Forwarded from TOPPER 777 Chalu Ghadamodi (pathan Idris Khan)
june 2018 che 300 question .pdf
10.9 MB
जून 2018 चे चालू घडामोडी चे 300 प्रश्न आणि उत्तरे.
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व Topper 777 चे लेखक )
मो. 9420218840
@pathanidris
@Topper777
t.me/topper777
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व Topper 777 चे लेखक )
मो. 9420218840
@pathanidris
@Topper777
t.me/topper777
१८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
१९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.
१९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार यांचा जन्म.
१८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
१९९९ - एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज यांचे निधन.
१९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.
१९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार यांचा जन्म.
१८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
१९९९ - एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज यांचे निधन.
★★ प्रा. रविंदर दहिया ★★
● भारतीय वंशाचे वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चमकताना दिसतात, त्यातीलच एक नाव म्हणजे प्रा. रवींदर दहिया.
● त्यांचा विषय इलेक्ट्रॉनिक्स व नॅनोइंजिनीअरिंग हा असला तरी त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी केला आहे.
● त्यांच्या ‘ब्रेनी स्किन’ या विचाराच्या पातळीइतकी संवेदनशीलता असलेली त्वचा तयार करण्याच्या प्रकल्पाला १५ लाख पौंडांचे अर्थसाह्य़ मिळाले आहे.
● दहिया हे सध्या ग्लासगो विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्राध्यापक असून त्यांनी भविष्यवेधी त्वचा तयार करण्याची संकल्पना प्रथम मांडली.
● त्यात खऱ्या त्वचेतील घटकांची नक्कल करून अतिशय लवचीक , अतिसंवेदनशील त्वचा तयार करण्यात त्यांनी मोठी प्रगती साधली आहे.
● अनेकदा काही कारणांनी अवयव तोडावे लागलेल्यांना नैसर्गिक त्वचेमुळे असणारी संवेदना लाभत नाही, त्यांना ही त्वचा वरदान ठरणार आहे.
● त्याशिवाय संवेदनशीलता असलेली त्वचा धारण करणारे रोबोटही त्यातून तयार करता येणार आहेत.
● थोडक्यात हे कृत्रिम त्वचेचे जग असले तरी त्यात इलेक्ट्रॉनिक व अब्जांश तंत्रज्ञानाच्या मदतीने अभियांत्रिकीची कमाल असणार आहे यात शंका नाही.
● वयस्क लोकांना मदत करण्यासाठी परदेशात रोबोट असतात, त्यात रोबोट व मानव यांच्यातील आंतरक्रिया अधिक संवेदनशीलतेकडे झुकणारी असेल याची हमी माझे संशोधन देते, असे प्राध्यापक दहिया यांचे म्हणणे आहे.
● ब्रेनी स्किनमध्ये मानवी त्वचेप्रमाणेच न्यूरॉन्स असतील.
● तुम्ही तिला स्पर्श केलात की लगेच मेंदूला संदेश जाईल, सिलिकॉन आधारित न्यूरल ट्रान्झिस्टर व ग्राफिनची ही कमाल असणार आहे.
● कार्बनच्या पातळ पापुद्रय़ाइतकी जाड असलेली ही त्वचा अणूच्या जाडीएवढी, पण पोलादापेक्षाही मजबूत असेल.
● या त्वचेमध्ये प्रकाशीय विद्युत घट वापरले जाणार असून त्यातून प्रति चौरस सें.मी.ला २० नॅनोवॅट ऊर्जा उपलब्ध होईल.
● दहिया हे लवचीक इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संवेदनशीलता तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत.
● त्यांचे मूळ संशोधन हे इलेक्ट्रॉनिक त्वचा, रोबोटिक यंत्रणा, प्रॉस्थेटिक्स यात आहे.
● त्यांचे एकूण २०० शोधनिबंध व चार पुस्तके प्रकाशित आहेत.
● युरोपीय समुदायाच्या अनेक प्रकल्पांत त्यांनी नेतृत्व केले असून त्यांना मेरी क्युरी फेलोशिप मिळाली आहे.
● वयाच्या चाळिशीतील उत्तम स्कॉटिश वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश २०१६ मध्ये करण्यात आला आहे.
● मानवी जीवनात वेदना व समस्या भरपूर आहेत, त्या कमी करून अधिक कार्यक्षम कृत्रिम अवयव तयार करतानाच कृत्रिम त्वचेच्या स्पर्शातूनही मायेची ऊब निर्माण करणारे दहिया यांच्यासारखे वैज्ञानिक मानवतेची मोठी सेवा करीत आहेत यात शंका नाही.
● भारतीय वंशाचे वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चमकताना दिसतात, त्यातीलच एक नाव म्हणजे प्रा. रवींदर दहिया.
● त्यांचा विषय इलेक्ट्रॉनिक्स व नॅनोइंजिनीअरिंग हा असला तरी त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी केला आहे.
● त्यांच्या ‘ब्रेनी स्किन’ या विचाराच्या पातळीइतकी संवेदनशीलता असलेली त्वचा तयार करण्याच्या प्रकल्पाला १५ लाख पौंडांचे अर्थसाह्य़ मिळाले आहे.
● दहिया हे सध्या ग्लासगो विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्राध्यापक असून त्यांनी भविष्यवेधी त्वचा तयार करण्याची संकल्पना प्रथम मांडली.
● त्यात खऱ्या त्वचेतील घटकांची नक्कल करून अतिशय लवचीक , अतिसंवेदनशील त्वचा तयार करण्यात त्यांनी मोठी प्रगती साधली आहे.
● अनेकदा काही कारणांनी अवयव तोडावे लागलेल्यांना नैसर्गिक त्वचेमुळे असणारी संवेदना लाभत नाही, त्यांना ही त्वचा वरदान ठरणार आहे.
● त्याशिवाय संवेदनशीलता असलेली त्वचा धारण करणारे रोबोटही त्यातून तयार करता येणार आहेत.
● थोडक्यात हे कृत्रिम त्वचेचे जग असले तरी त्यात इलेक्ट्रॉनिक व अब्जांश तंत्रज्ञानाच्या मदतीने अभियांत्रिकीची कमाल असणार आहे यात शंका नाही.
● वयस्क लोकांना मदत करण्यासाठी परदेशात रोबोट असतात, त्यात रोबोट व मानव यांच्यातील आंतरक्रिया अधिक संवेदनशीलतेकडे झुकणारी असेल याची हमी माझे संशोधन देते, असे प्राध्यापक दहिया यांचे म्हणणे आहे.
● ब्रेनी स्किनमध्ये मानवी त्वचेप्रमाणेच न्यूरॉन्स असतील.
● तुम्ही तिला स्पर्श केलात की लगेच मेंदूला संदेश जाईल, सिलिकॉन आधारित न्यूरल ट्रान्झिस्टर व ग्राफिनची ही कमाल असणार आहे.
● कार्बनच्या पातळ पापुद्रय़ाइतकी जाड असलेली ही त्वचा अणूच्या जाडीएवढी, पण पोलादापेक्षाही मजबूत असेल.
● या त्वचेमध्ये प्रकाशीय विद्युत घट वापरले जाणार असून त्यातून प्रति चौरस सें.मी.ला २० नॅनोवॅट ऊर्जा उपलब्ध होईल.
● दहिया हे लवचीक इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संवेदनशीलता तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत.
● त्यांचे मूळ संशोधन हे इलेक्ट्रॉनिक त्वचा, रोबोटिक यंत्रणा, प्रॉस्थेटिक्स यात आहे.
● त्यांचे एकूण २०० शोधनिबंध व चार पुस्तके प्रकाशित आहेत.
● युरोपीय समुदायाच्या अनेक प्रकल्पांत त्यांनी नेतृत्व केले असून त्यांना मेरी क्युरी फेलोशिप मिळाली आहे.
● वयाच्या चाळिशीतील उत्तम स्कॉटिश वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश २०१६ मध्ये करण्यात आला आहे.
● मानवी जीवनात वेदना व समस्या भरपूर आहेत, त्या कमी करून अधिक कार्यक्षम कृत्रिम अवयव तयार करतानाच कृत्रिम त्वचेच्या स्पर्शातूनही मायेची ऊब निर्माण करणारे दहिया यांच्यासारखे वैज्ञानिक मानवतेची मोठी सेवा करीत आहेत यात शंका नाही.
◆◆ भारताचे माजी नौदलप्रमुख जयंत नाडकर्णी यांचे निधन ◆◆
● भारताचे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे सोमवारी निधन झाले.
● ते ८६ वर्षांचे होते. जयंत नाडकर्णी भारताचे १४ वे नौदल प्रमुख होते.
● डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९९० पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून धुरा संभाळली.
● कुलाब्यातील नौदलाच्या आयएनएचएस अश्वनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
● जयंत नाडकर्णी यांना दोन मुले असून त्यांचा एक मुलगा भारतीय नौदलात रियर अॅडमिरल पदावर कार्यरत आहे. नौदल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले होते.
● त्यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे २०१६ मध्ये निधन झाले.
◆join @nmkbeed
● जयंत नाडकर्णी यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी चार वाजता पुण्यातील गोळीबार मैदान येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
● भारताचे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे सोमवारी निधन झाले.
● ते ८६ वर्षांचे होते. जयंत नाडकर्णी भारताचे १४ वे नौदल प्रमुख होते.
● डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९९० पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून धुरा संभाळली.
● कुलाब्यातील नौदलाच्या आयएनएचएस अश्वनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
● जयंत नाडकर्णी यांना दोन मुले असून त्यांचा एक मुलगा भारतीय नौदलात रियर अॅडमिरल पदावर कार्यरत आहे. नौदल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले होते.
● त्यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे २०१६ मध्ये निधन झाले.
◆join @nmkbeed
● जयंत नाडकर्णी यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी चार वाजता पुण्यातील गोळीबार मैदान येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
तयारीला लागा, 36 हजार पदांसाठी या महिन्यातच जाहिरात!
--------------------------------
सरकारी नोकरी - पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागाच्या नोकरभरतीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत.
31 जुलै अखेरपर्यंत कृषी आणि पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग या विभागातल्या रिक्त पदांसाठी जाहिरात निघणार आहे. त्यांच्या विभागाच्या विभागप्रमुखांनी 17 जुलैपर्यंत रिक्त पदांची माहिती राज्य सरकारला कळवायची आहे. त्यानंतर महिना अखेरपर्यंत सर्व पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. महत्त्वाचं जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी होणार आहेत.
🔴 कशी असेल परीक्षा?
भरतीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि राज्य स्तरावर त्यांच्या विभागाचे प्रमुख यांची समिती असेल.
यासाठी परीक्षा पद्धती निश्चित झाली आहे. परीक्षेसाठी त्यांच्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, स्थानिक बाबींवर 25 टक्के गुण असतील
गट क आणि गट ब या संवर्गातील सर्व रिक्त पदांसाठी भरती होईल. सर्व परीक्षांसाठी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा होणार.
दहा जुलैपर्यंत सर्व रिक्त जागांची माहिती राज्य सरकार संकलित करत आहे.
यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.
🔴 कोणत्या विभागात किती पदे भरणार?
ग्रामविकास विभाग- 11 हजार 5 पदे
आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे
गृह विभाग- 7 हजार 111 पदे
कृषी विभाग- 2 हजार 572 पदे
पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे
जलसंपदा विभाग- 827 पदे
जलसंधारण विभाग- 423 पदे
मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे
--------------------------------
सरकारी नोकरी - पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागाच्या नोकरभरतीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत.
31 जुलै अखेरपर्यंत कृषी आणि पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग या विभागातल्या रिक्त पदांसाठी जाहिरात निघणार आहे. त्यांच्या विभागाच्या विभागप्रमुखांनी 17 जुलैपर्यंत रिक्त पदांची माहिती राज्य सरकारला कळवायची आहे. त्यानंतर महिना अखेरपर्यंत सर्व पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. महत्त्वाचं जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी होणार आहेत.
🔴 कशी असेल परीक्षा?
भरतीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि राज्य स्तरावर त्यांच्या विभागाचे प्रमुख यांची समिती असेल.
यासाठी परीक्षा पद्धती निश्चित झाली आहे. परीक्षेसाठी त्यांच्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, स्थानिक बाबींवर 25 टक्के गुण असतील
गट क आणि गट ब या संवर्गातील सर्व रिक्त पदांसाठी भरती होईल. सर्व परीक्षांसाठी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा होणार.
दहा जुलैपर्यंत सर्व रिक्त जागांची माहिती राज्य सरकार संकलित करत आहे.
यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.
🔴 कोणत्या विभागात किती पदे भरणार?
ग्रामविकास विभाग- 11 हजार 5 पदे
आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे
गृह विभाग- 7 हजार 111 पदे
कृषी विभाग- 2 हजार 572 पदे
पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे
जलसंपदा विभाग- 827 पदे
जलसंधारण विभाग- 423 पदे
मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे
Forwarded from The MPSC Update ©
#Inspirational
मित्रांनो, सध्या कोणत्याच परीक्षा नसल्यामुळे आणि या वर्षी आतापर्यंत झालेल्या परीक्षेत जागा एकदम अल्प असल्याने अनेक विद्यार्थी-मित्र सध्या नैराश्य (Depression ) मधून जात आहेत..त्यांच्यासाठी काही जुने अनुभव व सल्ला -
1. जे विद्यार्थी-मित्र कमीतकमी गेल्या 3-4 वर्षांपासून तयारी करत आहेत व ज्यांचे Technical background नाही आणि आतापर्यंत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी MPSC अभ्यासक्रम संबंधित असणाऱ्या सर्व परीक्षा द्याव्यात..
2. (a) नगरपरिषद भरती पूर्व परीक्षेत ज्यांना चांगले मार्क्स येतील अशी अपेक्षा आहे त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करावी..
(b) डिसेंम्बर मध्ये होणारी CDPO (महिला व बालविकास) आणि येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये यश-अपयश याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे झोकून द्या.
3. अतिशय महत्वाचे- (व्यक्तिपूजा मानणाऱ्या आपल्या देशात)
कोणत्याही IPS किंवा IASअधिकारी यांनी केलेले स्वप्नरंजक भाषण ऐकून यश मिळणार नाही..
अपेक्षित यश मिळवण्यासाठी 100% मेहनत हा एकमेव पर्याय आहे..
त्यामुळे भाषण किंवा Videos पाहून कृत्रिम (Artificial ) प्रेरणा न मिळवता सतत स्वतःला सांगा -
" शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही"..☺️👍👍
साभार,
- मधुसूदन नि.र.प. आणि टीम नेस
http://t.me/thempscupdate
मित्रांनो, सध्या कोणत्याच परीक्षा नसल्यामुळे आणि या वर्षी आतापर्यंत झालेल्या परीक्षेत जागा एकदम अल्प असल्याने अनेक विद्यार्थी-मित्र सध्या नैराश्य (Depression ) मधून जात आहेत..त्यांच्यासाठी काही जुने अनुभव व सल्ला -
1. जे विद्यार्थी-मित्र कमीतकमी गेल्या 3-4 वर्षांपासून तयारी करत आहेत व ज्यांचे Technical background नाही आणि आतापर्यंत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी MPSC अभ्यासक्रम संबंधित असणाऱ्या सर्व परीक्षा द्याव्यात..
2. (a) नगरपरिषद भरती पूर्व परीक्षेत ज्यांना चांगले मार्क्स येतील अशी अपेक्षा आहे त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करावी..
(b) डिसेंम्बर मध्ये होणारी CDPO (महिला व बालविकास) आणि येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये यश-अपयश याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे झोकून द्या.
3. अतिशय महत्वाचे- (व्यक्तिपूजा मानणाऱ्या आपल्या देशात)
कोणत्याही IPS किंवा IASअधिकारी यांनी केलेले स्वप्नरंजक भाषण ऐकून यश मिळणार नाही..
अपेक्षित यश मिळवण्यासाठी 100% मेहनत हा एकमेव पर्याय आहे..
त्यामुळे भाषण किंवा Videos पाहून कृत्रिम (Artificial ) प्रेरणा न मिळवता सतत स्वतःला सांगा -
" शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही"..☺️👍👍
साभार,
- मधुसूदन नि.र.प. आणि टीम नेस
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
142018_Maharashtra_Subordinate_Services.pdf
112.8 KB
ASO पूर्व परीक्षा निकाल..👆
👆निकाल..
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (पूर्व) परीक्षा – 2018
पोलिस उपनिरीक्षक (PSI)
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (पूर्व) परीक्षा – 2018
पोलिस उपनिरीक्षक (PSI)