महत्त्वाच्या चालू घडामोडी -MPSC Prelims 2020
पिनाकी चंद्र घोष पहिले लोकपाल
जनरल बिपिन रावत - भारताचे पहिले सर सेनाप्रमुख (CDS)
भगवानलाल सहानी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष
देशातील पहिला कचरा कॅफे अंबिकापूर ,छत्तीसगढ
भारतातील पहिला नैसर्गिक Ice cap - लेह लडाख
औरंगाबाद मध्ये देशातील पहिले illusion म्युझियम
देशातील पहिले सौर स्वयंपाकघर गाव - बाचा मध्य प्रदेश
देशातील पहिले हत्ती पुनर्वसन केंद्र - कोहिनूर गाव, तिरुवनंतपुरम, केरळ
देशातील पहिले हत्तीसाठी चे रुग्णालय चुरमुरा, मथुरा,उत्तर प्रदेश
देशातील पहिले राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय- लोथल गुजरात
देशातील सर्वात उंच पूल कर्नल शेवांग रिनशेन पूल श्योक नदीवर
सिंधू नदीतील डॉल्फिन पंजाबचा राज्यप्राणी
पिनाकी चंद्र घोष पहिले लोकपाल
जनरल बिपिन रावत - भारताचे पहिले सर सेनाप्रमुख (CDS)
भगवानलाल सहानी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष
देशातील पहिला कचरा कॅफे अंबिकापूर ,छत्तीसगढ
भारतातील पहिला नैसर्गिक Ice cap - लेह लडाख
औरंगाबाद मध्ये देशातील पहिले illusion म्युझियम
देशातील पहिले सौर स्वयंपाकघर गाव - बाचा मध्य प्रदेश
देशातील पहिले हत्ती पुनर्वसन केंद्र - कोहिनूर गाव, तिरुवनंतपुरम, केरळ
देशातील पहिले हत्तीसाठी चे रुग्णालय चुरमुरा, मथुरा,उत्तर प्रदेश
देशातील पहिले राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय- लोथल गुजरात
देशातील सर्वात उंच पूल कर्नल शेवांग रिनशेन पूल श्योक नदीवर
सिंधू नदीतील डॉल्फिन पंजाबचा राज्यप्राणी
मित्रांनो, राज्य-सेवा पूर्व परीक्षा Postpone झाल्यामुळे, अभ्यास होत नसल्यास वेळेचा सदुपयोग करण्यासाठी या WEB SERIES तुम्ही बघू शकतात...
https://youtu.be/fvzCl54Gii0
https://youtu.be/fvzCl54Gii0
YouTube
MUST WATCH WEB SERIES FOR COMPETITIVE EXAM ASPIRANT | UPSC- MPSC - SSC Etc | TO THE POINT
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने पहाव्या अशा TOP 5 WEB SERIES / TV PROGRAM | TO THE POINT MPSC
MUST WATCH WEB SERIES FOR COMPETITIVE EXAM ASPIRANT | UPSC- MPSC - SSC Etc | TO THE POINT UPSC | TO THE POINT MPSC
MUST WATCH WEB SERIES…
MUST WATCH WEB SERIES FOR COMPETITIVE EXAM ASPIRANT | UPSC- MPSC - SSC Etc | TO THE POINT UPSC | TO THE POINT MPSC
MUST WATCH WEB SERIES…
Official Announcement: Mpsc Subordinate service exam and Engineering Service exam Postponed..👆👆
MPSC परीक्षा अनिश्चितता आणि नियोजन/अभ्यास..
How to utilise this time effectively?
https://youtu.be/DT3iah3aQ24
How to utilise this time effectively?
https://youtu.be/DT3iah3aQ24
YouTube
MPSC Exam Postpone आता पुढे काय? | Study Plan | Motivational Video |By Nikhil Sonawane| To The Point
एमपीएससी परीक्षा, अनिश्चितता आणि अभ्यास | To The Point
MPSC Exam Postpone आता पुढे काय? To The Point Channel
HOW TO UTILIZE THIS TIME EFFECTIVELY? Study Plan | To The Point Channel
Sandeep Maheshwari : https://www.youtube.com/watch?v=RwxC5J8LI4Q
Crazy…
MPSC Exam Postpone आता पुढे काय? To The Point Channel
HOW TO UTILIZE THIS TIME EFFECTIVELY? Study Plan | To The Point Channel
Sandeep Maheshwari : https://www.youtube.com/watch?v=RwxC5J8LI4Q
Crazy…
Ann_DatesofCompetitiveExaminations_13012021.pdf
795.8 KB
Ann_DatesofCompetitiveExaminations_13012021.pdf
SEBC तून OPEN किंवा EWS हा बदल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत..👆👆
Kaustubh Divegaonkar IAS..
मी माझा upsc चा निकाल लागल्यापासून एक तत्व पाळत आलोय. शक्यतो भाषणबाजी करायची नाही. अभ्यासाबद्दल बोलायचे. विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान असले पाहिजे. IAS होणे एक मोठी संधी आहे. पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कोणीही Hero नाहीत. आणि १ टक्क्यांहून कमी निकाल असणाऱ्या परीक्षेत नव्व्यांनवांचे काय हा प्रश्न कायम विचारण्याचा माझा आग्रह आहे. स्वतःच्या प्रेमात पडून आपला प्रवास पुन्हा सांगण्यासाठी लिहीत नाही. पण एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने अस्वस्थ झाल्याने लिहीत आहे.
SBI क्लर्क, LIC ऑफिसर पासून जमतील त्या सर्व परीक्षा मी दिल्या आहेत. शिकवण्या घेतल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड आपल्याला चुकलेली नाही.
मुळात काही तात्विक कारणांमुळे शेवटच्या वर्षाला इंजिनीअरिंग सोडल्यानंतर समोर अंधारच होता. मराठी साहित्याच्या आवडीतून मुक्त विद्यापीठातून BA ची मिळवलेली डिग्री तेवढी होती. एक परीक्षा पास झालो म्हणून ठीक आहे. पण मराठी साहित्य आवडते म्हणून त्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे भविष्य नक्की काय आहे?
आज एका शासकीय पदावर कार्यरत असताना हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की खासगी क्षेत्रापेक्षा शासकीय सेवेत पगार कमी आहेत. जबाबदारी अधिक आहे. व्यवस्था एक दोन लोकांनी बनत नाही. ती असंख्य लोक, विचार, नियम, संस्था यातून आकाराला येते. तिला चेहरा म्हटलं तर असतो, म्हटलं तर नसतो. यामुळे आपण ज्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येऊ पाहतो त्या सोबत काही मर्यादाही आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पगारात भागवणे तर आहेच, त्याशिवाय अनेक प्रकारची आव्हाने, टीका टिपण्या यांना तोंड देणे शिकत राहावे लागते. सातत्य आणि संयमाची परीक्षा कोणालाही चुकलेली नाही.
पण शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्वाचा असतो. पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्वाचा खरंच नाही. निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे.
आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांच्या लांब, थकवणाऱ्या प्रक्रियेत संधीची वाट पाहत असणारी अनेक तरुण मंडळी दिसतील. त्यांच्याशी संवाद साधत राहावे लागेल.
आपल्याकडे आजकाल भाषा आणि सामाजिक शास्त्रातही १०० % गुण मिळतात. काही महाविद्यालयांचे प्रवेशाचे मेरिट ९९% असते. मग पुढे चालून त्यातले काही थोडे मेडिकल इंजिनीअरिंग च्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. इतर मागे पडतात. यशस्वी लोकांमधून अजून थोडे यशस्वी उरतात. सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत शेवटी जीवन नावाच्या चाकोरीच्या मर्यादेचे भान विद्यार्थ्यांना आणून देण्यात आपण कमी पडतो आहोत. यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणे, कष्ट करणे आणि कष्टाचा एकेक रुपया हे सामाजिक यश मानणारा समाज आपण निर्माण करणार आहोत का? Survival of the fittest कडून सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही. पण समाज म्हणून आपल्याला कधी ना कधी तो स्वीकारावा लागेल..
त्या तरुण मित्रास आदरांजली.
मी माझा upsc चा निकाल लागल्यापासून एक तत्व पाळत आलोय. शक्यतो भाषणबाजी करायची नाही. अभ्यासाबद्दल बोलायचे. विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान असले पाहिजे. IAS होणे एक मोठी संधी आहे. पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कोणीही Hero नाहीत. आणि १ टक्क्यांहून कमी निकाल असणाऱ्या परीक्षेत नव्व्यांनवांचे काय हा प्रश्न कायम विचारण्याचा माझा आग्रह आहे. स्वतःच्या प्रेमात पडून आपला प्रवास पुन्हा सांगण्यासाठी लिहीत नाही. पण एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने अस्वस्थ झाल्याने लिहीत आहे.
SBI क्लर्क, LIC ऑफिसर पासून जमतील त्या सर्व परीक्षा मी दिल्या आहेत. शिकवण्या घेतल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड आपल्याला चुकलेली नाही.
मुळात काही तात्विक कारणांमुळे शेवटच्या वर्षाला इंजिनीअरिंग सोडल्यानंतर समोर अंधारच होता. मराठी साहित्याच्या आवडीतून मुक्त विद्यापीठातून BA ची मिळवलेली डिग्री तेवढी होती. एक परीक्षा पास झालो म्हणून ठीक आहे. पण मराठी साहित्य आवडते म्हणून त्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे भविष्य नक्की काय आहे?
आज एका शासकीय पदावर कार्यरत असताना हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की खासगी क्षेत्रापेक्षा शासकीय सेवेत पगार कमी आहेत. जबाबदारी अधिक आहे. व्यवस्था एक दोन लोकांनी बनत नाही. ती असंख्य लोक, विचार, नियम, संस्था यातून आकाराला येते. तिला चेहरा म्हटलं तर असतो, म्हटलं तर नसतो. यामुळे आपण ज्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येऊ पाहतो त्या सोबत काही मर्यादाही आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पगारात भागवणे तर आहेच, त्याशिवाय अनेक प्रकारची आव्हाने, टीका टिपण्या यांना तोंड देणे शिकत राहावे लागते. सातत्य आणि संयमाची परीक्षा कोणालाही चुकलेली नाही.
पण शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्वाचा असतो. पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्वाचा खरंच नाही. निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे.
आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांच्या लांब, थकवणाऱ्या प्रक्रियेत संधीची वाट पाहत असणारी अनेक तरुण मंडळी दिसतील. त्यांच्याशी संवाद साधत राहावे लागेल.
आपल्याकडे आजकाल भाषा आणि सामाजिक शास्त्रातही १०० % गुण मिळतात. काही महाविद्यालयांचे प्रवेशाचे मेरिट ९९% असते. मग पुढे चालून त्यातले काही थोडे मेडिकल इंजिनीअरिंग च्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. इतर मागे पडतात. यशस्वी लोकांमधून अजून थोडे यशस्वी उरतात. सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत शेवटी जीवन नावाच्या चाकोरीच्या मर्यादेचे भान विद्यार्थ्यांना आणून देण्यात आपण कमी पडतो आहोत. यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणे, कष्ट करणे आणि कष्टाचा एकेक रुपया हे सामाजिक यश मानणारा समाज आपण निर्माण करणार आहोत का? Survival of the fittest कडून सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही. पण समाज म्हणून आपल्याला कधी ना कधी तो स्वीकारावा लागेल..
त्या तरुण मित्रास आदरांजली.