Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
1919 च्या कायद्याद्वारे स्थापन झालेले विविध प्रांतातील विधानपरिषदा व त्यांची रचना
#polity
@eMPSCguidance
#polity
@eMPSCguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
विषारी धातू व त्यापासून होणारे रोग
#science
#science
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
#Rajyaseva_2018
♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके
♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे
1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके
2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके
3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके
♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)
1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा
2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास
3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल
4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव
5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)
🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)
1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700
🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208
🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229
http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके
♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे
1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके
2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके
3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके
♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)
1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा
2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास
3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल
4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव
5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)
🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)
1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700
🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208
🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229
http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscguidance.blogspot.com
Forwarded from MPSC 2025 📚📚
Telegraph
◆फोर्ब्स शक्तिशाली व्यक्तींची यादी 2018◆
◆फोर्ब्स मासिक - जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध ◆प्रथम स्थानी - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ◆द्वितीय स्थानी - रशिया अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (गेल्या 4 वर्षांपासून प्रथम स्थानी होते) ◆तिसरे स्थान - अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ◆नवव्या…
Forwarded from MPSC 2025 📚📚
#current_affairs
______________________________
★ 2018 चालू घडामोडी उजळणी उपक्रम★
____________________________
📌महाराष्ट्राचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन - 31 मे 2018
●वय 68 वर्ष
●9व्या , 10 व्या व 11 व्या लोकसभेचे अकोला मतदारसंघातून प्रतिनिधी होते.
●महाराष्ट्र राज्य भाजपचे अध्यक्षपदही भूषवले आहे.
●1978 आणि 1980 साली खामगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवड
●8 जुलै 2016 ला महाराष्ट्रात कृषी मंत्री
--------------------------------------------------------
संकलन - प्रशांत खेडकर(STI 2017)
______________________________
★ 2018 चालू घडामोडी उजळणी उपक्रम★
____________________________
📌महाराष्ट्राचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन - 31 मे 2018
●वय 68 वर्ष
●9व्या , 10 व्या व 11 व्या लोकसभेचे अकोला मतदारसंघातून प्रतिनिधी होते.
●महाराष्ट्र राज्य भाजपचे अध्यक्षपदही भूषवले आहे.
●1978 आणि 1980 साली खामगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवड
●8 जुलै 2016 ला महाराष्ट्रात कृषी मंत्री
--------------------------------------------------------
संकलन - प्रशांत खेडकर(STI 2017)
🚩14 जानेवारी 1761 ,पानिपत युद्धात राष्ट्रसंरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 1 लाख वीरांना अभिवादन !
दिल्लीच्या मुघल गादीला उतरती कळा लागल्याने हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मराठ्यांनी आघाडी घेतली. थोरले शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वा खाली बाजीराव पेशव्यांनी गुजरात आणि माळव्याचे त्याला मिळालेले सुभे, शिंदे, होळकर, पवार यांच्या माळव्यातील नेमणुका, चौथाई वसूल करण्यासाठी मिळालेला इतर प्रदेश यामुळे मराठ्यांची हिंदुस्थानात ताकद निर्माण झाली.
1748 मध्ये अहमदशहा अब्दालीचा उदय झाला. अफगाणिस्तानातील टोळ्या एकत्र करून त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. युद्धाची रणनीती, हत्यारे, घोडदळ, उंटावरील तोफखाना, नद्या पार करण्याची नीती यामुळे अब्दालीने यश मिळवले. दरम्यान, बादशहा व मराठ्यांमध्ये कनोज येथे तह झाला. नजीबखान रोहिल्याने जिहादी लढा उभा केल्याने अब्दाली व मराठ्यांमध्ये युद्ध झाले. अब्दालीने यमुना नदी ओलांडून शिंद्यांच्या गोटात हल्ला चढवला. पानिपतजवळ सदाशिवराव भाऊ व पेशव्यांचे सैन्य तैनात होते. मात्र रसद न मिळाल्याने अब्दालीसोबत युद्ध करण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
''पानिपतचे युद्ध झाले नसते तर अहमदशाह अब्दाली हा भारताचा शासक झाला असता व जिहादी राजसत्ता व प्रवृत्ती येथे रुजली असती. मात्र, या युद्धामुळेच भारतात धर्मनिरपेक्षता अबाधित राखली गेली,''
"मराठ्यांच्या पराभवानंतरही दिल्लीत अब्दालीने मराठ्यांना बोलावून घेतले आणि दिल्लीचे कायमचे संरणक्षणकर्ते म्हणून त्यांची नियुक्ती केली. अब्दालीचे वकील पुण्यात आले. पानिपतच्या पराभवातून बरेच काही शिकून मराठ्यांनी दिल्ली पुन्हा सर केली. नजीबखानाची कबर उडवून लावली. त्याचा नातू गुलाम कादरने दिल्लीच्या बादशहाचे डोळे काढले; पण मराठ्यांनी या कादरचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर दिल्लीच्या किल्ल्यावर 15 वर्षे मराठ्यांचे निशाण फडकत राहिले''
-निनाद बेडेकर
-डॉ. सदानंद मोरे
दिल्लीच्या मुघल गादीला उतरती कळा लागल्याने हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मराठ्यांनी आघाडी घेतली. थोरले शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वा खाली बाजीराव पेशव्यांनी गुजरात आणि माळव्याचे त्याला मिळालेले सुभे, शिंदे, होळकर, पवार यांच्या माळव्यातील नेमणुका, चौथाई वसूल करण्यासाठी मिळालेला इतर प्रदेश यामुळे मराठ्यांची हिंदुस्थानात ताकद निर्माण झाली.
1748 मध्ये अहमदशहा अब्दालीचा उदय झाला. अफगाणिस्तानातील टोळ्या एकत्र करून त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. युद्धाची रणनीती, हत्यारे, घोडदळ, उंटावरील तोफखाना, नद्या पार करण्याची नीती यामुळे अब्दालीने यश मिळवले. दरम्यान, बादशहा व मराठ्यांमध्ये कनोज येथे तह झाला. नजीबखान रोहिल्याने जिहादी लढा उभा केल्याने अब्दाली व मराठ्यांमध्ये युद्ध झाले. अब्दालीने यमुना नदी ओलांडून शिंद्यांच्या गोटात हल्ला चढवला. पानिपतजवळ सदाशिवराव भाऊ व पेशव्यांचे सैन्य तैनात होते. मात्र रसद न मिळाल्याने अब्दालीसोबत युद्ध करण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
''पानिपतचे युद्ध झाले नसते तर अहमदशाह अब्दाली हा भारताचा शासक झाला असता व जिहादी राजसत्ता व प्रवृत्ती येथे रुजली असती. मात्र, या युद्धामुळेच भारतात धर्मनिरपेक्षता अबाधित राखली गेली,''
"मराठ्यांच्या पराभवानंतरही दिल्लीत अब्दालीने मराठ्यांना बोलावून घेतले आणि दिल्लीचे कायमचे संरणक्षणकर्ते म्हणून त्यांची नियुक्ती केली. अब्दालीचे वकील पुण्यात आले. पानिपतच्या पराभवातून बरेच काही शिकून मराठ्यांनी दिल्ली पुन्हा सर केली. नजीबखानाची कबर उडवून लावली. त्याचा नातू गुलाम कादरने दिल्लीच्या बादशहाचे डोळे काढले; पण मराठ्यांनी या कादरचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर दिल्लीच्या किल्ल्यावर 15 वर्षे मराठ्यांचे निशाण फडकत राहिले''
-निनाद बेडेकर
-डॉ. सदानंद मोरे