Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
PDF स्वरूपात 👆👆👆
व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
रेषांच्या फटकाऱ्यांसोबत त्यांनी विविध वर्तमानपत्रं, नियतकालिकांमधून ललित लेखनही केलं होतं.
तेंडुलकरांनी काही पुस्तकेही लिहिली. त्यात प्रामुख्याने 'भुईचक्र', 'पॉकेट कार्टून्स' आणि 'संडे मूड' या सारख्या पुस्तकांचा समावेश होतो.
यापैकी 'संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार त्यांना मिळाला होता.
त्याशिवाय त्यांना मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.
व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्रामुख्याने बिचाऱ्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९), आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८) गुप्ताजींचे सोपे तंत्र (लोकप्रभा, १९९८), चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३), व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवळी अंक २००३), मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवळी अंक २००३), माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहीत, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रिम, दिवळी अंक २००३) लेख बरेच गाजले.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
रेषांच्या फटकाऱ्यांसोबत त्यांनी विविध वर्तमानपत्रं, नियतकालिकांमधून ललित लेखनही केलं होतं.
तेंडुलकरांनी काही पुस्तकेही लिहिली. त्यात प्रामुख्याने 'भुईचक्र', 'पॉकेट कार्टून्स' आणि 'संडे मूड' या सारख्या पुस्तकांचा समावेश होतो.
यापैकी 'संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार त्यांना मिळाला होता.
त्याशिवाय त्यांना मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.
व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालीकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्रामुख्याने बिचाऱ्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९), आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८) गुप्ताजींचे सोपे तंत्र (लोकप्रभा, १९९८), चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३), व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवळी अंक २००३), मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवळी अंक २००३), माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहीत, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रिम, दिवळी अंक २००३) लेख बरेच गाजले.
♦️ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर (वय ७८) यांचे रात्री उशिरा निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्यंगचित्राबरोबरच ललित लेख व विविध विषयांवर ते नियतकालिके व वर्तमानपत्रात लिहित. आज (मंगळवार) दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मंगेश तेंडुलकर अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. मागील महिन्यातच त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात भरले होते. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असत. प्रत्येक विषयावर ते परखडपणे भाष्य करत. व्यंगचित्राबरोबरच पुण्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ते हिरिरीने भाग घेत. पुण्यातील वाहतूक समस्येसाठी ते रस्त्यावर उतरले होते. ते नियमितपणे कर्वे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करत. मागील १७ वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता सुरू होता
अनेक व्यंगचित्रकारांचे प्रेरणास्त्रोत असलेले मंगेश तेंडुलकर हे समाजातील प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पाहत. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी कॅरिकेचर्स काढण्यास सुरूवात केली. या वयातही त्यांनी नवीन शिकायची उर्मी बाळगत त्यात हातखंडा मिळवला होता. त्यांनी स्वत:च्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
♦️मंगेश तेंडुलकरांची लेखनसंपदा:
भुईचक्र
संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
अतिक्रमण
कुणी पंपतो अजून काळोख
’बित्तेशां?’ ‘दांकेशां!’
♦️त्यांना मिळालेले पुरस्कार
संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर (वय ७८) यांचे रात्री उशिरा निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्यंगचित्राबरोबरच ललित लेख व विविध विषयांवर ते नियतकालिके व वर्तमानपत्रात लिहित. आज (मंगळवार) दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मंगेश तेंडुलकर अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. मागील महिन्यातच त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात भरले होते. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असत. प्रत्येक विषयावर ते परखडपणे भाष्य करत. व्यंगचित्राबरोबरच पुण्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ते हिरिरीने भाग घेत. पुण्यातील वाहतूक समस्येसाठी ते रस्त्यावर उतरले होते. ते नियमितपणे कर्वे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करत. मागील १७ वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता सुरू होता
अनेक व्यंगचित्रकारांचे प्रेरणास्त्रोत असलेले मंगेश तेंडुलकर हे समाजातील प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पाहत. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी कॅरिकेचर्स काढण्यास सुरूवात केली. या वयातही त्यांनी नवीन शिकायची उर्मी बाळगत त्यात हातखंडा मिळवला होता. त्यांनी स्वत:च्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
♦️मंगेश तेंडुलकरांची लेखनसंपदा:
भुईचक्र
संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
अतिक्रमण
कुणी पंपतो अजून काळोख
’बित्तेशां?’ ‘दांकेशां!’
♦️त्यांना मिळालेले पुरस्कार
संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
ज्ञानज्योती संयुक्त पूर्वपरिक्षेसाठी मुद्देसूद चालू घडामोडी संच👆👆👆
अत्यंत साधेपणाने, कोणतीही आरास-देखावा न करता साजरा होणारा 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांच्या प्रसारात पुढाकार घेण्याआधी, 1892 सालीच स्थापन झालेला गणपती. बुधवार पेठेतील शालूकर बोळात इचलकरंजीकरांच्या तबेल्यात या गणरायाची स्थापना झाली आणि त्याच वषीर् विसर्जन मिरवणूकही निघाली. त्यामुळेच हा भारतातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती ठरतो.
भाऊसाहेब रंगारी यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. जून 1892मध्ये भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशीनाथ ऊर्फ नानासाहेब खासगीवाले हे ग्वाल्हेरला गेले असताना त्यांनी दरबारात सर्व प्रजेला सोबत घेऊन साजरा केला जाणारा गणेशोत्सव पाहिला. पुण्याला परतल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी यावर चर्चा केली. भाऊसाहेबांना कल्पना पसंत पडली आणि सार्वजनिक गणेेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महषीर् अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटवडेकर, लखूशेठ दंताळे, बळवंत सातव, दगडूशेठ हलवाई, गंगाधर रावजी या मान्यवरांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला. त्या वषीर् भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर आणि नानासाहेब खासगीवाले यांनी गणपती बसवले. 10 दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशीला मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यानंतर 1894मध्ये लोकमान्य टिळकांनी सरदार विंचूरकर वाड्यात गणपती बसवून सार्वजनिक उत्सवामागे आपली ताकद उभी केली.
भाऊसाहेब रंगारी गणपतीची सुरुवात झाली तेव्हा गणपती राक्षसाला मारत असल्याची तीन फूट उंचीची मूतीर् कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली. आजतागायत तीच मूतीर् कायम आहे. त्यावेळी या गणपतीसमोर लोकमान्य टिळक, प्रा. शि. म. परांजपे, कृ. प्र. खाडिलकर, श्ाीधर जिन्सीवाले, सेनापती बापट, बिपीनचंद पाल, नानासाहेब दंडवते, हुतात्मा राजगुरू यांची व्याख्याने होत असत. प्रवचने आणि मेळेही भरत असत. 1900 ते 1907 या काळात गणपतीसमोर जिवंत वाघांच्या साह्याने देखावा उभा केल्याचे सांगितले जाते.
या गणपतीच्या स्थापनेपासूनच उत्सवासाठी वर्गणी गोळा न करण्याची प्रथा आहे. ती आजतागायत कायम ठेवल्याचे मंडळाचे विश्वस्त संजीव जावळे यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीत मंडळांना पास देण्याची पद्धत याच मंडळाने सुरू केली असून गुलालाचा वापर न करण्यावरही हे मंडळ पूवीर्पासून ठाम आहे. ११४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या मंडळातफेर् आरोग्य शिबीर, धर्मार्थ दवाखाना असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
Join t.me/mpscguidance
भाऊसाहेब रंगारी यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. जून 1892मध्ये भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशीनाथ ऊर्फ नानासाहेब खासगीवाले हे ग्वाल्हेरला गेले असताना त्यांनी दरबारात सर्व प्रजेला सोबत घेऊन साजरा केला जाणारा गणेशोत्सव पाहिला. पुण्याला परतल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी यावर चर्चा केली. भाऊसाहेबांना कल्पना पसंत पडली आणि सार्वजनिक गणेेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महषीर् अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटवडेकर, लखूशेठ दंताळे, बळवंत सातव, दगडूशेठ हलवाई, गंगाधर रावजी या मान्यवरांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला. त्या वषीर् भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर आणि नानासाहेब खासगीवाले यांनी गणपती बसवले. 10 दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशीला मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यानंतर 1894मध्ये लोकमान्य टिळकांनी सरदार विंचूरकर वाड्यात गणपती बसवून सार्वजनिक उत्सवामागे आपली ताकद उभी केली.
भाऊसाहेब रंगारी गणपतीची सुरुवात झाली तेव्हा गणपती राक्षसाला मारत असल्याची तीन फूट उंचीची मूतीर् कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली. आजतागायत तीच मूतीर् कायम आहे. त्यावेळी या गणपतीसमोर लोकमान्य टिळक, प्रा. शि. म. परांजपे, कृ. प्र. खाडिलकर, श्ाीधर जिन्सीवाले, सेनापती बापट, बिपीनचंद पाल, नानासाहेब दंडवते, हुतात्मा राजगुरू यांची व्याख्याने होत असत. प्रवचने आणि मेळेही भरत असत. 1900 ते 1907 या काळात गणपतीसमोर जिवंत वाघांच्या साह्याने देखावा उभा केल्याचे सांगितले जाते.
या गणपतीच्या स्थापनेपासूनच उत्सवासाठी वर्गणी गोळा न करण्याची प्रथा आहे. ती आजतागायत कायम ठेवल्याचे मंडळाचे विश्वस्त संजीव जावळे यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीत मंडळांना पास देण्याची पद्धत याच मंडळाने सुरू केली असून गुलालाचा वापर न करण्यावरही हे मंडळ पूवीर्पासून ठाम आहे. ११४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या मंडळातफेर् आरोग्य शिबीर, धर्मार्थ दवाखाना असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
Join t.me/mpscguidance
#currentgkquiz
1) 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?
2) ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली?
3) अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास 100 वर्षे पूर्ण झालीत?
4) कोणत्या देशातील संसदेने 1984 सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे?
5) केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या अधिनस्थ कार्य करते?
6) तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशात घट झाली नाही?
7) 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला?
8) पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले?
9) भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली?
10) घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे?
👉 _*उत्तर : 1)*_ - एम. विश्वेश्वरैय्या.
👉 _*उत्तर : 2)*_ - कंबोडिया.
👉 _*उत्तर : 3)*_ - स्टोकटोन गुरुद्वारा साहिब.
👉 _*उत्तर : 4)*_ - ऑस्ट्रेलिया.
👉 _*उत्तर : 5)*_ - पंतप्रधान कार्यालय.
👉 _*उत्तर : 6)*_ - किंमतीचा निर्देशांक.
👉 _*उत्तर : 7)*_ - एम. विश्वेश्वरैय्या.
👉 _*उत्तर : 8)*_ - भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री.
👉 _*उत्तर : 9)*_ - 88 वी.
👉 _*उत्तर : 10)*_ - वार्षिक वित्तीय विवरण प
1) 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?
2) ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली?
3) अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास 100 वर्षे पूर्ण झालीत?
4) कोणत्या देशातील संसदेने 1984 सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे?
5) केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या अधिनस्थ कार्य करते?
6) तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशात घट झाली नाही?
7) 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला?
8) पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले?
9) भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली?
10) घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे?
👉 _*उत्तर : 1)*_ - एम. विश्वेश्वरैय्या.
👉 _*उत्तर : 2)*_ - कंबोडिया.
👉 _*उत्तर : 3)*_ - स्टोकटोन गुरुद्वारा साहिब.
👉 _*उत्तर : 4)*_ - ऑस्ट्रेलिया.
👉 _*उत्तर : 5)*_ - पंतप्रधान कार्यालय.
👉 _*उत्तर : 6)*_ - किंमतीचा निर्देशांक.
👉 _*उत्तर : 7)*_ - एम. विश्वेश्वरैय्या.
👉 _*उत्तर : 8)*_ - भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री.
👉 _*उत्तर : 9)*_ - 88 वी.
👉 _*उत्तर : 10)*_ - वार्षिक वित्तीय विवरण प
👇राष्ट्रपती👇
1. डॉ. राजेंद्र प्रसाद
(1884-1963)
26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962
राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
2. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
(1888–1975)
13 मे 1962 ते 13 मे 1967
डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
3. झाकिर हुसेन
(1897–1969)
13 मे 1967 ते 3 मे 1969
डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभुषण वभारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.
•••••••••••••••••••••••👇••••••••••••••••••••••
वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
3 मे 1969 ते 20 जुलै 1969
जाकिर हुसैन के कार्यालय में मौत पर 1969 में भारत के गिरि बने कार्यकारी अध्यक्ष
मोहम्मद हिदायत उल्लाह
(1905–1992)
20 जुलै 1969 ते 24 ऑगस्ट 1969
कार्यवाहक राष्ट्रपति
हिदायत उल्लाह भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
4. वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
24 ऑगस्ट 1969 ते 24 ऑगस्ट 1974
कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
5. फक्रुद्दीन अली अहमद
(1905–1977)
24 ऑगस्ट 1974 ते11 फेब्रुवारी 1977
•••••••••••••••••••••👇•••••••••••••••••
T.me/mpscguidance
बी.डी. जत्ती
(1912–2002)
11 फेब्रुवारी 1977 ते 25 जुलै 1977
१९७७ में राष्ट्रपति फ़ख़रुद्दीन अली अहमद के निधन के बाद छह माह (११ फरवरी से २५ जुलाई) तक जत्ती भारत के कार्यवाहक राष्ट्रपति थे।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
6. नीलम संजीव रेड्डी
(1913–1996)
25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982
••••••••••••••••••••••••••••••••••••••
7. झैल सिंग
(1916–1994)
25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987
१९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
@mpscguidance
8. रामस्वामी वेंकटरमण
(1910–2009)
25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992
वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
9. शंकर दयाळ शर्मा
(1918–1999)
25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997
शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
10. के.आर. नारायणन
(1920–2005)
25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002
••••••••••••••••••••••••••••••••••••
11. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म 1931 - मृत्यु 27 July 2015)
25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007
अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती.
त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता
.••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
12. प्रतिभा पाटील
(जन्म 1934)
25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012
राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
13. प्रणव मुखर्जी
(जन्म 1935)
25 जुलै 2012
विद्यमान
•••••••••••••••••••••••••••••
http://telegram.me/mpscguidance
1. डॉ. राजेंद्र प्रसाद
(1884-1963)
26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962
राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
2. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
(1888–1975)
13 मे 1962 ते 13 मे 1967
डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
3. झाकिर हुसेन
(1897–1969)
13 मे 1967 ते 3 मे 1969
डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभुषण वभारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.
•••••••••••••••••••••••👇••••••••••••••••••••••
वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
3 मे 1969 ते 20 जुलै 1969
जाकिर हुसैन के कार्यालय में मौत पर 1969 में भारत के गिरि बने कार्यकारी अध्यक्ष
मोहम्मद हिदायत उल्लाह
(1905–1992)
20 जुलै 1969 ते 24 ऑगस्ट 1969
कार्यवाहक राष्ट्रपति
हिदायत उल्लाह भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
4. वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
24 ऑगस्ट 1969 ते 24 ऑगस्ट 1974
कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
5. फक्रुद्दीन अली अहमद
(1905–1977)
24 ऑगस्ट 1974 ते11 फेब्रुवारी 1977
•••••••••••••••••••••👇•••••••••••••••••
T.me/mpscguidance
बी.डी. जत्ती
(1912–2002)
11 फेब्रुवारी 1977 ते 25 जुलै 1977
१९७७ में राष्ट्रपति फ़ख़रुद्दीन अली अहमद के निधन के बाद छह माह (११ फरवरी से २५ जुलाई) तक जत्ती भारत के कार्यवाहक राष्ट्रपति थे।
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
6. नीलम संजीव रेड्डी
(1913–1996)
25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982
••••••••••••••••••••••••••••••••••••••
7. झैल सिंग
(1916–1994)
25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987
१९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
@mpscguidance
8. रामस्वामी वेंकटरमण
(1910–2009)
25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992
वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
9. शंकर दयाळ शर्मा
(1918–1999)
25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997
शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
10. के.आर. नारायणन
(1920–2005)
25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002
••••••••••••••••••••••••••••••••••••
11. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म 1931 - मृत्यु 27 July 2015)
25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007
अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती.
त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता
.••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
12. प्रतिभा पाटील
(जन्म 1934)
25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012
राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
13. प्रणव मुखर्जी
(जन्म 1935)
25 जुलै 2012
विद्यमान
•••••••••••••••••••••••••••••
http://telegram.me/mpscguidance