :- ६२
🔹ट्रिपल तलाकवर 6 महिन्यांची बंदी
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. तिहेरी तलाकवर 6 महिन्यांची बंदी घालून, सरकारने 6 महिन्यात कायदा करावा, असा सल्ला कोर्टाने दिला आहे.
मुस्लिम समाजाशी निगडीत या महत्त्वाच्या विषयावरील सुनावणी 18 मे रोजी पूर्ण झाली होती. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने तिहेरी तलाकवर दोन्ही बाजूंची मतं ऐकून घेतली. त्यांचे दावे प्रतिदावे तब्बल 6 दिवस सुरु होते. तिहेरी तलाक प्रथेमुळे घटनेतील परिच्छेद 14, 15, 21 आणि 25 चे उल्लंघन होत नाही, असेही सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी म्हटले आहे.
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. तिहेरी तलाकवर 6 महिन्यांची बंदी घालून, सरकारने 6 महिन्यात कायदा करावा, असा सल्ला कोर्टाने दिला आहे.
मुस्लिम समाजाशी निगडीत या महत्त्वाच्या विषयावरील सुनावणी 18 मे रोजी पूर्ण झाली होती. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने तिहेरी तलाकवर दोन्ही बाजूंची मतं ऐकून घेतली. त्यांचे दावे प्रतिदावे तब्बल 6 दिवस सुरु होते. तिहेरी तलाक प्रथेमुळे घटनेतील परिच्छेद 14, 15, 21 आणि 25 चे उल्लंघन होत नाही, असेही सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी म्हटले आहे.
🌧 प्रकल्प वर्षाधारी 🌧
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कर्नाटक सरकारने बंगळुरू येथे 'प्रकल्प वर्षाधारी' सुरू केला आहे. या अंतर्गत विमानाने ढगांमध्ये रसायनांची फवारणी करून कृत्रिम पाऊस पडला जाणार आहे.
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कर्नाटक सरकारने बंगळुरू येथे 'प्रकल्प वर्षाधारी' सुरू केला आहे. या अंतर्गत विमानाने ढगांमध्ये रसायनांची फवारणी करून कृत्रिम पाऊस पडला जाणार आहे.
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
PDF स्वरूपात 👆👆👆
⛰🏔🛣महाराष्ट्रातील घाट, पठार आणी शिखरे
प्रश्न क्र.१
खालील विधानांवरून डोंगररांग ओळखा
अ ) सह्याद्री पर्वतापासून हि डोंगररांग सुमारे १८ अंश उत्तर अक्षवृत्तापासून आग्नेय दिशेने जाते.
ब ) हि डोंगररांग रायरेश्वरपासून शिंगणापूर पर्यंत पसरलेली आहे.
क ) या डोंगररांगा सातारा व सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जातात.
१ ) हरिश्चंद्र बालाघाट
२ ) सातमाळा-अजिंठा
३ ) शंभू महादेव✅✅
४ ) वरीलपैकी नाही
प्रश्न क्र.२
खाली महाराष्ट्रातील शिखरे आणि त्यांची उंची दिली आहे, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ ) तौला १ ) १२३१ मी.
ब ) बैराट २ ) ११७७ मी.
क) हनुमान ३ ) १०६३ मी.
४ ) तोरणा ४ ) १४०४ मी.
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४✅✅
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-४ क-१ ड-३
प्रश्न क्र.३
महाराष्ट्रातील पश्चिम घाटांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलप्रमाणे आहे
१ ) आंबोली, फोंडा, आंबा, कुंभार्ली, रनतुंडी, वरंध, बोर, माळशेज, थळघाट✅✅
२ ) आंबोली, फोंडा, आंबा, बोर, कुंभार्ली,माळशेज, रनतुंडी, वरंध, थळघाट
३ ) आंबोली, फोंडा, आंबा, बोर, माळशेज, रनतुंडी, वरंध, कुंभार्ली, थळघाट
४ ) आंबोली, फोंडा, रनतुंडी, वरंध, कुंभार्ली,आंबा, बोर, माळशेज, थळघाट
प्रश्न क्र.४
शिरघाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ?
१ ) शहादा-तोरणमाळ
२ ) नाशिक-जव्हार✅✅
३ ) राजगुरूनगर-कर्जत
४ ) यावल-इंदोर
प्रश्न क्र.५
पोलादपूर- भोर या ठिकाणांना जोडणारा घाट कोणता ?
१ ) ढवळा घाट✅✅
२ ) पालघाट
३ )नारदाचा घाट
४ )सारसा घाट
प्रश्न क्र.६
खाली घाट आणि जोडणारी ठिकाणे दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ ) लळिंगवारी घाट १ ) धुळे-मुंबई
ब ) कोंडाईबारी घाट २ ) साक्री- नवापुर
क) सारसा घाट ३ ) सिरोंचा-चंद्रपूर
ड ) हनुमंते घाट ४ ) कोल्हापूर-कुडाळ
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४✅✅
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-३ क-१ ड-४
प्रश्न क्र.७
महाराष्टातील शिखरांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे आहे.
१ ) हनुमान, साल्हेर, तौला, कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर.✅✅
२ ) साल्हेर,हनुमान, तौला, कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर.
३ ) साल्हेर, कळसुबाई, हनुमान, तौला, तोरणा, महाबळेश्वर.
४ ) साल्हेर, कळसुबाई, हनुमान, तोरणा, तौला, महाबळेश्वर.
प्रश्न क्र.८
*महाराष्ट्रातील डोंगरांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे खालीलप्रमाणे आहे*
१ ) वेरूळ,सुरजागड,निर्मळ, हिंगोली, मुदखेड, भामरागड
२ ) वेरूळ, मुदखेड, निर्मळ, हिंगोली, सुरजागड, भामरागड
३ ) वेरूळ, निर्मळ, हिंगोली, मुदखेड, सुरजागड, भामरागड
४ ) वेरूळ, हिंगोली, मुदखेड, निर्मळ, सुरजागड, भामरागड✅✅
प्रश्न क्र.९
महाराष्ट्रातील पठारे आणि जिल्हे दिले आहेत त्यांच्या योग्य जुळवा.
अ ) सासवड पठार १ ) नाशिक
ब ) खानापूर पठार २ ) सातारा
क )औंध पठार ३ ) सांगली
ड ) मालेगाव पठार ४ ) पुणे
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१✅✅
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-३ क-१ ड-४
प्रश्न क्र.१०
महाराष्टातील पठारांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे आहे.
१ ) मालेगाव, अहमदनगर, तोरणमाळ, सासवड, औंध, खानापूर
२ ) मालेगाव, तोरणमाळ, अहमदनगर, सासवड, औंध, खानापूर
३ ) तोरणमाळ, मालेगाव, अहमदनगर, सासवड, औंध, खानापूर✅✅
४ ) तोरणमाळ, सासवड, मालेगाव, अहमदनगर औंध, खानापूर
प्रश्न क्र.१
खालील विधानांवरून डोंगररांग ओळखा
अ ) सह्याद्री पर्वतापासून हि डोंगररांग सुमारे १८ अंश उत्तर अक्षवृत्तापासून आग्नेय दिशेने जाते.
ब ) हि डोंगररांग रायरेश्वरपासून शिंगणापूर पर्यंत पसरलेली आहे.
क ) या डोंगररांगा सातारा व सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जातात.
१ ) हरिश्चंद्र बालाघाट
२ ) सातमाळा-अजिंठा
३ ) शंभू महादेव✅✅
४ ) वरीलपैकी नाही
प्रश्न क्र.२
खाली महाराष्ट्रातील शिखरे आणि त्यांची उंची दिली आहे, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ ) तौला १ ) १२३१ मी.
ब ) बैराट २ ) ११७७ मी.
क) हनुमान ३ ) १०६३ मी.
४ ) तोरणा ४ ) १४०४ मी.
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४✅✅
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-४ क-१ ड-३
प्रश्न क्र.३
महाराष्ट्रातील पश्चिम घाटांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलप्रमाणे आहे
१ ) आंबोली, फोंडा, आंबा, कुंभार्ली, रनतुंडी, वरंध, बोर, माळशेज, थळघाट✅✅
२ ) आंबोली, फोंडा, आंबा, बोर, कुंभार्ली,माळशेज, रनतुंडी, वरंध, थळघाट
३ ) आंबोली, फोंडा, आंबा, बोर, माळशेज, रनतुंडी, वरंध, कुंभार्ली, थळघाट
४ ) आंबोली, फोंडा, रनतुंडी, वरंध, कुंभार्ली,आंबा, बोर, माळशेज, थळघाट
प्रश्न क्र.४
शिरघाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ?
१ ) शहादा-तोरणमाळ
२ ) नाशिक-जव्हार✅✅
३ ) राजगुरूनगर-कर्जत
४ ) यावल-इंदोर
प्रश्न क्र.५
पोलादपूर- भोर या ठिकाणांना जोडणारा घाट कोणता ?
१ ) ढवळा घाट✅✅
२ ) पालघाट
३ )नारदाचा घाट
४ )सारसा घाट
प्रश्न क्र.६
खाली घाट आणि जोडणारी ठिकाणे दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
अ ) लळिंगवारी घाट १ ) धुळे-मुंबई
ब ) कोंडाईबारी घाट २ ) साक्री- नवापुर
क) सारसा घाट ३ ) सिरोंचा-चंद्रपूर
ड ) हनुमंते घाट ४ ) कोल्हापूर-कुडाळ
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४✅✅
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-३ क-१ ड-४
प्रश्न क्र.७
महाराष्टातील शिखरांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे आहे.
१ ) हनुमान, साल्हेर, तौला, कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर.✅✅
२ ) साल्हेर,हनुमान, तौला, कळसुबाई, तोरणा, महाबळेश्वर.
३ ) साल्हेर, कळसुबाई, हनुमान, तौला, तोरणा, महाबळेश्वर.
४ ) साल्हेर, कळसुबाई, हनुमान, तोरणा, तौला, महाबळेश्वर.
प्रश्न क्र.८
*महाराष्ट्रातील डोंगरांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे खालीलप्रमाणे आहे*
१ ) वेरूळ,सुरजागड,निर्मळ, हिंगोली, मुदखेड, भामरागड
२ ) वेरूळ, मुदखेड, निर्मळ, हिंगोली, सुरजागड, भामरागड
३ ) वेरूळ, निर्मळ, हिंगोली, मुदखेड, सुरजागड, भामरागड
४ ) वेरूळ, हिंगोली, मुदखेड, निर्मळ, सुरजागड, भामरागड✅✅
प्रश्न क्र.९
महाराष्ट्रातील पठारे आणि जिल्हे दिले आहेत त्यांच्या योग्य जुळवा.
अ ) सासवड पठार १ ) नाशिक
ब ) खानापूर पठार २ ) सातारा
क )औंध पठार ३ ) सांगली
ड ) मालेगाव पठार ४ ) पुणे
१ ) अ-४ ब-३ क-२ ड-१✅✅
२ ) अ-१ ब-२ क-३ ड-४
३ ) अ-३ ब-१ क-४ ड-२
४ ) अ-२ ब-३ क-१ ड-४
प्रश्न क्र.१०
महाराष्टातील पठारांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे आहे.
१ ) मालेगाव, अहमदनगर, तोरणमाळ, सासवड, औंध, खानापूर
२ ) मालेगाव, तोरणमाळ, अहमदनगर, सासवड, औंध, खानापूर
३ ) तोरणमाळ, मालेगाव, अहमदनगर, सासवड, औंध, खानापूर✅✅
४ ) तोरणमाळ, सासवड, मालेगाव, अहमदनगर औंध, खानापूर