थॉमस पेनचे काही विचार.....
' ईश्वर एकच असून ,त्याच्यावरील आंतरिक श्रद्धा हीच महत्वाची आहे.त्यासाठी कुठलाही ग्रंथ प्रमाण मानण्याची गरज नाही, की कुठल्या मध्यस्थाची गरज नाही.जगातील सर्व माणसांचा धर्म एकच असून ,तोच मानवता धर्म होय. ईश्वरनिष्ठा आणि नैतिक सत्याचे आचरण हेच खरे धर्मजीवन होय.धर्मश्रध्दा ही प्रत्येकाची खाजगी बाब असून , तिच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही.धर्मग्रंथ पवित्र आणि पूजनीय मानले गेले असले, तरी ते ईश्वरप्रणीत नाहीत.ते मनुष्यनिर्मित असून ,भोंदु लोकांनी त्यांचे उगीचच स्तोम माजून ठेवले आहे.विश्वनिर्माता परमेश्वर एकच आहे.म्हणून त्याच्या शुभवर्तनाचा आशय एकच असला पाहिजे.माणसांमध्ये निर्माण झालेले भेद हे ईश्वरनिर्मित नाहीत.त्यांस धर्मसंस्था कारणीभूत आहेत....'
' ईश्वर एकच असून ,त्याच्यावरील आंतरिक श्रद्धा हीच महत्वाची आहे.त्यासाठी कुठलाही ग्रंथ प्रमाण मानण्याची गरज नाही, की कुठल्या मध्यस्थाची गरज नाही.जगातील सर्व माणसांचा धर्म एकच असून ,तोच मानवता धर्म होय. ईश्वरनिष्ठा आणि नैतिक सत्याचे आचरण हेच खरे धर्मजीवन होय.धर्मश्रध्दा ही प्रत्येकाची खाजगी बाब असून , तिच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही.धर्मग्रंथ पवित्र आणि पूजनीय मानले गेले असले, तरी ते ईश्वरप्रणीत नाहीत.ते मनुष्यनिर्मित असून ,भोंदु लोकांनी त्यांचे उगीचच स्तोम माजून ठेवले आहे.विश्वनिर्माता परमेश्वर एकच आहे.म्हणून त्याच्या शुभवर्तनाचा आशय एकच असला पाहिजे.माणसांमध्ये निर्माण झालेले भेद हे ईश्वरनिर्मित नाहीत.त्यांस धर्मसंस्था कारणीभूत आहेत....'