Forwarded from Mpsc Tayari
maharashtra times_15.10.2016 .pdf
13.2 MB
महाराष्ट्र टाईम्स (15 ऑक्टोबर 2016)
🙏 आज ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती. 🙏
15 October 1931 रोजी त्यांचा जन्म झाला.
आज त्यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणादिन साजरा करण्यात येणार आहे.
15 October 1931 रोजी त्यांचा जन्म झाला.
आज त्यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणादिन साजरा करण्यात येणार आहे.
#News_Update
महाराष्ट्र सरकार आणि चायना रेल्वे रोलींग स्टॉक कॉर्पोरेशन(सीआरआरसी) यांच्यात करार; चीन करणार १५०० कोटींची गुंतवणूक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुरमध्ये होणार मेट्रोचे कोच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लवकरच कल्याण ठाण्यातही मेट्रो- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईत १७० किलो मीटर मेट्रो रेल्वेचे नेटवर्क तयार करू; ८० लाख लोक प्रवास करू शकतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र सरकार आणि चायना रेल्वे रोलींग स्टॉक कॉर्पोरेशन(सीआरआरसी) यांच्यात करार; चीन करणार १५०० कोटींची गुंतवणूक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुरमध्ये होणार मेट्रोचे कोच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लवकरच कल्याण ठाण्यातही मेट्रो- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईत १७० किलो मीटर मेट्रो रेल्वेचे नेटवर्क तयार करू; ८० लाख लोक प्रवास करू शकतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#News_Update
संयुक्त राष्ट्र पर्यावरण संघाच्या तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्रीय तज्ज्ञांच्या कृती समितीवर पुण्यातील आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे यांची ज्येष्ठ सल्लागार पदावर नियुक्ती
संयुक्त राष्ट्र पर्यावरण संघाच्या तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्रीय तज्ज्ञांच्या कृती समितीवर पुण्यातील आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे यांची ज्येष्ठ सल्लागार पदावर नियुक्ती
#News_Update
गोवाः भारत-रशिया यांच्यात १६ करारांवर स्वाक्षऱ्या. दहशतवादाविरोधातही दोन्ही देश एकत्र
ब्रिक्स शिखर परिषदेत भारत-रशिया यांच्यात पायाभूत सुविधा, रेल्वे, केए २२६ टी हेलिकॉप्टर्सचे संयुक्त उत्पादन या करारावर स्वाक्षऱ्या.
ब्रिक्स शिखर परिषदेत भारत आणि रशिया यांच्यात उर्जा, ट्रॅफीक आणि स्मार्ट सिटी करारावर स्वाक्षऱ्या.
गोवाः भारत-रशिया यांच्यात १६ करारांवर स्वाक्षऱ्या. दहशतवादाविरोधातही दोन्ही देश एकत्र
ब्रिक्स शिखर परिषदेत भारत-रशिया यांच्यात पायाभूत सुविधा, रेल्वे, केए २२६ टी हेलिकॉप्टर्सचे संयुक्त उत्पादन या करारावर स्वाक्षऱ्या.
ब्रिक्स शिखर परिषदेत भारत आणि रशिया यांच्यात उर्जा, ट्रॅफीक आणि स्मार्ट सिटी करारावर स्वाक्षऱ्या.
#News_Update
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्ड क्रमांकाची नोंदणी सक्तीने करण्याची अट शिथिल झाली आहे. विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाही म्हणून त्याचा परीक्षेचा अर्ज भरायचा राहिला, असे प्रकार होऊ नयेत म्हणून मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आधार कार्ड नसणाऱ्या विद्यार्थ्याला निकालापर्यंत कार्ड काढण्याचे लेखी निवेदन मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांकडे देऊन अर्ज भरता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्ड क्रमांकाची नोंदणी सक्तीने करण्याची अट शिथिल झाली आहे. विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाही म्हणून त्याचा परीक्षेचा अर्ज भरायचा राहिला, असे प्रकार होऊ नयेत म्हणून मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आधार कार्ड नसणाऱ्या विद्यार्थ्याला निकालापर्यंत कार्ड काढण्याचे लेखी निवेदन मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांकडे देऊन अर्ज भरता येईल.