चालू घडामोडी:-
--------------------------------------------------------------
आपणास माहीत आहे का ?
१) सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य :- -----सिक्कीम
२) सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य :--------------महाराष्ट्र
३) देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले :------नवी दिल्ली
४) मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य :-----------गुजराथ
५) मृदा स्वास्थ कार्ड वापरणारे देशातील पहिले राज्य :--------पंजाब
६) प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:------------मेघालय
७) ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य:- --------महाराष्ट्र
८) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य:- --------- राजस्थान
९) बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य :-----------हरियाना
१०) सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिलेच राज्य ठरले:--------महाराष्ट्र
११) भारतातील पहिले राज्य ज्याने पदवी पातळीपर्यंत लौंगीक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य केले:-------तेलगांना
१२) १००% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य :-----केरळ
१३) देशातील पहिले केरोसीन मुक्त राज्य:------दिल्ली
१४) लोकपाल ही’ संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश :- स्वीडन
१५) तीन पालकांच्या बाळाला मान्यता देणारा जगातील पहिला देश:--ब्रिटन
१६) समलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जगातील पहिला देश :-आयर्लंड
१७) युरोपियन युनियन मधून बाहेर पडणार पहिला देश :- ग्रीनलंड
१८) लिंग समानता पदवी प्रमाणपत्र देणारे भारतातील पहिले विद्यापीठ :- ------------नलसार कायदा विद्यापीठ (हैदराबाद)
१९) देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ :---------वापी (गुजराथ)
२०) देशातील पहिले रेल्वे संशोधन केद्र महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठात----- येथे उभारण्यात आले :---- रत्नागिरी
२१) महाराष्ट्रात पहिला ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यारा जिल्हा:----सिंधुदुर्ग
२२) सामुहिक वनहक्क मिळणारे भारतातील पहिले गाव; ----------लेखामेंढा (गडचिरोली),
२३) महाराष्ट्रात पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा ------------ या शहरात सुरु करण्यात आली:- नागपूर
२४) पहिली मोबाईल सोशल लॅब:---------चंद्रपूर
२५) महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र--------- या शहरात सुरु करण्यात आले:----- अंधेरी
-------------स्टडी सर्कल............... एक प्रभावी अभ्यास चळवळ !--------------
२६) सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ:-----कोची
२७) देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ ----------- या शहरात सुरु करण्यात आले:- बदलापूर
२८) राज्यात सर्वाधिक वेगाने (70 टक्के) वाढणारे शहर: ------पिंपरी चिंचवड
२९) राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ-------- येथे सुरु झाले:-पुणे
३०) देशातील पहिले वाय-फाय गाव: ------पाचगाव (महाराष्ट्र)
३१) महाराष्ट्रात प्रथमच ग्रामपचांयतीच्या निवडणूका ----------- या तालुक्यात ई-इलेक्शन पद्धतीने घेण्यात आल्या:- बारामती
३२) जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले '------- ई-लर्निंग' तालुके हे आहेत:- भूम-परंडा
३३) देशातील पहिले वायफाय रेल्वे स्टेशन:-------बेगलरु,
३४) देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ:------अंदल (प. बंगाल )
३५) देशातील पहिले सॅटेलाईट शहर:------------पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)
३६) देशातील पहिले धुम्रपान मुक्त शहर:--------------:- कोहिमा
३७) डीजीटल लॉकर सुरु करणारी देशातील पहिली नगरपालिका:--------राहुरी
३८) विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी स्थापन करण्याची घोषणा केली:- अहमदाबाद
३९) मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव:------हरिसाल
४०) मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी ----------- ही पहिली नगरपालिका आहे:- इस्लामपूर
४१) भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर;--------चंदीगड ,
४२) आशियातील सर्वाधिक स्वच्छ गाव:-------------मॉलिनाँग (:मेघालय )
४३) देशातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा:--------- नदिया(प.बंगाल)
४४) केरोसीन थेट लाभ ह्स्तातंरण अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:- झारखंड
४५) महाराष्ट्रातील पहिला डीजीटल जिल्हा:- नागपूर
४६) भारतातील पहिली हागणदारीमुक्त राज्य:- गुजराथ , आंध्रप्रदेश
-----------
--------------------------------------------------------------
आपणास माहीत आहे का ?
१) सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य :- -----सिक्कीम
२) सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य :--------------महाराष्ट्र
३) देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले :------नवी दिल्ली
४) मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य :-----------गुजराथ
५) मृदा स्वास्थ कार्ड वापरणारे देशातील पहिले राज्य :--------पंजाब
६) प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:------------मेघालय
७) ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य:- --------महाराष्ट्र
८) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य:- --------- राजस्थान
९) बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य :-----------हरियाना
१०) सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिलेच राज्य ठरले:--------महाराष्ट्र
११) भारतातील पहिले राज्य ज्याने पदवी पातळीपर्यंत लौंगीक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य केले:-------तेलगांना
१२) १००% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य :-----केरळ
१३) देशातील पहिले केरोसीन मुक्त राज्य:------दिल्ली
१४) लोकपाल ही’ संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश :- स्वीडन
१५) तीन पालकांच्या बाळाला मान्यता देणारा जगातील पहिला देश:--ब्रिटन
१६) समलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जगातील पहिला देश :-आयर्लंड
१७) युरोपियन युनियन मधून बाहेर पडणार पहिला देश :- ग्रीनलंड
१८) लिंग समानता पदवी प्रमाणपत्र देणारे भारतातील पहिले विद्यापीठ :- ------------नलसार कायदा विद्यापीठ (हैदराबाद)
१९) देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ :---------वापी (गुजराथ)
२०) देशातील पहिले रेल्वे संशोधन केद्र महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठात----- येथे उभारण्यात आले :---- रत्नागिरी
२१) महाराष्ट्रात पहिला ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यारा जिल्हा:----सिंधुदुर्ग
२२) सामुहिक वनहक्क मिळणारे भारतातील पहिले गाव; ----------लेखामेंढा (गडचिरोली),
२३) महाराष्ट्रात पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा ------------ या शहरात सुरु करण्यात आली:- नागपूर
२४) पहिली मोबाईल सोशल लॅब:---------चंद्रपूर
२५) महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र--------- या शहरात सुरु करण्यात आले:----- अंधेरी
-------------स्टडी सर्कल............... एक प्रभावी अभ्यास चळवळ !--------------
२६) सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ:-----कोची
२७) देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ ----------- या शहरात सुरु करण्यात आले:- बदलापूर
२८) राज्यात सर्वाधिक वेगाने (70 टक्के) वाढणारे शहर: ------पिंपरी चिंचवड
२९) राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ-------- येथे सुरु झाले:-पुणे
३०) देशातील पहिले वाय-फाय गाव: ------पाचगाव (महाराष्ट्र)
३१) महाराष्ट्रात प्रथमच ग्रामपचांयतीच्या निवडणूका ----------- या तालुक्यात ई-इलेक्शन पद्धतीने घेण्यात आल्या:- बारामती
३२) जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले '------- ई-लर्निंग' तालुके हे आहेत:- भूम-परंडा
३३) देशातील पहिले वायफाय रेल्वे स्टेशन:-------बेगलरु,
३४) देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ:------अंदल (प. बंगाल )
३५) देशातील पहिले सॅटेलाईट शहर:------------पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)
३६) देशातील पहिले धुम्रपान मुक्त शहर:--------------:- कोहिमा
३७) डीजीटल लॉकर सुरु करणारी देशातील पहिली नगरपालिका:--------राहुरी
३८) विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी स्थापन करण्याची घोषणा केली:- अहमदाबाद
३९) मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव:------हरिसाल
४०) मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी ----------- ही पहिली नगरपालिका आहे:- इस्लामपूर
४१) भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर;--------चंदीगड ,
४२) आशियातील सर्वाधिक स्वच्छ गाव:-------------मॉलिनाँग (:मेघालय )
४३) देशातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा:--------- नदिया(प.बंगाल)
४४) केरोसीन थेट लाभ ह्स्तातंरण अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:- झारखंड
४५) महाराष्ट्रातील पहिला डीजीटल जिल्हा:- नागपूर
४६) भारतातील पहिली हागणदारीमुक्त राज्य:- गुजराथ , आंध्रप्रदेश
-----------
MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
📝 काही विशेष सूचना 📝
1. ही movement प्रोडक्टिव्ह राहावी असं वाटत असेल, हॅलो, हाय, GM, GN असले मेसेज पाठवू नका.
2. स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असेच मेसेज पोस्ट करा.
3. बिनकामाची चॅटिंग ग्रुपवर करू नका. तस करावं वाटल्यास समोरील व्यक्तीसोबत पर्सनल चॅट करा.
4. राजकीय विषयांवर चर्चा शक्यतो टाळा कारण अशा चर्चांना शेवट नसतो.
5. काही विचारण्याआधी ती पोस्ट ग्रुपवर आहे का हे सर्च करा..
6. MPSC अभ्यासाशी निगडित गोष्टीच ग्रुप वर टाकाव्यात.....Inspirational thoughts, जोक्स, etc. काही पण टाकू नये...🙏
7. VIMP....पर्सनल messages / queries / शंका रात्री 9 नंतर पाठवावे...
Admin मधली काही मंडळी post holder असून काहीजण पुढच्या परीक्षेची तयारी करत आहेत....
साभार,
📝 काही विशेष सूचना 📝
1. ही movement प्रोडक्टिव्ह राहावी असं वाटत असेल, हॅलो, हाय, GM, GN असले मेसेज पाठवू नका.
2. स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असेच मेसेज पोस्ट करा.
3. बिनकामाची चॅटिंग ग्रुपवर करू नका. तस करावं वाटल्यास समोरील व्यक्तीसोबत पर्सनल चॅट करा.
4. राजकीय विषयांवर चर्चा शक्यतो टाळा कारण अशा चर्चांना शेवट नसतो.
5. काही विचारण्याआधी ती पोस्ट ग्रुपवर आहे का हे सर्च करा..
6. MPSC अभ्यासाशी निगडित गोष्टीच ग्रुप वर टाकाव्यात.....Inspirational thoughts, जोक्स, etc. काही पण टाकू नये...🙏
7. VIMP....पर्सनल messages / queries / शंका रात्री 9 नंतर पाठवावे...
Admin मधली काही मंडळी post holder असून काहीजण पुढच्या परीक्षेची तयारी करत आहेत....
साभार,
महत्वाच्या घडामोडी:- (शनिवार , ८ आक्टो. २०१६):-
---------------------------------------------------------
* अय्यो (aiyoh) आणित अय्या (aiyah) या आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन भारतीय शब्दांचा ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीच्या यंदाच्या अवृत्तीमध्ये समावेश करण्यात आला
* भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना - पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दिवसाअखेर भारताच्या 3 विकेट्स गमावत 267 धावा.विराट कोहलीने फटकावले शानदार शतक.
* कवी राजाभाऊ मंगसुळीकर यांचे निधन. 'हिमालयावर येता घाला, साह्यगिरी हा धावून गेला,' यासह शेकडो अजरामर कविता त्यांनी लिहील्या होत्या.
* भारतीय वायू सेनेचा आज ८४ वा स्थापना दिवस. १९३२मध्ये आजच्या दिवशीच हवाई दलाची स्थापना झाली होती
* पहिली ते आठवी परीक्षा होणार, नापास न करणे धोरण बदलणार- विनोद तावडे
* रणजी करंडक : मुंबईचा तमिळनाडूवर दोन गडी राखून थरारक विजय.
---------------------------------------------------------
* अय्यो (aiyoh) आणित अय्या (aiyah) या आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन भारतीय शब्दांचा ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीच्या यंदाच्या अवृत्तीमध्ये समावेश करण्यात आला
* भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना - पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दिवसाअखेर भारताच्या 3 विकेट्स गमावत 267 धावा.विराट कोहलीने फटकावले शानदार शतक.
* कवी राजाभाऊ मंगसुळीकर यांचे निधन. 'हिमालयावर येता घाला, साह्यगिरी हा धावून गेला,' यासह शेकडो अजरामर कविता त्यांनी लिहील्या होत्या.
* भारतीय वायू सेनेचा आज ८४ वा स्थापना दिवस. १९३२मध्ये आजच्या दिवशीच हवाई दलाची स्थापना झाली होती
* पहिली ते आठवी परीक्षा होणार, नापास न करणे धोरण बदलणार- विनोद तावडे
* रणजी करंडक : मुंबईचा तमिळनाडूवर दोन गडी राखून थरारक विजय.
Forwarded from The MPSC Update ©
Rajyaseva Mains GS2- References.pdf
4.2 MB
Forwarded from The MPSC Update ©
Rajyaseva Mains Ans. Source GS1-2016.pdf
3.6 MB
No reservation fr SCs in following Assembly-
Arunachal
Meghalya
Mizoram
Nagaland
Arunachal
Meghalya
Mizoram
Nagaland
No reservation fr STs in following Assembly-
Goa
Haryana
Punjab
UP
Delhi
Puducherry
Goa
Haryana
Punjab
UP
Delhi
Puducherry
The MPSC Update ©
No reservation fr SCs in following Assembly- Arunachal Meghalya Mizoram Nagaland
Our constitution guarantees reservation for SC's and ST's on the basis of their proportion of population in state....
As above mentioned states dont have SC population or it is in negligible amount they don't have reservation for SC's..
As above mentioned states dont have SC population or it is in negligible amount they don't have reservation for SC's..
शांततेचे नोबेल पुरस्कार २०१६;-
-------------------------------------------
* जुआन मॅन्युएल सांतोस या कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांना २०१६या वर्षीचा शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.
* कोलंबिया व येथील "फार्क‘ बंडखोरांच्या संघटनेमधील यादवी युद्ध संपुष्टात आणण्यासाठीच्या सांतोस यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोबेलने गौरविण्यात येणार आहे
* कोलंबियामधील यादवी युद्धामुळे दोन लाखांपेक्षाही जास्त नागरिक मृत्युमुखी पडले असून साठ लाखांपेक्षाही जास्त जण विस्थापित झाले आहेत.
* २०१० मध्ये संतोस यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून ते शांततेसाठी लढा देत आहे
-------------------------------------------
* जुआन मॅन्युएल सांतोस या कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांना २०१६या वर्षीचा शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.
* कोलंबिया व येथील "फार्क‘ बंडखोरांच्या संघटनेमधील यादवी युद्ध संपुष्टात आणण्यासाठीच्या सांतोस यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोबेलने गौरविण्यात येणार आहे
* कोलंबियामधील यादवी युद्धामुळे दोन लाखांपेक्षाही जास्त नागरिक मृत्युमुखी पडले असून साठ लाखांपेक्षाही जास्त जण विस्थापित झाले आहेत.
* २०१० मध्ये संतोस यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून ते शांततेसाठी लढा देत आहे