Forwarded from Government Job Express
ASEAN
-------------------
ASEAN: Association of South East Asian Nations
(आग्नेय आशियाई देशांची संघटना)
Motto: "One Vision, One Identity, One Community"
सचिवालय : जकार्ता, इंडोनेशिया
ASEAN देश लक्षात ठेवण्याची क्लुप्ती
MBBS PTV LIC
M- Malaysia
B- Brunei
B- Burma
S- Singapore
P- Phillipines
T- Thailand
V- Vietnam
L- Laos
I- Indonesia
C- Cambodia
Total= 10 countries
T.me/mpscfacts
-------------------
ASEAN: Association of South East Asian Nations
(आग्नेय आशियाई देशांची संघटना)
Motto: "One Vision, One Identity, One Community"
सचिवालय : जकार्ता, इंडोनेशिया
ASEAN देश लक्षात ठेवण्याची क्लुप्ती
MBBS PTV LIC
M- Malaysia
B- Brunei
B- Burma
S- Singapore
P- Phillipines
T- Thailand
V- Vietnam
L- Laos
I- Indonesia
C- Cambodia
Total= 10 countries
T.me/mpscfacts
Forwarded from Government Job Express
#Economics
❇️ रोजगारनिर्मितीतील क्षेत्रीय वाट (२०१५-१६)
1. कृषी क्षेत्र - ४८.९%
2. सेवा क्षेत्र - २६.९%
3. रोजगार क्षेत्र - २४.३%
जॉइन करा » @mpscfacts
❇️ रोजगारनिर्मितीतील क्षेत्रीय वाट (२०१५-१६)
1. कृषी क्षेत्र - ४८.९%
2. सेवा क्षेत्र - २६.९%
3. रोजगार क्षेत्र - २४.३%
जॉइन करा » @mpscfacts
Forwarded from Government Job Express
#Economics
❇️ GDP क्षेत्रीय मधील वाटा (२०१५-१६)
▪️ सेवा क्षेत्र - ५३.४%
▪️ उद्योग क्षेत्र - ३१.३%
▪️ कृषी क्षेत्र - १५.४%
जॉइन करा » @mpscfacts
❇️ GDP क्षेत्रीय मधील वाटा (२०१५-१६)
▪️ सेवा क्षेत्र - ५३.४%
▪️ उद्योग क्षेत्र - ३१.३%
▪️ कृषी क्षेत्र - १५.४%
जॉइन करा » @mpscfacts
India's Ranking in Various Index
02nd - Global retail development index
3rd - Renewable energy index
5th - Overall growth prospectus
6th - Rank in manufacturing countries
07th - Ranking in total wealth
10th - Ranking in attracting FDI
35th-World bank Logistics Index 2016
37th - Intellectual property index -2016
70th - Good country index
76th- Corruption index 2016
77th - World risk index
87th - Gender gap index
91st - Networked readiness index
97th - Global hunger index
105th - Human capital index
107th- Global Resilience Index 2016
110th - Sustainable development goals
112th - World economic freedom index
118th - World happiness index
130th - Ease of doing business(world bank)
133rd - World press freedom index
133rd - Youth development index
138rd- ICT development index
141st - Global peace index.
T.me/mpscguidance
02nd - Global retail development index
3rd - Renewable energy index
5th - Overall growth prospectus
6th - Rank in manufacturing countries
07th - Ranking in total wealth
10th - Ranking in attracting FDI
35th-World bank Logistics Index 2016
37th - Intellectual property index -2016
70th - Good country index
76th- Corruption index 2016
77th - World risk index
87th - Gender gap index
91st - Networked readiness index
97th - Global hunger index
105th - Human capital index
107th- Global Resilience Index 2016
110th - Sustainable development goals
112th - World economic freedom index
118th - World happiness index
130th - Ease of doing business(world bank)
133rd - World press freedom index
133rd - Youth development index
138rd- ICT development index
141st - Global peace index.
T.me/mpscguidance
*आता सरपंच थेट लोकांमधून निवडला जाणार *
नगराध्यक्षानंतर आता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार यासंदर्भात वटहुकूम काढणार आहे. त्यानंतर कायदा मंजूर केला जाणार आहे.
येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये साधारण 8 हजार ग्रामपंचायत निवडणुकींसाठी हा निर्णय लागू होणार आहे.
* सरपंचाच्या अधिकारांमध्ये वाढ:
सरपंचाच्या अधिकारांमध्येही वाढ केली गेली आहे. गावचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकारही सरपंचाकडे देण्यात आला आहे. त्यानंतर ग्रामसभा अर्थसंकल्प मंजूर करेल. यासाठी ग्रामसभेचे अधिकारही वाढवण्यात आले आहेत.
*सरपंचपदासाठी 7 वी उत्तीर्ण आवश्यक:
सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी 7 वी उत्तीर्ण ही पात्रता ठरवण्यात आली आहे. 1995 नंतर जन्म झालेल्या इच्छुकांना ही अट लागू असेल. 1995 पूर्वी जन्म झालेल्यांना 7 वी उत्तीर्णची अट लागू असणार नाही. गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये शैक्षणिक पात्रतेचा असा निर्णय यापूर्वीच घेतला गेला आहे.
*आतापर्यंत सरपंचाची निवड कशी व्हायची?
• ग्रामसेवकांच्या देखरेखीखाली सरपंच निवड प्रक्रिया होत असे.
• सरपंचपदासाठी अर्ज मागवले जात.
• ग्रामसेवक नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावत.
• या बैठकीत सरपंचपदासाठीच्या अर्जावर मतदान होत असे.
• निवडून आलेले सदस्यच सरपंचपदासाठी मतदान करु शकत.
• ज्या उमेदवाराला जास्त मतं मिळतील, तो सरपंच होत असे.
• सरकारने आज हा नियम बदलून, थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आहे.
नगराध्यक्षानंतर आता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार यासंदर्भात वटहुकूम काढणार आहे. त्यानंतर कायदा मंजूर केला जाणार आहे.
येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये साधारण 8 हजार ग्रामपंचायत निवडणुकींसाठी हा निर्णय लागू होणार आहे.
* सरपंचाच्या अधिकारांमध्ये वाढ:
सरपंचाच्या अधिकारांमध्येही वाढ केली गेली आहे. गावचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकारही सरपंचाकडे देण्यात आला आहे. त्यानंतर ग्रामसभा अर्थसंकल्प मंजूर करेल. यासाठी ग्रामसभेचे अधिकारही वाढवण्यात आले आहेत.
*सरपंचपदासाठी 7 वी उत्तीर्ण आवश्यक:
सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी 7 वी उत्तीर्ण ही पात्रता ठरवण्यात आली आहे. 1995 नंतर जन्म झालेल्या इच्छुकांना ही अट लागू असेल. 1995 पूर्वी जन्म झालेल्यांना 7 वी उत्तीर्णची अट लागू असणार नाही. गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये शैक्षणिक पात्रतेचा असा निर्णय यापूर्वीच घेतला गेला आहे.
*आतापर्यंत सरपंचाची निवड कशी व्हायची?
• ग्रामसेवकांच्या देखरेखीखाली सरपंच निवड प्रक्रिया होत असे.
• सरपंचपदासाठी अर्ज मागवले जात.
• ग्रामसेवक नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावत.
• या बैठकीत सरपंचपदासाठीच्या अर्जावर मतदान होत असे.
• निवडून आलेले सदस्यच सरपंचपदासाठी मतदान करु शकत.
• ज्या उमेदवाराला जास्त मतं मिळतील, तो सरपंच होत असे.
• सरकारने आज हा नियम बदलून, थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रानो सध्या पावसाचे दिवस आहेत .बऱ्याच ठिकाणी आपल्याला साप दिसतो पण तो विषारी आहे की बीनविषारी आहे ते माहीत नसते आणि केवळ अंधश्रद्धा आणि माहितीचा अभाव असल्यामुळे आपण सापाचा जीव घेतो आणि न कळत पर्यावरनाचा समतोल बिघडवण्यचा प्रयत्न करत असतो .म्हणुुन खाली काहि विषारी आणि बीनविषारी सापांचि माहिती आपल्याशी शेअर करत आहे