★ ऑपरेशन निस्तार :-
» भारतीय नौदलाने येमेनच्या सोकोट्रा बेटावर अडकलेल्या 38 भारतीयांना सुरक्षित बाहेर काढले.
» दहा दिवसापूर्वी या भागात आलेल्या चक्रीवादळामुळे हे लोक येथे अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन निस्तार' राबविले आहे.
» अडकलेल्या भारतीयांना भारतामध्ये परत आणण्यासाठी भारताने 'आयएनएस सुनयना' हे जहाज पाठविले होते.
» येमेन मध्ये नुकतेच मेकेनु हे भयंकर चक्रीवादळ आले होते.
__________________
जॉइन करा » @CurrentDiary
©BalajiSurne
» भारतीय नौदलाने येमेनच्या सोकोट्रा बेटावर अडकलेल्या 38 भारतीयांना सुरक्षित बाहेर काढले.
» दहा दिवसापूर्वी या भागात आलेल्या चक्रीवादळामुळे हे लोक येथे अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन निस्तार' राबविले आहे.
» अडकलेल्या भारतीयांना भारतामध्ये परत आणण्यासाठी भारताने 'आयएनएस सुनयना' हे जहाज पाठविले होते.
» येमेन मध्ये नुकतेच मेकेनु हे भयंकर चक्रीवादळ आले होते.
__________________
जॉइन करा » @CurrentDiary
©BalajiSurne
★ रानी अननस त्रिपुराचे राज्य फळ :-
» राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 7 जून 2018 रोजी रानी जातीच्या अननसाला (Queen Pineapple) त्रिपुराचे राज्यफळ म्हणून घोषित केले आहे.
» त्रिपुरा हे देशातील सर्वाधिक अननस पिकावणार्या राज्यांपैकी एक आहे.
रानी अननस :-
- काटेरी, सोनेरी पिवळा रंग
- 2015 मध्ये भौगोलिक निर्देशांक (GI Tag)
- अन्य राज्यात पिकणार्या आननसापेक्षा वेगळे
______________
जॉइन करा » @CurrentDiary
©BalajiSurne
» राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 7 जून 2018 रोजी रानी जातीच्या अननसाला (Queen Pineapple) त्रिपुराचे राज्यफळ म्हणून घोषित केले आहे.
» त्रिपुरा हे देशातील सर्वाधिक अननस पिकावणार्या राज्यांपैकी एक आहे.
रानी अननस :-
- काटेरी, सोनेरी पिवळा रंग
- 2015 मध्ये भौगोलिक निर्देशांक (GI Tag)
- अन्य राज्यात पिकणार्या आननसापेक्षा वेगळे
______________
जॉइन करा » @CurrentDiary
©BalajiSurne
साहित्यिक, कवी, समाज सुधारक, संघटक, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार अशा विविध रुपांत जनतेसमोर येत राहिलेल्या पांडुरंग सदाशीव साने उर्फ सानेगुरुजी यांचा काल ६८वा स्मृतीदिन होता.. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन!
https://bit.ly/2LE6S29
https://bit.ly/2LE6S29
Facebook
Navi Arthkranti :: नवी अर्थक्रांती
साहित्यिक, कवी, समाज सुधारक, संघटक, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार अशा विविध रुपांत जनतेसमोर येत राहिलेल्या पांडुरंग सदाशीव साने उर्फ साने गुरुजी यांचा आज ६८वा स्मृतीदिन! त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन!...
ज़मीर ज़िंदा रख, कबीर ज़िंदा रख..
सुल्तान भी बन जाए तो,
दिल में फ़क़ीर ज़िंदा रख..!
हौसले के तरकश में,
कोशिश का वो तीर ज़िंदा रख..
हार जा चाहे जिन्दगी मे सब कुछ,
मगर फिर से जीतने की उम्मीद जिन्दा रख..!
शुभ प्रभात..💐💐
t.me/thempscupdate
सुल्तान भी बन जाए तो,
दिल में फ़क़ीर ज़िंदा रख..!
हौसले के तरकश में,
कोशिश का वो तीर ज़िंदा रख..
हार जा चाहे जिन्दगी मे सब कुछ,
मगर फिर से जीतने की उम्मीद जिन्दा रख..!
शुभ प्रभात..💐💐
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#Inspirational
मित्रांनो, सध्या कोणत्याच परीक्षा नसल्यामुळे आणि या वर्षी आतापर्यंत झालेल्या परीक्षेत जागा एकदम अल्प असल्याने अनेक विद्यार्थी-मित्र सध्या नैराश्य (Depression ) मधून जात आहेत..त्यांच्यासाठी काही जुने अनुभव व सल्ला -
1. जे विद्यार्थी-मित्र कमीतकमी गेल्या 3-4 वर्षांपासून तयारी करत आहेत व ज्यांचे Technical background नाही आणि आतापर्यंत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी MPSC अभ्यासक्रम संबंधित असणाऱ्या सर्व परीक्षा द्याव्यात..
2. (a) नगरपरिषद भरती पूर्व परीक्षेत ज्यांना चांगले मार्क्स येतील अशी अपेक्षा आहे त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करावी..
(b) डिसेंम्बर मध्ये होणारी CDPO (महिला व बालविकास) आणि येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये यश-अपयश याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे झोकून द्या.
3. अतिशय महत्वाचे- (व्यक्तिपूजा मानणाऱ्या आपल्या देशात)
कोणत्याही IPS किंवा IASअधिकारी यांनी केलेले स्वप्नरंजक भाषण ऐकून यश मिळणार नाही..
अपेक्षित यश मिळवण्यासाठी 100% मेहनत हा एकमेव पर्याय आहे..
त्यामुळे भाषण किंवा Videos पाहून कृत्रिम (Artificial ) प्रेरणा न मिळवता सतत स्वतःला सांगा -
" शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही"..☺️👍👍
साभार,
- मधुसूदन नि.र.प. आणि टीम नेस
http://t.me/thempscupdate
मित्रांनो, सध्या कोणत्याच परीक्षा नसल्यामुळे आणि या वर्षी आतापर्यंत झालेल्या परीक्षेत जागा एकदम अल्प असल्याने अनेक विद्यार्थी-मित्र सध्या नैराश्य (Depression ) मधून जात आहेत..त्यांच्यासाठी काही जुने अनुभव व सल्ला -
1. जे विद्यार्थी-मित्र कमीतकमी गेल्या 3-4 वर्षांपासून तयारी करत आहेत व ज्यांचे Technical background नाही आणि आतापर्यंत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी MPSC अभ्यासक्रम संबंधित असणाऱ्या सर्व परीक्षा द्याव्यात..
2. (a) नगरपरिषद भरती पूर्व परीक्षेत ज्यांना चांगले मार्क्स येतील अशी अपेक्षा आहे त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करावी..
(b) डिसेंम्बर मध्ये होणारी CDPO (महिला व बालविकास) आणि येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये यश-अपयश याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे झोकून द्या.
3. अतिशय महत्वाचे- (व्यक्तिपूजा मानणाऱ्या आपल्या देशात)
कोणत्याही IPS किंवा IASअधिकारी यांनी केलेले स्वप्नरंजक भाषण ऐकून यश मिळणार नाही..
अपेक्षित यश मिळवण्यासाठी 100% मेहनत हा एकमेव पर्याय आहे..
त्यामुळे भाषण किंवा Videos पाहून कृत्रिम (Artificial ) प्रेरणा न मिळवता सतत स्वतःला सांगा -
" शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही"..☺️👍👍
साभार,
- मधुसूदन नि.र.प. आणि टीम नेस
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
राजमाता जिजाऊ माँसाहेब !
पहिल्या हिंदवी स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज स्मृतिदिन. त्यांना त्रिवार मुजरा!
शिवाजी महाराजांचे संगोपन करतानाच त्यांना रामायण, महाभारतातील पराक्रमी योद्ध्यांच्या कथा सांगून त्यांच्या मनात जुलुमी यवनांच्या राजवटींविरुद्ध चीड व संताप निर्माण करण्याचे काम जिजाबाईंनी केले.
बालवयातच शिवाजी राजांना लढाईचे शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी केलीच शिवाय प्रशासनाचेही धड़े दिले. राजे मोहिमेवर जात तेव्हा स्वराज्याची व्यवस्था जिजाबाईच पाहात. अनेकदा त्या मसलतीसाठी स्वत: सदरेवर येऊन बसत.
अशा जिजाऊसाहेब केवळ राजांच्या मातोश्री नव्हे तर स्वराज्य निर्मितीच्या आधार व प्रेरणास्रोतही होत्या.
जिजाबाई मुळच्या सिंदखेडच्या. तिथले सरदार लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
शहाजी राजे अदिलशहाच्या चाकरीत असल्याने ते दक्षिणेत असत. जिजाऊंनी आधी शिवनेरीवर व नंतर पुण्यात राजांचे संगोपन केले. शिवाजी राजांचे पुत्र संभाजी राजे लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई निर्वर्तल्या. त्यामुळे नातवाच्या पालनपोषणाची जबाबदारीही जिजाईंवरच आली.
शिवाजी राजांनी रायगडावर मुक्काम करून तिथेच स्वराज्याची स्थापना करायचे ठरवले तेव्हा जिजाबाई गडाच्या पायथ्याशीच पाचाड इथे मुक्कामास आल्या.
रायगडावर ६ जून १६७४ रोजी शिवाजी राजांचा दिमाखदार राज्याभिषेक झाला व राजे आता महाराज झाले. या सोहळ्याला जिजाऊ साहेब उपस्थित राहिल्या. आपल्या मुलाचे कौतुक व हिंदवी स्वराज्याची निर्मिती त्यांनी डोळे भरून पाहिली.
पण त्यांची प्रकृती ढासळली. अवघ्या बारा दिवसांत आजच्या दिवशी जिजाऊंनी आपले स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात स्वराज्यातच ईहलोकाचा निरोप घेतला. स्वराज्य स्थापनेची प्रेरणा ज्योत स्वराज्यातच निमाली; नव्हे 'अमर' झाली.
त्यांची समाधी आजही पाचाड गावात पाहायला मिळते.
धन्य ते शिवबा आणि धन्य त्या राजमाता जिजाऊसाहेब !
- डॉ. भारतकुमार राऊत
पहिल्या हिंदवी स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज स्मृतिदिन. त्यांना त्रिवार मुजरा!
शिवाजी महाराजांचे संगोपन करतानाच त्यांना रामायण, महाभारतातील पराक्रमी योद्ध्यांच्या कथा सांगून त्यांच्या मनात जुलुमी यवनांच्या राजवटींविरुद्ध चीड व संताप निर्माण करण्याचे काम जिजाबाईंनी केले.
बालवयातच शिवाजी राजांना लढाईचे शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी केलीच शिवाय प्रशासनाचेही धड़े दिले. राजे मोहिमेवर जात तेव्हा स्वराज्याची व्यवस्था जिजाबाईच पाहात. अनेकदा त्या मसलतीसाठी स्वत: सदरेवर येऊन बसत.
अशा जिजाऊसाहेब केवळ राजांच्या मातोश्री नव्हे तर स्वराज्य निर्मितीच्या आधार व प्रेरणास्रोतही होत्या.
जिजाबाई मुळच्या सिंदखेडच्या. तिथले सरदार लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
शहाजी राजे अदिलशहाच्या चाकरीत असल्याने ते दक्षिणेत असत. जिजाऊंनी आधी शिवनेरीवर व नंतर पुण्यात राजांचे संगोपन केले. शिवाजी राजांचे पुत्र संभाजी राजे लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई निर्वर्तल्या. त्यामुळे नातवाच्या पालनपोषणाची जबाबदारीही जिजाईंवरच आली.
शिवाजी राजांनी रायगडावर मुक्काम करून तिथेच स्वराज्याची स्थापना करायचे ठरवले तेव्हा जिजाबाई गडाच्या पायथ्याशीच पाचाड इथे मुक्कामास आल्या.
रायगडावर ६ जून १६७४ रोजी शिवाजी राजांचा दिमाखदार राज्याभिषेक झाला व राजे आता महाराज झाले. या सोहळ्याला जिजाऊ साहेब उपस्थित राहिल्या. आपल्या मुलाचे कौतुक व हिंदवी स्वराज्याची निर्मिती त्यांनी डोळे भरून पाहिली.
पण त्यांची प्रकृती ढासळली. अवघ्या बारा दिवसांत आजच्या दिवशी जिजाऊंनी आपले स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात स्वराज्यातच ईहलोकाचा निरोप घेतला. स्वराज्य स्थापनेची प्रेरणा ज्योत स्वराज्यातच निमाली; नव्हे 'अमर' झाली.
त्यांची समाधी आजही पाचाड गावात पाहायला मिळते.
धन्य ते शिवबा आणि धन्य त्या राजमाता जिजाऊसाहेब !
- डॉ. भारतकुमार राऊत
#NewCommittee
व्ही. के. अग्निहोत्री समिती
» राज्यसभा नियम व प्रक्रिया याचा आढावा घेण्यासाठी स्थापन
» अग्निहोत्री हे राज्यसभेचे माजी महासचिव आहेत.
» दोन सदस्यीय समिति (अग्निहोत्री + एस.आर. धालेता)
व्ही. के. अग्निहोत्री समिती
» राज्यसभा नियम व प्रक्रिया याचा आढावा घेण्यासाठी स्थापन
» अग्निहोत्री हे राज्यसभेचे माजी महासचिव आहेत.
» दोन सदस्यीय समिति (अग्निहोत्री + एस.आर. धालेता)