दि. 14 एप्रिल, 2018 रोजी केलेली पोस्ट...👆👆👆
टीम @thempscupdate आणि @nacepune अकॅडमी चा अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला...😊😊👍👍
टीम @thempscupdate आणि @nacepune अकॅडमी चा अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला...😊😊👍👍
Forwarded from The MPSC Update ©
दि. 14 एप्रिल, 2018 रोजी केलेली पोस्ट...👆👆👆
टीम @thempscupdate आणि @nacepune अकॅडमी चा अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला...😊😊👍👍
टीम @thempscupdate आणि @nacepune अकॅडमी चा अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला...😊😊👍👍
आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची तुमची तयारी असेल तर तुमची आर्थिक, सामाजिक परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती तुम्हाला हरवू शकत नाही..
☑१ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे (भारत) National Doctor's Day....
➖➖➖➖➖➖➖
१ जुलै हा दिवस भारतात ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी झाला. डॉ. रॉय यांना भारतरत्न पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. वयाच्या ८० व्या वर्षी म्हणजे १ जुलै १९६२ रोजी डॉ. रॉय यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दिवसाला अनुसरूनच भारतात १ जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
🔲🔲🔲
‘डॉक्टर आणि रुग्ण, त्यांचे नातेवाईक’ ही मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे. काहीवेळेस रुग्ण दगावला जातो, परिणामी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या रुग्णालय तोडफोडीच्या घटना घडतात. हे अत्यंत चुकीचे आहे. एखादे गंभीर उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी खुद्द रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना विश्वासात घेणे तसेच डॉक्टर सुद्धा माणूसच आहे... तो त्याच्या परीने रुग्णाचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांना पण समजून घेणे संयम ठेवणे गरजेचे असते. या घटना घडू नयेत म्हणून ही दरी कमी होणे आणि एकमेकांत विश्वासाचे नाते निर्माण होणे आवश्यक आहे.
➖➖➖➖➖➖➖
१ जुलै हा दिवस भारतात ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी झाला. डॉ. रॉय यांना भारतरत्न पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. वयाच्या ८० व्या वर्षी म्हणजे १ जुलै १९६२ रोजी डॉ. रॉय यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दिवसाला अनुसरूनच भारतात १ जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
🔲🔲🔲
‘डॉक्टर आणि रुग्ण, त्यांचे नातेवाईक’ ही मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे. काहीवेळेस रुग्ण दगावला जातो, परिणामी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या रुग्णालय तोडफोडीच्या घटना घडतात. हे अत्यंत चुकीचे आहे. एखादे गंभीर उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी खुद्द रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना विश्वासात घेणे तसेच डॉक्टर सुद्धा माणूसच आहे... तो त्याच्या परीने रुग्णाचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांना पण समजून घेणे संयम ठेवणे गरजेचे असते. या घटना घडू नयेत म्हणून ही दरी कमी होणे आणि एकमेकांत विश्वासाचे नाते निर्माण होणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव
----------------------------------
केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने 2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कापूस 5150, 5450 (लांब धागा), भात 1750, तूर 5675, मूग 6975, उडीद 5600 रुपये झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. तर 14 पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढविण्यासही मंजूर देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली असून, 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या निर्मिती खर्चापेक्षा जास्त देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय घेणारी मंत्रिमंडळ समितीमध्ये या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.
यापूर्वी धानासाठी 1550 किंमत देण्यात येत होती, तर आता यामध्ये वाढ होऊन 1750 रुपये करण्यात आली आहे. मूग 5575 वरून आता 6975 तर उडीदची आता 5400 किंमत होती ती 5600 करण्यात आली आहे. तूरदाळ 5450 वरून आता 5675 याची किंमत देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. देशातील 25 कोटी लोक शेतीशी निगडित आहेत. 10 वर्षांनंतर याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
या 14 पिकांच्या हमीभावात वाढ (क्विंटलमागील दर)-
कापूस- 4320 रुपये (आधी), 5450 रुपये (आता)
भुईमूग- 4450 रुपये (आधी), 4890 रुपये (आता)
सोयाबीन- 3050 रुपये (आधी), 3399 रुपये (आता)
ज्वारी (हायब्रीड)- 1700 रुपये (आधी), 2430 रुपये (आता)
बाजरी- 1425 रुपये (आधी), 1950 रुपये (आता)
भात- 1550 रुपये (आधी), 1750 रुपये (आता)
तूर- 5450 रुपये (आधी), 5675 रुपये (आता)
मूग- 5575 रुपये (आधी), 6975 रुपये (आता)
उडीद- 5400 रुपये (आधी), 5600 रुपये (आता)
मका- 1425 रुपये (आधी), 1700 रुपये (आता)
सूर्यफूल- 4100 रुपये (आधी), 5388 रुपये (आता)
----------------------------------
केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने 2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कापूस 5150, 5450 (लांब धागा), भात 1750, तूर 5675, मूग 6975, उडीद 5600 रुपये झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. तर 14 पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढविण्यासही मंजूर देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली असून, 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या निर्मिती खर्चापेक्षा जास्त देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय घेणारी मंत्रिमंडळ समितीमध्ये या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.
यापूर्वी धानासाठी 1550 किंमत देण्यात येत होती, तर आता यामध्ये वाढ होऊन 1750 रुपये करण्यात आली आहे. मूग 5575 वरून आता 6975 तर उडीदची आता 5400 किंमत होती ती 5600 करण्यात आली आहे. तूरदाळ 5450 वरून आता 5675 याची किंमत देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. देशातील 25 कोटी लोक शेतीशी निगडित आहेत. 10 वर्षांनंतर याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
या 14 पिकांच्या हमीभावात वाढ (क्विंटलमागील दर)-
कापूस- 4320 रुपये (आधी), 5450 रुपये (आता)
भुईमूग- 4450 रुपये (आधी), 4890 रुपये (आता)
सोयाबीन- 3050 रुपये (आधी), 3399 रुपये (आता)
ज्वारी (हायब्रीड)- 1700 रुपये (आधी), 2430 रुपये (आता)
बाजरी- 1425 रुपये (आधी), 1950 रुपये (आता)
भात- 1550 रुपये (आधी), 1750 रुपये (आता)
तूर- 5450 रुपये (आधी), 5675 रुपये (आता)
मूग- 5575 रुपये (आधी), 6975 रुपये (आता)
उडीद- 5400 रुपये (आधी), 5600 रुपये (आता)
मका- 1425 रुपये (आधी), 1700 रुपये (आता)
सूर्यफूल- 4100 रुपये (आधी), 5388 रुपये (आता)
Forwarded from TOPPER 777 Chalu Ghadamodi (pathan Idris Khan)
दि. 29 जून 2018 चे चालू घडामोडी चे 10 प्रश्न आणि उत्तरे.
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व Topper 777 चे लेखक )
मो. 9420218840
@pathanidris
@Topper777
t.me/topper777
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व Topper 777 चे लेखक )
मो. 9420218840
@pathanidris
@Topper777
t.me/topper777
मराठमोळ्या गावंडेंकडे अॅमेझॉन, हॅथवे, जेपी मॉर्गनच्या कंपनीची धुरा
-------------------------------
अॅमेझॉन , बर्कशायर व जेपी मॉर्गन यांनी हेल्थ केअर कंपनी स्थापन केली असून सीईओपदी नावाजलेले डॉक्टर व लेखक अतुल गावंडे यांची नियुक्ती केली आहे.
बर्कशायर हॅथवे, अॅमेझॉन.कॉम आणि जे.पी. मॉर्गन चेस या जगातील तीन आघाडीच्या कंपन्या एकत्र येऊन नवीन आरोग्य कंपनी सुरु करणार आहेत. या कंपनीच्या प्रमुखपदी त्यांनी अतुल गावंडे या मराठी माणसाची नियुक्ती केली आहे. अतुल गावंडे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्राध्यापक असून आरोग्य क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींवर त्यांनी नेहमीच टीका केली आहे.
अमेरिकेत बॉस्टन शहरात या कंपनीचे कार्यालय असेल. या कंपनीच्या स्थापनेमागे खोऱ्याने नफा कमावण्याचा उद्देश नाही असे तिन्ही कंपन्यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे. आपल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात हा नव्या कंपनीच्या स्थापनेमागे उद्देश आहे.
बर्कशायर, अॅमेझॉन आणि जेपी मॉर्गन चेस यांनी जानेवारी महिन्यात या नव्या कंपनीची घोषणा केली होती. पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे स्वत: उत्तम लेखक आहेत. ब्रिगहॅम अँड वुमन्स हॉस्पिटलमध्ये ते नोकरी करतातत. एंडोक्राईन शस्त्रक्रियेचे ते तज्ञ आहेत. हार्वड टीएच चान स्कूल, हार्वड मेडिकल स्कूलमध्ये ते प्राध्यापक आहेत. बिंग मॉर्टल : मेडिसीन अँड व्हॉट मॅटर्स इन द एन्ड हे २०१४ मध्ये त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते.
या पुस्तकातून त्यांनी वृद्धांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला होता. बर्कशायर हॅथवे ही प्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ वॉरेन बफे यांची कंपनी आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि जेपी मॉर्गनचे जामी डायमॉन यांच्यासोबत मिळून बफे ही नवीन कंपनी सुरु करण्यावर काम करत होते. नव्या कंपनीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे ते आपल्यापरीने उत्तम योगदान देतील आणि वैद्यक क्षेत्रातील वाढत्या किंमतींवर नियंत्रण मिळवतील अशी अपेक्षा बफे यांनी व्यक्त केली.
प्रमुख म्हणून अतुलची आम्ही निवड केली असून तो त्याची जबाबदारी उत्तमपरीने निभावेल यावर मला, जामी आणि जेफला पूर्ण विश्वास आहे असे बफे यांनी सांगितले. अमेरिकेत आरोग्य सेवेचा खर्च उद्योगांवर भारी पडत आहे असे बफे यांनी सांगितले. कमी किंमतीत आरोग्य सेवा देण्याचा हेतू असल्यामुळे कंपनी यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही असे बफे म्हणाले. बर्कशायर, अॅमेझॉन आणि जेपी मॉर्गन या तिन्ही कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमामुळे १० लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
Source : महाराष्ट्र टाइम्स
----------------------------------
-------------------------------
अॅमेझॉन , बर्कशायर व जेपी मॉर्गन यांनी हेल्थ केअर कंपनी स्थापन केली असून सीईओपदी नावाजलेले डॉक्टर व लेखक अतुल गावंडे यांची नियुक्ती केली आहे.
बर्कशायर हॅथवे, अॅमेझॉन.कॉम आणि जे.पी. मॉर्गन चेस या जगातील तीन आघाडीच्या कंपन्या एकत्र येऊन नवीन आरोग्य कंपनी सुरु करणार आहेत. या कंपनीच्या प्रमुखपदी त्यांनी अतुल गावंडे या मराठी माणसाची नियुक्ती केली आहे. अतुल गावंडे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्राध्यापक असून आरोग्य क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींवर त्यांनी नेहमीच टीका केली आहे.
अमेरिकेत बॉस्टन शहरात या कंपनीचे कार्यालय असेल. या कंपनीच्या स्थापनेमागे खोऱ्याने नफा कमावण्याचा उद्देश नाही असे तिन्ही कंपन्यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे. आपल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात हा नव्या कंपनीच्या स्थापनेमागे उद्देश आहे.
बर्कशायर, अॅमेझॉन आणि जेपी मॉर्गन चेस यांनी जानेवारी महिन्यात या नव्या कंपनीची घोषणा केली होती. पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे स्वत: उत्तम लेखक आहेत. ब्रिगहॅम अँड वुमन्स हॉस्पिटलमध्ये ते नोकरी करतातत. एंडोक्राईन शस्त्रक्रियेचे ते तज्ञ आहेत. हार्वड टीएच चान स्कूल, हार्वड मेडिकल स्कूलमध्ये ते प्राध्यापक आहेत. बिंग मॉर्टल : मेडिसीन अँड व्हॉट मॅटर्स इन द एन्ड हे २०१४ मध्ये त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते.
या पुस्तकातून त्यांनी वृद्धांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला होता. बर्कशायर हॅथवे ही प्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ वॉरेन बफे यांची कंपनी आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि जेपी मॉर्गनचे जामी डायमॉन यांच्यासोबत मिळून बफे ही नवीन कंपनी सुरु करण्यावर काम करत होते. नव्या कंपनीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे ते आपल्यापरीने उत्तम योगदान देतील आणि वैद्यक क्षेत्रातील वाढत्या किंमतींवर नियंत्रण मिळवतील अशी अपेक्षा बफे यांनी व्यक्त केली.
प्रमुख म्हणून अतुलची आम्ही निवड केली असून तो त्याची जबाबदारी उत्तमपरीने निभावेल यावर मला, जामी आणि जेफला पूर्ण विश्वास आहे असे बफे यांनी सांगितले. अमेरिकेत आरोग्य सेवेचा खर्च उद्योगांवर भारी पडत आहे असे बफे यांनी सांगितले. कमी किंमतीत आरोग्य सेवा देण्याचा हेतू असल्यामुळे कंपनी यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही असे बफे म्हणाले. बर्कशायर, अॅमेझॉन आणि जेपी मॉर्गन या तिन्ही कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमामुळे १० लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
Source : महाराष्ट्र टाइम्स
----------------------------------