🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
ज्ञानज्योती संयुक्त पूर्वपरिक्षेसाठी मुद्देसूद चालू घडामोडी संच👆👆👆
अत्यंत साधेपणाने, कोणतीही आरास-देखावा न करता साजरा होणारा 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांच्या प्रसारात पुढाकार घेण्याआधी, 1892 सालीच स्थापन झालेला गणपती. बुधवार पेठेतील शालूकर बोळात इचलकरंजीकरांच्या तबेल्यात या गणरायाची स्थापना झाली आणि त्याच वषीर् विसर्जन मिरवणूकही निघाली. त्यामुळेच हा भारतातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती ठरतो.
भाऊसाहेब रंगारी यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. जून 1892मध्ये भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशीनाथ ऊर्फ नानासाहेब खासगीवाले हे ग्वाल्हेरला गेले असताना त्यांनी दरबारात सर्व प्रजेला सोबत घेऊन साजरा केला जाणारा गणेशोत्सव पाहिला. पुण्याला परतल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी यावर चर्चा केली. भाऊसाहेबांना कल्पना पसंत पडली आणि सार्वजनिक गणेेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महषीर् अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटवडेकर, लखूशेठ दंताळे, बळवंत सातव, दगडूशेठ हलवाई, गंगाधर रावजी या मान्यवरांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला. त्या वषीर् भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर आणि नानासाहेब खासगीवाले यांनी गणपती बसवले. 10 दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशीला मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यानंतर 1894मध्ये लोकमान्य टिळकांनी सरदार विंचूरकर वाड्यात गणपती बसवून सार्वजनिक उत्सवामागे आपली ताकद उभी केली.
भाऊसाहेब रंगारी गणपतीची सुरुवात झाली तेव्हा गणपती राक्षसाला मारत असल्याची तीन फूट उंचीची मूतीर् कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली. आजतागायत तीच मूतीर् कायम आहे. त्यावेळी या गणपतीसमोर लोकमान्य टिळक, प्रा. शि. म. परांजपे, कृ. प्र. खाडिलकर, श्ाीधर जिन्सीवाले, सेनापती बापट, बिपीनचंद पाल, नानासाहेब दंडवते, हुतात्मा राजगुरू यांची व्याख्याने होत असत. प्रवचने आणि मेळेही भरत असत. 1900 ते 1907 या काळात गणपतीसमोर जिवंत वाघांच्या साह्याने देखावा उभा केल्याचे सांगितले जाते.
या गणपतीच्या स्थापनेपासूनच उत्सवासाठी वर्गणी गोळा न करण्याची प्रथा आहे. ती आजतागायत कायम ठेवल्याचे मंडळाचे विश्वस्त संजीव जावळे यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीत मंडळांना पास देण्याची पद्धत याच मंडळाने सुरू केली असून गुलालाचा वापर न करण्यावरही हे मंडळ पूवीर्पासून ठाम आहे. ११४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या मंडळातफेर् आरोग्य शिबीर, धर्मार्थ दवाखाना असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
Join t.me/mpscguidance
#currentgkquiz
1) 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?

2) ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली?

3) अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास 100 वर्षे पूर्ण झालीत?

4) कोणत्या देशातील संसदेने 1984 सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे?

5) केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या अधिनस्थ कार्य करते?

6) तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशात घट झाली नाही?

7) 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला?

8) पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले?

9) भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली?

10) घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे?

👉 _*उत्तर : 1)*_ - एम. विश्वेश्वरैय्या.

👉 _*उत्तर : 2)*_ - कंबोडिया.

👉 _*उत्तर : 3)*_ - स्टोकटोन गुरुद्वारा साहिब.

👉 _*उत्तर : 4)*_ - ऑस्ट्रेलिया.

👉 _*उत्तर : 5)*_ - पंतप्रधान कार्यालय.

👉 _*उत्तर : 6)*_ - किंमतीचा निर्देशांक.

👉 _*उत्तर : 7)*_ - एम. विश्वेश्वरैय्या.

👉 _*उत्तर : 8)*_ - भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री.

👉 _*उत्तर : 9)*_ - 88 वी.

👉 _*उत्तर : 10)*_ - वार्षिक वित्तीय विवरण प
👇राष्ट्रपती👇

1. डॉ. राजेंद्र प्रसाद
(1884-1963)

26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962
राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते
•••••••••••••••••••••••••••••••••••••••

2. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
(1888–1975)
13 मे 1962 ते 13 मे 1967
डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

3. झाकिर हुसेन
(1897–1969)
13 मे 1967 ते 3 मे 1969
डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभुषण वभारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.
•••••••••••••••••••••••👇••••••••••••••••••••••

वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
3 मे 1969 ते 20 जुलै 1969
जाकिर हुसैन के कार्यालय में मौत पर 1969 में भारत के गिरि बने कार्यकारी अध्यक्ष

मोहम्मद हिदायत उल्लाह 
(1905–1992)
20 जुलै 1969 ते 24 ऑगस्ट 1969
कार्यवाहक राष्ट्रपति
हिदायत उल्लाह भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

4. वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
24 ऑगस्ट 1969 ते 24 ऑगस्ट 1974
कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

5. फक्रुद्दीन अली अहमद
(1905–1977)
24 ऑगस्ट 1974 ते11 फेब्रुवारी 1977
•••••••••••••••••••••👇•••••••••••••••••
T.me/mpscguidance
बी.डी. जत्ती 
(1912–2002)
11 फेब्रुवारी 1977 ते 25 जुलै 1977
१९७७ में राष्ट्रपति फ़ख़रुद्दीन अली अहमद के निधन के बाद छह माह (११ फरवरी से २५ जुलाई) तक जत्ती भारत के कार्यवाहक राष्ट्रपति थे।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

6. नीलम संजीव रेड्डी
(1913–1996)
25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982
••••••••••••••••••••••••••••••••••••••

7. झैल सिंग
(1916–1994)
25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987
१९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
@mpscguidance
8. रामस्वामी वेंकटरमण
(1910–2009)
25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992
वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••

9. शंकर दयाळ शर्मा
(1918–1999)
25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997
शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

10. के.आर. नारायणन
(1920–2005)
25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002
••••••••••••••••••••••••••••••••••••

11. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म 1931 - मृत्यु 27 July 2015)
25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007
अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती.
त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता
.••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

12. प्रतिभा पाटील
(जन्म 1934)
25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012
राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

13. प्रणव मुखर्जी
(जन्म 1935)
25 जुलै 2012
विद्यमान
•••••••••••••••••••••••••••••

http://telegram.me/mpscguidance
आधुनिक भारताच्या इतिहासातील व्यक्तिमत्व ....

1) अजित सिंग
- क्रांतिकारक
- लाला लजपात राय यांच्या बरोबर काम केले
- 'पेशवा' नावाचे नियतकालिक प्रसिध्द करत
- संस्थापक 'भारत माता सोसायटी'
- 1907 ला अटक झाली , मंडाले च्या तुरुंगात कैद
- 1908 ला फरार होऊन गदर पार्टी मध्ये शामिल झाले

2) डेविड हेर
- स्कॉट्स्मन
- यंग बंगाल मूव्मेंट शी निगडीत
- भारता मध्ये पाशिमत्य शिक्षणाची सुरूवात करणार्या आद्यप्रवर्तकांपैकी एक
- हिंदू कॉलेज ची स्थापना केली
- कलकत्ता येथे मेडिकल कॉलेज स्थापन केले
- 'स्कूल बुक सोसायटी' शी निगडीत (ही संस्था इंग्रजी आणि बंगाली भाषेतील पुस्तकांशी
संबंधित )

3) मौलाना मोहम्मद अली
- खिलाफत चळवळी मध्ये सहभाग
- साइमन कमिशन विरोधी आंदोलनात सहभाग
- पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित
- 1923 ला 38 व्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष (स्थळ - काकिनाडा)
- 'कॉमरेड' साप्ताहिक
- 'HUMDARD' उर्दू दैनिक
- 1924 च्या 'यूनिटी कान्फरेन्स' चे निमंत्रक (ऐक्य परिषद)

4) बीर सिंग
- मूळचे पंजाब चे परंतु कॅनडा मधून कार्यरत
- गदर मध्ये कार्यरत
- 1914 ला भारतात परतले, त्यांना कैद केले गेले आणि नंतर फाशी देण्यात आली

5) केशवराव बळीराम हेडगेवार
- सुरुवातीला कॉंग्रेस मधून कार्यरत
- खास करून टिळकांच्या होम रुळ चळवळी मध्ये सक्रिय होते
- 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केले

6) जयप्रकाश नारायण
- लोकनायक अशी ओळख
- @ सीताबाडीयरा (पटना) येथे जन्म
- तात्पुरते शिक्षण सोडून असहकार चळवळी मध्ये सहभाग
- नंतर OHIO विद्यापीठ (US) येथून मास्टर्स डिग्री घेतली
- त्यांच्यावर मार्क्स च्या तत्वांचा प्रभाव होता
- जमीनदारी रद्द करा असे सुचवले
- आवजड उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करावे असे सुचवले
- जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये येण्यास व कामगार विभागाचे प्रमुख होण्यास
सांगितले, जे पी यांनी नेहरूंचे म्हणणे ऐकले. यानंतर ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले.
- सविनय कायदे भंग चळवळी मध्ये कैद झाली.
- कैदेतून सुटका झाल्यावर ऑल इंडिया सोशियालिस्ट पार्टी स्थापन केली
- चले जाव चळवळी मध्ये सहभाग असल्याने पुन्हा कैद झाली
- स्वातंत्र्यानंतर विनोबांच्या भूदान चळवळी मध्ये सक्रिय
- 1975 ला आणीबाणी विरोधी भूमिका. पुन्हा कैद झाली. जनता पार्टी ची स्थापना केली.

7) लक्ष्मीणाथ बेझबरुआ
- आसामी लेखक
- आसामी साहित्या मध्ये भर घातली
- 'जानकी' नावाचे नियतकालिक चालवत
- ओ,मोर अपोनर देश (आसामी राज्य गीत) त्यांनी लिहले

8) लाला हरदयाल
- 1884 @ दिल्ली मध्ये जन्म
- संत जॉन कॉलेज ऑक्स्फर्ड येथील शिष्यवृत्ती प्राप्त
- लंडन विद्यापीठा मधून पीएचडी प्राप्त केली
- लाला लजपात राय यांच्या निष्क्रिय प्रतिकार तत्वावर विश्वास
- गदर पार्टी चे पहिले अध्यक्ष 1913 @ सॅन फ्रॅनसिसको
- जिनीवा येथून क्रांतिकारक कार्य केले. येथे त्यांनी 'इंडियन इनडेपिडेन्स कमिटी' स्थापन
केली. तसेच ओरिएंटल ब्योरो टू ट्रॅनस्लेट राइटिंग मधून काम केले.
- स्टॉकहोम आणि स्विडन मधून ही काम केले
- भारतीयांनी होम रुळ चळवळीवर लक्ष द्यावे असे सुचवले होते
- अमेरिके मध्ये विध्यपीठा मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले
- पुस्तक : 1) WEALTH FOR NATIONS 2) HINTS FOR SELF CULTURE
*महाराट्राचे विद्यासागर- विष्णुशात्री पंडित

*ब्रिटिश संसद निवडणूक लढवणारे पाहिले - योमेशचंद्र बॅनर्जी आणि विजयी होणारे पाहिले - दादाभाई नोरोजी

*झेंडा ऊँचा रहे हमारा गीत लेखक - श्यामलाल गुप्त पार्षद

*पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेंगे सेना ! चलो जवानो करके बताओ अब कहनेके दिन बित गए!! तुकडोजी महाराज (1930 सविधान कायदे भंग वेळी)

*विदर्भातील पाहिले स्त्रियांसाठीची शाळा - जाईबाई चौधरी

*एवढ्या मोठ्या राष्ट्रतील छोट्या भागातील काही लोकानी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सर्व राष्ट्रला का देता ? (गांधीना 1922 असहकार चळवळ बंद केली म्हणून) - उद्देशून पंडित नेहरू

*हिंदू धर्माचे दिव्य - प्रबोधनकार ठाकरे

*बर्वे आणि ताई महाराज प्रकरण कोनाशी संबधीत - लोकमान्य टिळक
संबधीत.




स्टेट बोर्ड, NCERT Book, शालेय ज्ञान यावर आधारित माहितीसाठी👇👇

जॉइन करा @mpscguidance
*महाराट्राचे विद्यासागर- विष्णुशात्री पंडित

*ब्रिटिश संसद निवडणूक लढवणारे पाहिले - योमेशचंद्र बॅनर्जी आणि विजयी होणारे पाहिले - दादाभाई नोरोजी

*झेंडा ऊँचा रहे हमारा गीत लेखक - श्यामलाल गुप्त पार्षद

*पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेंगे सेना ! चलो जवानो करके बताओ अब कहनेके दिन बित गए!! तुकडोजी महाराज (1930 सविधान कायदे भंग वेळी)

*विदर्भातील पाहिले स्त्रियांसाठीची शाळा - जाईबाई चौधरी

*एवढ्या मोठ्या राष्ट्रतील छोट्या भागातील काही लोकानी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सर्व राष्ट्रला का देता ? (गांधीना 1922 असहकार चळवळ बंद केली म्हणून) - उद्देशून पंडित नेहरू

*हिंदू धर्माचे दिव्य - प्रबोधनकार ठाकरे

*बर्वे आणि ताई महाराज प्रकरण कोनाशी संबधीत - लोकमान्य टिळक
संबधीत.




स्टेट बोर्ड, NCERT Book, शालेय ज्ञान यावर आधारित माहितीसाठी👇👇

जॉइन करा @mpscguidance
🔹भारताने स्वतःला एव्हीयन इन्फ्लूएंजा मुक्त घोषित केले

भारताने 6 जून 2017 रोजी एव्हीएन इन्फ्लूएंजा/बर्ड फ्ल्यू (H5N8 व H5N1) रोगापासून स्वतःला मुक्त घोषित केले आहे.

ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान एव्हीयन इन्फ्लूएंजा या रोगाच्या तीव्र संक्रमणाने देशाचे विविध भाग ग्रासलेले होते. या काळात रोगाच्या नियंत्रण मिळविण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रतिबंधक कार्य पार पाडले गेले.
♦️वस्तु व सेवा कर
उत्पादन, वस्तूंची तसेच सेवांची विक्री व उपभोग या सर्वांवर राष्ट्रीय पातळीवर वस्तु व सेवा कर ही एकमेव अप्रत्यक्ष कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून लागू झाली. वस्तु व सेवा कर हा प्रत्येक पातळीवर होणार्या् मूल्यवर्धनावर (विक्री किंमत व खरेदी किंमत यातील फरक) ठराविक टक्केवारीने लागणारा हा कर आहे.
• जागतिक स्तरावर जीएसटी
- जीएसटी हा कर काही देशांमध्ये वॅट किंवा मूल्यवर्धित कर म्हणून ओळखला जातो.
- जागतिक स्तरावर जीएसटी सर्वप्रथम 1950 मध्ये फ्रान्समध्ये वापरला गेला.
- सध्या सुमारे 160 देशांमध्ये ही कर प्रणाली वापरात आहे. यामध्ये यूरोपियन युनियन आणि एशिया खंडातील श्रीलंका, सिंगापूर आणि चीन या देशांचा समावेश होते.
- जीएसटी लागू केलेला मलेशिया हा सर्वांत अलीकडील देश आहे.
- शासनाच्या एकूण उत्पन्नापैकी सर्वसाधारण विक्रीकर आणि जीएसटी यांचे प्रमाण:

 ग्रीस (1998) – 33.25%
 ब्रिटन (1999) -31%,
 फ्रान्स (1997) - 28%,
 अर्जेंटीना (2000) - 42.58%,
 हंगेरी (2000) - 35.7%,
 रशिया (2000) - 30.20%
 युक्रेन (2000)- 33.7

- जीएसटी कर दर हे विविध देशात वेगवेगळे आहेत.
• विविध देशातील जीएसटीचे दर

 42% - ब्राझिल
 25% - डेन्मार्क, हंगेरी, स्वीडन, नॉर्वे
 20% - ब्रिटन, फ्रान्स
 18% - रशिया
 17% - चीन
 16% - मेक्सिको
 15% - दक्षिण आफ्रिका
 10%- ऑस्ट्रेलिया
 8% - जपान, स्वित्झर्लंड
 7% - थायलंड
 6% - मलेशिया
 5% - कॅनडा, सिंगापूर

- जगातील ज्या देशांमध्ये जीएसटी/वॅट आहे अशा देशांत जगातील 90% लोकसंख्या वास्तव्य करते.
Dnyanjyoti Current Affairs Magazine in English
👆👆👆👆👆👆