भूगोल:-
सह्याद्री तील सर्वात लहान खिंड- पलक्कड खिंड
कोका टेकड्या - भंडारा
कर्कवृत्ताला दोन वेळा छेदून जाणाऱ्या नद्या- मही, साउथ कोयल
भारतीय शीत वाळवंट स्थान- पीरपंजाल च्या पश्चिमेला
गोदावरी व महानदी या दरम्यान चा पर्वत/शिखर- महेंद्रगिरी(1501)
पंजाब हिमालयातील सर्वात उंच पर्वत- नंगा पर्वत (8126)
धातू कामासाठी प्रसिद्ध शहर - कटक (ओरिसा)
सह्याद्री तील सर्वात लहान खिंड- पलक्कड खिंड
कोका टेकड्या - भंडारा
कर्कवृत्ताला दोन वेळा छेदून जाणाऱ्या नद्या- मही, साउथ कोयल
भारतीय शीत वाळवंट स्थान- पीरपंजाल च्या पश्चिमेला
गोदावरी व महानदी या दरम्यान चा पर्वत/शिखर- महेंद्रगिरी(1501)
पंजाब हिमालयातील सर्वात उंच पर्वत- नंगा पर्वत (8126)
धातू कामासाठी प्रसिद्ध शहर - कटक (ओरिसा)
उडान:-
-------------
* विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकाने उडान या योजनेची घोषणा केली
योजनेचे घोषवाक्य ;- ‘उडे देश का आम नागरिक’
* २,५०० रुपये एका तासाच्या विमानप्रवासाचे तिकीट
* १० शहरांना महाराष्ट्रात होणार फायदा(शिर्डी, नांदेड, अमरावती, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव)
* १५० किमी अंशदानासाठी आवश्यक अंतर
* ३०-४० विमानांमधील आसनक्षमता
उडान’ची वैशिष्ट्ये:-
* विमानप्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न
* प्रादेशिक विमानसेवेतील अर्धी तिकिटे सवलतीत; त्यासाठी सरकारकडून अंशदान
* त्याबदल्यात देशांतर्गत विमानसेवेच्या तिकिटांवर अधिभार आकारण्यात येणार
* २,३५० ते ५,१०० रुपये प्रतिआसन अंशदान तीन वर्षांसाठी मिळणार
* २०३२ पर्यंत देशांतर्गत विमानप्रवाशांची संख्या ३० कोटी करण्याचे उद्दिष्ट
* पुढील वर्षीपासून (जानेवारी २०१७) योजनेची अंमलबजावणी होणार
-------------
* विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकाने उडान या योजनेची घोषणा केली
योजनेचे घोषवाक्य ;- ‘उडे देश का आम नागरिक’
* २,५०० रुपये एका तासाच्या विमानप्रवासाचे तिकीट
* १० शहरांना महाराष्ट्रात होणार फायदा(शिर्डी, नांदेड, अमरावती, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव)
* १५० किमी अंशदानासाठी आवश्यक अंतर
* ३०-४० विमानांमधील आसनक्षमता
उडान’ची वैशिष्ट्ये:-
* विमानप्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न
* प्रादेशिक विमानसेवेतील अर्धी तिकिटे सवलतीत; त्यासाठी सरकारकडून अंशदान
* त्याबदल्यात देशांतर्गत विमानसेवेच्या तिकिटांवर अधिभार आकारण्यात येणार
* २,३५० ते ५,१०० रुपये प्रतिआसन अंशदान तीन वर्षांसाठी मिळणार
* २०३२ पर्यंत देशांतर्गत विमानप्रवाशांची संख्या ३० कोटी करण्याचे उद्दिष्ट
* पुढील वर्षीपासून (जानेवारी २०१७) योजनेची अंमलबजावणी होणार
०१. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सोमवारी
सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन
टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती
करण्यात आली आहे.
०२. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १००हून
अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची
धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते. चार
महिन्यात टाटा सन्सचा नवा अध्यक्ष
निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका
समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
०३. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार
आहे. या समितीत रतन टाटा, वेणू
श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोहन सेन आणि
लॉर्ड के. भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ही
समिती चार महिन्यात नवा अध्यक्ष
निवडतील.
०४. रतन टाटा २८ डिसेंबर २०१२ रोजी टाटा
सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते.
त्यांच्या जागी संचालक मंडळाने सायरस
मिस्त्री यांची नियुक्ती केली होती ०५. टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे ते
सहावे अध्यक्ष तर टाटा आडनाव नसलेले दुसरे
अध्यक्ष होते. या पूर्वी १९३२ मध्ये नवरोजी
सकलतवाला यांनी टाटा उद्योगसमूहाची
धुरा सांभाळली होती.
०६. टाटा समूहामध्ये सर्वात मोठा (१८.५%)
भागीदार असणाऱ्या शापूरजी पालनजी अॅण्ड
कंपनी या कंपनीचे सायरस मिस्त्री टाटा
समूहामध्ये २००६ पासून संचालक आहेत.
सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन
टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती
करण्यात आली आहे.
०२. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १००हून
अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची
धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते. चार
महिन्यात टाटा सन्सचा नवा अध्यक्ष
निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका
समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
०३. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार
आहे. या समितीत रतन टाटा, वेणू
श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोहन सेन आणि
लॉर्ड के. भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ही
समिती चार महिन्यात नवा अध्यक्ष
निवडतील.
०४. रतन टाटा २८ डिसेंबर २०१२ रोजी टाटा
सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते.
त्यांच्या जागी संचालक मंडळाने सायरस
मिस्त्री यांची नियुक्ती केली होती ०५. टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे ते
सहावे अध्यक्ष तर टाटा आडनाव नसलेले दुसरे
अध्यक्ष होते. या पूर्वी १९३२ मध्ये नवरोजी
सकलतवाला यांनी टाटा उद्योगसमूहाची
धुरा सांभाळली होती.
०६. टाटा समूहामध्ये सर्वात मोठा (१८.५%)
भागीदार असणाऱ्या शापूरजी पालनजी अॅण्ड
कंपनी या कंपनीचे सायरस मिस्त्री टाटा
समूहामध्ये २००६ पासून संचालक आहेत.
विश्वचषक कबड्डी स्पर्धा:- २०१६
---------------------------------------
* तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धा ७ ते २२आक्टोंबर दरम्यान अहमदाबाद (गुजराथ) येथे खेळल्या गेल्या
* विजेता;- भारत
* उपविजेता;- इराण
* सह्भागी देश;- १२
* शुभंकर:- सिंह
* भारतीय संघाचा कर्णधार;- अनुप कुमार
* सर्वोत्कृष्ट खेळाडू:-जांग कून ली (द. कोरिया)
* आत्तापर्यंतचे विजेते;-
वर्ष-ठिकाण-विजेता
२००४:-मुबई- भारत( उपविजेता;- इराण)
२००७:-पनवेल- भारत( उपविजेता;- इराण)
---------------------------------------
* तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धा ७ ते २२आक्टोंबर दरम्यान अहमदाबाद (गुजराथ) येथे खेळल्या गेल्या
* विजेता;- भारत
* उपविजेता;- इराण
* सह्भागी देश;- १२
* शुभंकर:- सिंह
* भारतीय संघाचा कर्णधार;- अनुप कुमार
* सर्वोत्कृष्ट खेळाडू:-जांग कून ली (द. कोरिया)
* आत्तापर्यंतचे विजेते;-
वर्ष-ठिकाण-विजेता
२००४:-मुबई- भारत( उपविजेता;- इराण)
२००७:-पनवेल- भारत( उपविजेता;- इराण)
चालू घडामोडी:-
-------------------------------
१) भारत्या सर्वात जवळ असलेले राष्ट्र कोणते :--------------------- बांग्लादेश
२) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना एल. पी. जी. गॅस कनेक्शन देण्यसाठी कोणती योजना अमलात आणली ? :- ---------------प्रधानमंत्री उज्ज्वल योजना
३) एप्रिल २०१६ पासून राष्ट्रीय बचत पत्रावरील व्याजदर किती आहे? :----- ८.१%
४) पाकिस्तान मध्ये आयोजित केलेल्या सार्क देशांच्या मंत्री स्तरीय
सम्मेलनासाठी भारताचे नेतृत्व----------------- यांनी केले - गृहमंत्री राजनाथ सिंह
५) देशातील रेल्वे गाडीयांची स्पीड वाढवण्यासाठी रेल्वे ने------------- हाकर्यक्रम आखलाआहे-------------- मिशन रफ्तार
६) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषडेच्या क्रिकेट हॉल ऑफ़ फेममध्ये श्रीलंकेचा----------------- या खेळाडूचा समावेश करण्यात आला ---------- मुथैया मुरलीधरन
७ )इंटरनेट कंपनी ‘याहू’ ला --------------- या कम्पनीने खरेदी केले :----- वेरीज़ोन कम्युनिकेशन
८) संगीतकार बप्पी लाहिरी यांना महानायक हा सम्मान कोणत्या राज्याने दिला-:--------------- पश्चिम बंगाल
९ ) ------------ याराज्य सरकार ने नुकतेच ई-सिगारेट बंदी घातली आहे?:---केरळ
१० )भारताने ----------------- या शहरात पहिले संरक्षण कम्युनिकेशन नेटवर्क (DCN)सुरू केलेआहे?:-------------------नवी दिल्ली
११) रॅपिड ग्रामीण पोलिस प्रणाली (RRPRS) अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? :-------------------पंजाब
१२) भारताच्या पहिले व्यावसायिक न्यायालय ---------- या राज्यात सर्व प्रथम उघडले गेले आहे?:---------------छत्तीसगड
१३) खालील पैकी कोणत्या शहरात "ऊर्जा बचत आणि ऊर्जा कार्यक्षमता" यावर ब्रिक्स वर्किंग ग्रुप पहिली बैठक होणार आहे:---------विशाखापट्टणम
१४ ) जागतिक बँकेच्या २०१६च्याअहवालानुसार "लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स" मध्ये भारताचे---------- वे स्थानआहे:--------३५.
१५ ) २०१६ मधील राष्ट्रीय सांख्यिकी दिना ची थीम काय होती ? :-------कृषी आणि शेतक-यांचे कल्याण
१६ ) --------------- या राज्य सरकारने अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस, आकाशात चमकणारी वीज, आणि वादळ इत्यादी सर्व नैसर्गिक संकटे,हे राज्य आपत्ती संकट मानले जाईल असे जाहीर केले :------------उत्तरप्रदेश
१७ ) ---------- ग्रहाच्या अभ्यासासाठी ‘नासा‘ने अवकाशात सोडलेला जुनो हा उपग्रह त्या ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहचला :---------गुरु
१८ )२०१६- १७ च्या खरीब हंगामासाठी असलेल्या किमान आधारभूत किमंती
ज्वारी(संकरीत):- रु १६२५
बाजरी:- रु१ ३३०
सोयाबीन:-रु २६००
सुर्यफुल;- रु ३९५०
भूईमुग;- रु ३९५०
१९ )५ डिसेंबर २०१५ हा जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला गेला. २०१५च्या यादिवसाचे घोषवाक्य ------------Soils a solid ground for life
२०) युरोपियन युनीयन शैलीवर आधारीतकोणत्या गटाची स्थापना आशियान द्वारे नुकतीच करण्यात आली :- --------आशियन इकाॅनाॅमिक कम्यूनिटी
२१)राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग\ सर्वोच्य न्यायालयाने अवैध ठरल्यामुळे कोणती घटनादुरस्ती घटनाबाह्य झाली:- -------९९ वी
२२) जागतिक व्याग्र संघ आणी जागतिक वन्यजीव निधी च्या अहवालानुसार जगात कोणता देश सर्वाधिक व्याग्र संख्या भूषवितो:------- भारत
२३) जागतिक आनंदी अहवाल २०१६ नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश:------------ डेन्मार्क
२४ ) चीनच्या पाठीब्यांवर निर्माणझालेल्याआशियान इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेत सहभागीहोणारा पहिला पश्चिमात्य देश कोणता :------- यू.के.
५० ) -------- या राज्यात लवकरच स्वतंत्र परराष्ट्र मंत्रालय स्थापन होणार आहे:-तेलंगणा
-------------------------------
१) भारत्या सर्वात जवळ असलेले राष्ट्र कोणते :--------------------- बांग्लादेश
२) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना एल. पी. जी. गॅस कनेक्शन देण्यसाठी कोणती योजना अमलात आणली ? :- ---------------प्रधानमंत्री उज्ज्वल योजना
३) एप्रिल २०१६ पासून राष्ट्रीय बचत पत्रावरील व्याजदर किती आहे? :----- ८.१%
४) पाकिस्तान मध्ये आयोजित केलेल्या सार्क देशांच्या मंत्री स्तरीय
सम्मेलनासाठी भारताचे नेतृत्व----------------- यांनी केले - गृहमंत्री राजनाथ सिंह
५) देशातील रेल्वे गाडीयांची स्पीड वाढवण्यासाठी रेल्वे ने------------- हाकर्यक्रम आखलाआहे-------------- मिशन रफ्तार
६) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषडेच्या क्रिकेट हॉल ऑफ़ फेममध्ये श्रीलंकेचा----------------- या खेळाडूचा समावेश करण्यात आला ---------- मुथैया मुरलीधरन
७ )इंटरनेट कंपनी ‘याहू’ ला --------------- या कम्पनीने खरेदी केले :----- वेरीज़ोन कम्युनिकेशन
८) संगीतकार बप्पी लाहिरी यांना महानायक हा सम्मान कोणत्या राज्याने दिला-:--------------- पश्चिम बंगाल
९ ) ------------ याराज्य सरकार ने नुकतेच ई-सिगारेट बंदी घातली आहे?:---केरळ
१० )भारताने ----------------- या शहरात पहिले संरक्षण कम्युनिकेशन नेटवर्क (DCN)सुरू केलेआहे?:-------------------नवी दिल्ली
११) रॅपिड ग्रामीण पोलिस प्रणाली (RRPRS) अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? :-------------------पंजाब
१२) भारताच्या पहिले व्यावसायिक न्यायालय ---------- या राज्यात सर्व प्रथम उघडले गेले आहे?:---------------छत्तीसगड
१३) खालील पैकी कोणत्या शहरात "ऊर्जा बचत आणि ऊर्जा कार्यक्षमता" यावर ब्रिक्स वर्किंग ग्रुप पहिली बैठक होणार आहे:---------विशाखापट्टणम
१४ ) जागतिक बँकेच्या २०१६च्याअहवालानुसार "लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स" मध्ये भारताचे---------- वे स्थानआहे:--------३५.
१५ ) २०१६ मधील राष्ट्रीय सांख्यिकी दिना ची थीम काय होती ? :-------कृषी आणि शेतक-यांचे कल्याण
१६ ) --------------- या राज्य सरकारने अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस, आकाशात चमकणारी वीज, आणि वादळ इत्यादी सर्व नैसर्गिक संकटे,हे राज्य आपत्ती संकट मानले जाईल असे जाहीर केले :------------उत्तरप्रदेश
१७ ) ---------- ग्रहाच्या अभ्यासासाठी ‘नासा‘ने अवकाशात सोडलेला जुनो हा उपग्रह त्या ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहचला :---------गुरु
१८ )२०१६- १७ च्या खरीब हंगामासाठी असलेल्या किमान आधारभूत किमंती
ज्वारी(संकरीत):- रु १६२५
बाजरी:- रु१ ३३०
सोयाबीन:-रु २६००
सुर्यफुल;- रु ३९५०
भूईमुग;- रु ३९५०
१९ )५ डिसेंबर २०१५ हा जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला गेला. २०१५च्या यादिवसाचे घोषवाक्य ------------Soils a solid ground for life
२०) युरोपियन युनीयन शैलीवर आधारीतकोणत्या गटाची स्थापना आशियान द्वारे नुकतीच करण्यात आली :- --------आशियन इकाॅनाॅमिक कम्यूनिटी
२१)राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग\ सर्वोच्य न्यायालयाने अवैध ठरल्यामुळे कोणती घटनादुरस्ती घटनाबाह्य झाली:- -------९९ वी
२२) जागतिक व्याग्र संघ आणी जागतिक वन्यजीव निधी च्या अहवालानुसार जगात कोणता देश सर्वाधिक व्याग्र संख्या भूषवितो:------- भारत
२३) जागतिक आनंदी अहवाल २०१६ नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश:------------ डेन्मार्क
२४ ) चीनच्या पाठीब्यांवर निर्माणझालेल्याआशियान इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेत सहभागीहोणारा पहिला पश्चिमात्य देश कोणता :------- यू.के.
५० ) -------- या राज्यात लवकरच स्वतंत्र परराष्ट्र मंत्रालय स्थापन होणार आहे:-तेलंगणा
CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....😊👇
Average Marathi.wmv
167.6 MB
#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "Average" 👆
https://telegram.me/thempscupdate
आजचा व्हिडिओ "Average" 👆
https://telegram.me/thempscupdate
चालू घडामोडी:-
-------------------------------
१ ) राष्ट्रीय हरीत महामार्ग अभियानास ( NGHM )भारतातील -------------- या शहरापासून सुरुवात झाली:------------नवी दिल्ली
२) कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी भारताने-------- या आफ्रिकेतील देशामध्ये प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे :-------नायजेरिया
३ ) राष्ट्रीय ई -विधानअकादमी भारतातील ----------- या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे :-----------हिमाचल प्रदेश
४ )१ एप्रिल ते ३१ मार्च हे ‘आर्थिक वर्ष’ बदलण्यासाठी केंद्र सरकारने -------------- यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली :-शंकर आचार्य
(जगभरात बहुतांशी देशांमध्ये १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जाते. यामध्ये ब्रिटन, जपान, न्यूझीलंड, हाँगकाँग आदींचा समावेश आहे. अमेरिकेत १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर आर्थिक वर्ष आहे)
५ ) ---------- या मेट्रो रेल्वे सेवेत तृतीयपंथियांना नोकरी देणारअसल्याने ही देशातील पहिलीच घटना ठरणारआहे :--------कोची
६ )----------- ने भारताचा ३-१ असा विजय मिळवित चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले.:--------- ऑस्ट्रेलिया
७ ) राष्ट्रपति प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते "डॉक्टर डे च्या दिवशी --------- हा डॉक्टराना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो:------ डॉ. बी सी रॉय राष्ट्रीय पुरस्कार
८ )------------ या बँकने देशातील पहिली एसएमई बैंक लॉन्च केली :-एचडीएफसी
९ ) भारत आणी इस्त्राईल या दोन्ही देशांनी सयुक्त पणे -------------- हे मिसाईल प्रक्षेपित केले -:------------ बराक-8
१० ) २०१५ याआर्थिक वर्षात-------------- याराज्यात सर्वाधिक पर्यटक आले होते : ------------तमिलनाडु
११ )------------- या राज्याने आपल्या राज्यातील धार्मिक शहरातील पुजार्याना टूरिज्म एम्बेसडर बनवण्याची योजना आखली : ------उत्तर-प्रदेश
१२ ) ------------ या भारतीय क्रिकेटपटूला अफगानिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट टीम चा मुख्य कोचम्हणून निवड केली -:------------- लालचंद राजपूत
१३ ) केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’ चेसदस्य म्हणून ------------ यांची निवड केली-:--------- अंजू बाबी जार्ज आणी पुलेला गोपीचंद
१४ ) केंद्रीय मंत्रिमंडल ने 7व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचारियांचा पगार ---------- % वाढवण्यात आला:------------ २३.५५%
१५ ) गार म्हणजे:---------- सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम
१६) विभाजनानंतर आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती ------------ सारखी बनविली जाणार आहे?:------------सिंगापूर
१७) २०१६ चे एडगर ऑलन पो पारितोषिक मिळविणाऱ्या भारतीय अमेरिकन पत्रकार नीला बॅनर्जी या ------------ नावाच्या वृत्त संस्थेसाठी काम करतात:- -----------------इनसाइड क्लायमेट न्युज
१८) शेतकर्यांना समर्पित असलेली भारतातील प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती:- ---------डी.डी. किसान
१९) फ्रेंच सरकारचा लिजेंड ऑफ ऑनर हा पुरस्कार प्राप्त झाला:----- शक्ती बर्मन, पंडीत रवीशंकर, सत्यजीत रॉंय
२०) डिसेंबर २०१५मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या ----------- निवडणूकामध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्रियांना मतदान करु देण्यात आले:- नगरपालीका
२१) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घाना आणि ------------ यादेशालाभेट देणारे भारतातील पहिले राष्ट्रपती ठरले :-----------कोत द'ई वोआर
२२) भारताचे एकमेव द्रोणाचार्य पुरस्कार विजेते की ज्यांना , मोहन बागान रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली ?:--------- सैयद नईमुद्दीन
-------------------------------
१ ) राष्ट्रीय हरीत महामार्ग अभियानास ( NGHM )भारतातील -------------- या शहरापासून सुरुवात झाली:------------नवी दिल्ली
२) कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी भारताने-------- या आफ्रिकेतील देशामध्ये प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे :-------नायजेरिया
३ ) राष्ट्रीय ई -विधानअकादमी भारतातील ----------- या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे :-----------हिमाचल प्रदेश
४ )१ एप्रिल ते ३१ मार्च हे ‘आर्थिक वर्ष’ बदलण्यासाठी केंद्र सरकारने -------------- यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली :-शंकर आचार्य
(जगभरात बहुतांशी देशांमध्ये १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जाते. यामध्ये ब्रिटन, जपान, न्यूझीलंड, हाँगकाँग आदींचा समावेश आहे. अमेरिकेत १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर आर्थिक वर्ष आहे)
५ ) ---------- या मेट्रो रेल्वे सेवेत तृतीयपंथियांना नोकरी देणारअसल्याने ही देशातील पहिलीच घटना ठरणारआहे :--------कोची
६ )----------- ने भारताचा ३-१ असा विजय मिळवित चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले.:--------- ऑस्ट्रेलिया
७ ) राष्ट्रपति प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते "डॉक्टर डे च्या दिवशी --------- हा डॉक्टराना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो:------ डॉ. बी सी रॉय राष्ट्रीय पुरस्कार
८ )------------ या बँकने देशातील पहिली एसएमई बैंक लॉन्च केली :-एचडीएफसी
९ ) भारत आणी इस्त्राईल या दोन्ही देशांनी सयुक्त पणे -------------- हे मिसाईल प्रक्षेपित केले -:------------ बराक-8
१० ) २०१५ याआर्थिक वर्षात-------------- याराज्यात सर्वाधिक पर्यटक आले होते : ------------तमिलनाडु
११ )------------- या राज्याने आपल्या राज्यातील धार्मिक शहरातील पुजार्याना टूरिज्म एम्बेसडर बनवण्याची योजना आखली : ------उत्तर-प्रदेश
१२ ) ------------ या भारतीय क्रिकेटपटूला अफगानिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट टीम चा मुख्य कोचम्हणून निवड केली -:------------- लालचंद राजपूत
१३ ) केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’ चेसदस्य म्हणून ------------ यांची निवड केली-:--------- अंजू बाबी जार्ज आणी पुलेला गोपीचंद
१४ ) केंद्रीय मंत्रिमंडल ने 7व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचारियांचा पगार ---------- % वाढवण्यात आला:------------ २३.५५%
१५ ) गार म्हणजे:---------- सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम
१६) विभाजनानंतर आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती ------------ सारखी बनविली जाणार आहे?:------------सिंगापूर
१७) २०१६ चे एडगर ऑलन पो पारितोषिक मिळविणाऱ्या भारतीय अमेरिकन पत्रकार नीला बॅनर्जी या ------------ नावाच्या वृत्त संस्थेसाठी काम करतात:- -----------------इनसाइड क्लायमेट न्युज
१८) शेतकर्यांना समर्पित असलेली भारतातील प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती:- ---------डी.डी. किसान
१९) फ्रेंच सरकारचा लिजेंड ऑफ ऑनर हा पुरस्कार प्राप्त झाला:----- शक्ती बर्मन, पंडीत रवीशंकर, सत्यजीत रॉंय
२०) डिसेंबर २०१५मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या ----------- निवडणूकामध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्रियांना मतदान करु देण्यात आले:- नगरपालीका
२१) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घाना आणि ------------ यादेशालाभेट देणारे भारतातील पहिले राष्ट्रपती ठरले :-----------कोत द'ई वोआर
२२) भारताचे एकमेव द्रोणाचार्य पुरस्कार विजेते की ज्यांना , मोहन बागान रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली ?:--------- सैयद नईमुद्दीन
#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....😊👇