Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MSO paper 2.pdf
478.1 KB
ASO 2019 Mains Paper 2 Final key MSO paper 2.pdf
Forwarded from UPSC cse Sankalp se Siddhi (Santy rocks Jai hind)
Wishing all a very happy Diwali from sankalp Ias forum 💐💐💫
💁♂ *सामान्य ज्ञान I General Knowledge*
1) कंत्राटी शेती बाबतचा कायदा तयार करणारे भारतातही पहिले राज्य कोणते?
उत्तर : तामिळनाडू
2) भारतात 125 रुपयांच्या चलनी नाण्याचे अनावरण कुणाच्या स्मरणार्थ करण्यात आले आहे?
उत्तर : परमहंस योगानंद
3) भारताकडून कोणता देश ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे?
उत्तर : फिलीपिन्स
4) सध्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : डेव्हिड आर. मालपास
5) ‘शक्ती-2019’ हा कोणत्या 2 देशांदरम्यानचा लष्करी सराव आहे?
उत्तर : भारत आणि फ्रान्स
6) जागतिक ध्वनिचित्र वारसा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 27 ऑक्टोबर
7) ‘इक ओंकार’ हे शब्द कोणत्या भारतीय हवाई सेवा कंपनीने विमानाच्या शेपटीवर चित्रित केले आहेत?
उत्तर : एअर इंडिया
8) शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची बैठक कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर : उझबेकिस्तान
9) भारत आणि उझबेकिस्तान देशांदरम्यानच्या ‘डस्टलिक-2019’ या लष्करी सरावाचा कालावधी काय आहे?
उत्तर : 4 ते 13 नोव्हेंबर
10) भारतातही पहिले अणुऊर्जा केंद्रे कोणते आहे?
उत्तर : तारापूर
1) कंत्राटी शेती बाबतचा कायदा तयार करणारे भारतातही पहिले राज्य कोणते?
उत्तर : तामिळनाडू
2) भारतात 125 रुपयांच्या चलनी नाण्याचे अनावरण कुणाच्या स्मरणार्थ करण्यात आले आहे?
उत्तर : परमहंस योगानंद
3) भारताकडून कोणता देश ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे?
उत्तर : फिलीपिन्स
4) सध्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : डेव्हिड आर. मालपास
5) ‘शक्ती-2019’ हा कोणत्या 2 देशांदरम्यानचा लष्करी सराव आहे?
उत्तर : भारत आणि फ्रान्स
6) जागतिक ध्वनिचित्र वारसा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 27 ऑक्टोबर
7) ‘इक ओंकार’ हे शब्द कोणत्या भारतीय हवाई सेवा कंपनीने विमानाच्या शेपटीवर चित्रित केले आहेत?
उत्तर : एअर इंडिया
8) शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची बैठक कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर : उझबेकिस्तान
9) भारत आणि उझबेकिस्तान देशांदरम्यानच्या ‘डस्टलिक-2019’ या लष्करी सरावाचा कालावधी काय आहे?
उत्तर : 4 ते 13 नोव्हेंबर
10) भारतातही पहिले अणुऊर्जा केंद्रे कोणते आहे?
उत्तर : तारापूर
🔴🔴राजधानीत आरोग्य आणीबाणी🔴🔴
💧वायुप्रदूषणाची स्थिती खालावली, शाळांना सुट्टी
💧शुक्रवारी वायुप्रदूषणाची स्थिती इतकी खालावली की पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली.
💧दिल्ली गॅस चेंबर बनली असून नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होऊ लागला आहे.
💧पंजाब आणि हरियाणातील शेतजमिनी जाळल्या जात असून त्याचा भुर्दंड दिल्लीकरांना भोगावा लागत असल्याची टीका आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीजवाल यांनी केली आहे.
💧दिल्ली सरकारने शाळांना पुढील पाच दिवस सुट्टी दिली असून ५० लाख मास्कचे वाटप केले जाणार असून शुक्रवारी केजरीवाल यांनी वाटपाला सुरुवात केली.
💧राजधानीत ५ नोव्हेंबपर्यंत सर्व बांधकामांवर बंदी घालण्याचा आदेश प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने दिला आहे. ऑक्टोबरपासूनच शेतजमिनी जाळण्याची प्रक्रिया सुरू होते.
💧त्याचा प्रचंड धूर थेट दिल्ली शहरात पसरत असल्याने तसेच, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढते.
🔵 अत्यंत गंभीर स्थिती :-
1. हवेची श्रेणी उत्तम गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी मानली जाते.
2. ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक,१०१-२०० मध्यम
3. २०१-३०० घातक
4. ३०१-४०० अत्यंत घातक
5. ४०१-५०० अत्यंत गंभीर अशा श्रेणीमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते.
💧शुक्रवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता सरासरी ५०० हूनही अधिक म्हणजेच अत्यंत गंभीर या श्रेणीत होती.
💧वायुप्रदूषणाची स्थिती खालावली, शाळांना सुट्टी
💧शुक्रवारी वायुप्रदूषणाची स्थिती इतकी खालावली की पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली.
💧दिल्ली गॅस चेंबर बनली असून नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होऊ लागला आहे.
💧पंजाब आणि हरियाणातील शेतजमिनी जाळल्या जात असून त्याचा भुर्दंड दिल्लीकरांना भोगावा लागत असल्याची टीका आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीजवाल यांनी केली आहे.
💧दिल्ली सरकारने शाळांना पुढील पाच दिवस सुट्टी दिली असून ५० लाख मास्कचे वाटप केले जाणार असून शुक्रवारी केजरीवाल यांनी वाटपाला सुरुवात केली.
💧राजधानीत ५ नोव्हेंबपर्यंत सर्व बांधकामांवर बंदी घालण्याचा आदेश प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने दिला आहे. ऑक्टोबरपासूनच शेतजमिनी जाळण्याची प्रक्रिया सुरू होते.
💧त्याचा प्रचंड धूर थेट दिल्ली शहरात पसरत असल्याने तसेच, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढते.
🔵 अत्यंत गंभीर स्थिती :-
1. हवेची श्रेणी उत्तम गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी मानली जाते.
2. ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक,१०१-२०० मध्यम
3. २०१-३०० घातक
4. ३०१-४०० अत्यंत घातक
5. ४०१-५०० अत्यंत गंभीर अशा श्रेणीमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते.
💧शुक्रवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता सरासरी ५०० हूनही अधिक म्हणजेच अत्यंत गंभीर या श्रेणीत होती.
👍2
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰रयत प्रबोधिनी व साई अकॅडमी द्वारा आयोजित
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
👉Free Test
🔰राज्यव्यवस्था 🔰
👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता
🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)
✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️
👇संपर्क 7263004009
9762131361
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
👉Free Test
🔰राज्यव्यवस्था 🔰
👉दि 10 नोव्हेंबर 2019
सकाळी 9 वाजता
🎯मार्गदर्शक : प्रवीण चोरमले
विशाल लोंढे
(PSI राज्यात ^OBC^प्रथम)
✌️रयतच्या मागील वर्षीच्या बॅचमधून 42 विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ✌️
👇संपर्क 7263004009
9762131361
🧐 *'या' राज्यांत नाही एकही मानसिक हॉस्पिटल*
देशभरात मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही देशातील 13 राज्यात एकही मानसिक हॉस्पिटल नाही. यामध्ये सहा राज्य व सात केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश असल्याचे WHO च्या अहवालातून आले समोर.
देशात साधारण 15 कोटी लोकांना मानसिक आजार असून त्यांना उपचाराची गरज आहे.
▪ *राज्य* : हरियाणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्किम, मिझोराम व छत्तीसगड या राज्यात हॉस्पिटल नाही.
▪ *केंद्रशासित प्रदेश* : चंदीगड, दादर व नगर हवेली, पाँडेचरी, दमन दीव, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि लडाख.
🗒 *WHO रिपोर्ट* :
● 24 राज्यात व केंद्र शासित प्रदेशात मेंटल हॉस्पिटल, लोकसंख्येच्या तुलनेत हे अत्यल्प आहेत.
● बिहार, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व दिल्ली या राज्यात फक्त एक-एक हॉस्पिटल आहे.
● पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मेंटल हॉस्पिटल आहेत.
🏥 *राज्यांतील हॉस्पिटल संख्या* :
*1.* महाराष्ट्र - 4
*2.* गुजरात - 4
*3.* उत्तर प्रदेश - 3
*4.* केरळ - 3
*5.* मध्य प्रदेश - 2
*6.* झारखंड - 2
*7.* कर्नाटक - 2
*8.* राजस्थान - 2
👨🏻⚕ देशभरात हॉस्पिटलसह डॉक्टरांची संख्याही खूप कमी आहे. एक लाख रुग्णसंख्येमागे तीन डॉक्टर आहेत. आरोग्याच्या बजेटपैकी फक्त 0.06 टक्के रक्कम खर्च केली जाते. त्यामुळे 80 टक्के रुग्णांना देशात उपचार मिळत नाही.
देशभरात मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही देशातील 13 राज्यात एकही मानसिक हॉस्पिटल नाही. यामध्ये सहा राज्य व सात केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश असल्याचे WHO च्या अहवालातून आले समोर.
देशात साधारण 15 कोटी लोकांना मानसिक आजार असून त्यांना उपचाराची गरज आहे.
▪ *राज्य* : हरियाणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्किम, मिझोराम व छत्तीसगड या राज्यात हॉस्पिटल नाही.
▪ *केंद्रशासित प्रदेश* : चंदीगड, दादर व नगर हवेली, पाँडेचरी, दमन दीव, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि लडाख.
🗒 *WHO रिपोर्ट* :
● 24 राज्यात व केंद्र शासित प्रदेशात मेंटल हॉस्पिटल, लोकसंख्येच्या तुलनेत हे अत्यल्प आहेत.
● बिहार, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व दिल्ली या राज्यात फक्त एक-एक हॉस्पिटल आहे.
● पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मेंटल हॉस्पिटल आहेत.
🏥 *राज्यांतील हॉस्पिटल संख्या* :
*1.* महाराष्ट्र - 4
*2.* गुजरात - 4
*3.* उत्तर प्रदेश - 3
*4.* केरळ - 3
*5.* मध्य प्रदेश - 2
*6.* झारखंड - 2
*7.* कर्नाटक - 2
*8.* राजस्थान - 2
👨🏻⚕ देशभरात हॉस्पिटलसह डॉक्टरांची संख्याही खूप कमी आहे. एक लाख रुग्णसंख्येमागे तीन डॉक्टर आहेत. आरोग्याच्या बजेटपैकी फक्त 0.06 टक्के रक्कम खर्च केली जाते. त्यामुळे 80 टक्के रुग्णांना देशात उपचार मिळत नाही.
🔰वर्षभरात कॅन्सरच्या रुग्णात 300 टक्क्यांनी वाढ*
⚡ जगभरात कॅन्सरच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दरवर्षी जवळपास 2 कोटी लोकांना कॅन्सरची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
💁♂ वर्ष 2017 ते 2018 या एका वर्षात कॅन्सरचे रुग्ण 300 टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वसामान्य कॅन्सरसह तोंडाचा कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर, छातीचा कॅन्सर या कॅन्सरचा यात समावेश आहे.
📝 भारतात कॅन्सरच्या रुग्णात वेगाने वाढ होत आहे. यासंबंधीची आकडेवारी राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल 2019 च्या अहवालावरून समोर आली आहे.
🤔 *कॅन्सरची कारणे* : बदलती जीवन शैली, यात तणाव, खाण्या पिण्यासंबंधीच्या सवयी, तंबाखू आणि दारू यांचे सेवन करणे हे प्रमुख कारण होय
🌎 *या राज्यांमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या जास्त*
*1.* गुजरात
*2.* कर्नाटक
*3.* महाराष्ट्र
*4.* तेलंगणा
*5.* पश्चिम बंगाल
⚡ जगभरात कॅन्सरच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दरवर्षी जवळपास 2 कोटी लोकांना कॅन्सरची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
💁♂ वर्ष 2017 ते 2018 या एका वर्षात कॅन्सरचे रुग्ण 300 टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वसामान्य कॅन्सरसह तोंडाचा कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर, छातीचा कॅन्सर या कॅन्सरचा यात समावेश आहे.
📝 भारतात कॅन्सरच्या रुग्णात वेगाने वाढ होत आहे. यासंबंधीची आकडेवारी राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल 2019 च्या अहवालावरून समोर आली आहे.
🤔 *कॅन्सरची कारणे* : बदलती जीवन शैली, यात तणाव, खाण्या पिण्यासंबंधीच्या सवयी, तंबाखू आणि दारू यांचे सेवन करणे हे प्रमुख कारण होय
🌎 *या राज्यांमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या जास्त*
*1.* गुजरात
*2.* कर्नाटक
*3.* महाराष्ट्र
*4.* तेलंगणा
*5.* पश्चिम बंगाल