Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा
ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.
स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:
अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले.
****
ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.
स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:
अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले.
****
#talathi : फुकटचा सल्ला
आतापर्यंत आपल्या जवळचे अनेक मित्र / मैत्रिणी ह्या तलाठी पदावर हजर झाले असतील, पण जॉईन केलेल्या व त्यातील ज्यांनी याअगोदर #sse #mains राज्यसेवा मुख्य दिली असेल त्यांच्यासाठी -
1. प्रथमतः आपण स्पर्धा परीक्षेच्या पंचवार्षिक चक्रयुव्हातून बाहेर पडून Stability कडे वळलात, त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..💐
2. महसूल मध्ये भरपूर काही असते असा गोड गैरसमज ठेवून गेलेले व मागील काही वर्षांपासून #MPSC परीक्षेची तयारी करतोय पण यशाने अनेकवेळा हुलकावणी दिल्यानंतर पहिलीच नोकरी मिळालेले असे दोन्ही प्रवर्गातील यशस्वी, हुशार व होतकरू विद्यार्थी- मित्रांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात -
i) तलाठी हे महसूल विभागातील ग्रामपातळीवरील अतिशय महत्वाचे पद आहे. (गट-क असले तरीही)
इतर विभागातील सर्व गट-क पदापेक्षा या पदाला निश्चितच जास्त महत्व व मान आहे.
ii) तलाठी पदावरून विभागीय परीक्षा विहित संधीत पास झालेले उमेदवार यांना अंदाजे 8 ते 10 वर्षात मंडळ अधिकारी ( 5 ते 6 तलाठ्यांचा बॉस ) पदावर बढती मिळते व पुढील 6 ते 8 वर्षात नायब तहसीलदार पदावर बढती मिळू शकते.
iii) ज्या विद्यार्थी-मित्रांनी मागील 5 वर्षात कमीतकमी 2 राज्यसेवा मुख्य दिल्या असतील अशा सर्वांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता जॉईन केल्यापासून 👉पुढील किमान 2 वर्ष फक्त आणि फक्त राज्यसेवा व इतर तत्सम गट-ब पदाची तयारी करावी.
3. तलाठी संघटना मागील काही काही वर्षापासून किमान पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तींना विभागीय नायब तहसीलदार परीक्षेद्वारे नायब तहसीलदार पदावर बढती मिळावी म्हणून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. सदर मागणी मंजूर झाली तर अनेक होतकरू तलाठी/ कारकून हे काही वर्षात नायब तहसीलदार होऊ शकतात.सदर मागणीला अनेक लोकांचा विरोध असू शकतो पण दबावगट जोरदार असेल तर रास्त मागणीची दखल शासन नेहमीच घेत असते.
असे अनेक फुकट सल्ले हवे असल्यास टेलिग्राम App वर मेसेज करा 👉 @madhusudanrp
For more info,
Join 👇
http://t.me/thempscupdate
आतापर्यंत आपल्या जवळचे अनेक मित्र / मैत्रिणी ह्या तलाठी पदावर हजर झाले असतील, पण जॉईन केलेल्या व त्यातील ज्यांनी याअगोदर #sse #mains राज्यसेवा मुख्य दिली असेल त्यांच्यासाठी -
1. प्रथमतः आपण स्पर्धा परीक्षेच्या पंचवार्षिक चक्रयुव्हातून बाहेर पडून Stability कडे वळलात, त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..💐
2. महसूल मध्ये भरपूर काही असते असा गोड गैरसमज ठेवून गेलेले व मागील काही वर्षांपासून #MPSC परीक्षेची तयारी करतोय पण यशाने अनेकवेळा हुलकावणी दिल्यानंतर पहिलीच नोकरी मिळालेले असे दोन्ही प्रवर्गातील यशस्वी, हुशार व होतकरू विद्यार्थी- मित्रांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात -
i) तलाठी हे महसूल विभागातील ग्रामपातळीवरील अतिशय महत्वाचे पद आहे. (गट-क असले तरीही)
इतर विभागातील सर्व गट-क पदापेक्षा या पदाला निश्चितच जास्त महत्व व मान आहे.
ii) तलाठी पदावरून विभागीय परीक्षा विहित संधीत पास झालेले उमेदवार यांना अंदाजे 8 ते 10 वर्षात मंडळ अधिकारी ( 5 ते 6 तलाठ्यांचा बॉस ) पदावर बढती मिळते व पुढील 6 ते 8 वर्षात नायब तहसीलदार पदावर बढती मिळू शकते.
iii) ज्या विद्यार्थी-मित्रांनी मागील 5 वर्षात कमीतकमी 2 राज्यसेवा मुख्य दिल्या असतील अशा सर्वांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता जॉईन केल्यापासून 👉पुढील किमान 2 वर्ष फक्त आणि फक्त राज्यसेवा व इतर तत्सम गट-ब पदाची तयारी करावी.
3. तलाठी संघटना मागील काही काही वर्षापासून किमान पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तींना विभागीय नायब तहसीलदार परीक्षेद्वारे नायब तहसीलदार पदावर बढती मिळावी म्हणून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. सदर मागणी मंजूर झाली तर अनेक होतकरू तलाठी/ कारकून हे काही वर्षात नायब तहसीलदार होऊ शकतात.सदर मागणीला अनेक लोकांचा विरोध असू शकतो पण दबावगट जोरदार असेल तर रास्त मागणीची दखल शासन नेहमीच घेत असते.
असे अनेक फुकट सल्ले हवे असल्यास टेलिग्राम App वर मेसेज करा 👉 @madhusudanrp
For more info,
Join 👇
http://t.me/thempscupdate
🚨 नुसते मार्केटिंग करून उपयोग नाहीतर, पाया भक्कम असावा लागतो...👇👇👇
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/byju-raveendrans-big-fall-from-leading-indias-most-valuable-startup-to-net-worth-plummeting-to-zero/amp_articleshow/109027833.cms
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/byju-raveendrans-big-fall-from-leading-indias-most-valuable-startup-to-net-worth-plummeting-to-zero/amp_articleshow/109027833.cms
The Times of India
Byju Raveendran's big fall: From leading India’s most valuable startup to net worth plummeting to zero! - Times of India
India Business News: Byju Raveendran, founder of Byju's, has faced a setback as his net worth has hit zero on Forbes Billionaire Index 2024. Once valued at $22 billion, By
2024 Day
👉7 April
#world health day
#Theme 2024=My Health,my Right
#currentaffairs
#SWO
#COMBINED 24
#SSE2024
Join @thempscupdate
👉7 April
#world health day
#Theme 2024=My Health,my Right
#currentaffairs
#SWO
#COMBINED 24
#SSE2024
Join @thempscupdate
The MPSC Update ©
2024 Day 👉7 April #world health day #Theme 2024=My Health,my Right #currentaffairs #SWO #COMBINED 24 #SSE2024 Join @thempscupdate
👉It is celebrated annually and each year draws attention to a specific health topic of concern to people all over the world.
The date of 7 April marks the anniversary of the founding of WHO in 1948.
The date of 7 April marks the anniversary of the founding of WHO in 1948.
#opinion विरोधी पक्षांना EVM पेक्षा VVPAT मशीन का आवडते? राजकीय पक्षांना सर्व स्लिप्सची पडताळणी का हवी आहे?
https://www.loksatta.com/explained/why-opposition-parties-prefer-vvpat-machines-over-evms-why-do-political-parties-want-verification-of-all-slips-vrd-88-
https://www.loksatta.com/explained/why-opposition-parties-prefer-vvpat-machines-over-evms-why-do-political-parties-want-verification-of-all-slips-vrd-88-
Forwarded from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8842
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8842
🚨👉 @thempscupdate आपले हे एकमेव चॅनेल आहे ज्यात एकूण सदस्यांपैकी 40% पेक्षा जास्त सदस्य हे विविध शासकीय पदावर कार्यरत आहेत..🫡💪🤝😊
आपल्या चॅनेलवरील अनेक सदस्य आज पुन्हा एकदा अधिकारी झाले..😊☺️
सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐
आपल्या चॅनेलवरील अनेक सदस्य आज पुन्हा एकदा अधिकारी झाले..😊☺️
सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐
The MPSC Update © pinned «🚨👉 @thempscupdate आपले हे एकमेव चॅनेल आहे ज्यात एकूण सदस्यांपैकी 40% पेक्षा जास्त सदस्य हे विविध शासकीय पदावर कार्यरत आहेत..🫡💪🤝😊 आपल्या चॅनेलवरील अनेक सदस्य आज पुन्हा एकदा अधिकारी झाले..😊☺️ सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐»
Forwarded from History by M.M.
महात्मा जोतिबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
या थोर समाजसुधारकाची आज जयंती ....
अधिक माहितीसाठी....
https://en.m.wikipedia.org/wiki/Jyotirao_Phule
या थोर समाजसुधारकाची आज जयंती ....
अधिक माहितीसाठी....
https://en.m.wikipedia.org/wiki/Jyotirao_Phule
Forwarded from History by M.M.
Wikipedia
महात्मा फुले
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०) हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा…
🚨१८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.
Wikipedia
महात्मा
महात्मा ही एक उपाधी असून जिचा अर्थ "महान आत्मा" असा होय. ही संज्ञा महान व्यक्तीसाठी वापरली जाते, ज्यामध्ये मोहनदास करमचंद गांधी (१८६९-४८), स्वामी श्रद्धानंद (१८५६-१९२६), लालन शाह (१७७२-१८९०), अय्यांकली (१८६३-१९४१) आणि जोतीराव फुले (१८२७-१८९०) यांच्यासारख्या…
READ: “नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
https://www.loksatta.com/explained/supreme-court-emphsises-on-right-to-be-free-from-the-adverse-effects-of-climate-change-vsh-97-4307904/
https://www.loksatta.com/explained/supreme-court-emphsises-on-right-to-be-free-from-the-adverse-effects-of-climate-change-vsh-97-4307904/
Loksatta
"नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार"; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण…
सध्या गंभीरपणे धोक्यात असलेल्या माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड) पक्ष्याच्या संवर्धनाशी संबंधित खटल्याचा हा निकाल आहे. गेल्या शनिवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. | Supreme Court Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
१०० दिवस झाले परीक्षा होऊन निकाल लागेना! ‘MPSC’च्या ‘या’ २ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा; राज्यसेवेची तारीखही फायनल नाही; आयोगाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले... https://www.esakal.com/maharashtra/100-days-after-the-exam-no-result-awaiting-for-ya-2-exam-result-of-mpsc-civil-service-date-is-also-not-final-a-senior-officer-of-the-commission-said
Esakal Marathi News
१०० दिवस झाले परीक्षा होऊन निकाल लागेना! ‘MPSC’च्या ‘या’ २ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा; राज्यसेवेची तारीखही फायनल नाही; आयोगाचे…
#elections #current :
✅लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी ( राज्यात 8 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 ) मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
✅ मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत.
🚨नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
https://mahasamvad.in/?p=125593
✅लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी ( राज्यात 8 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 ) मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
✅ मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत.
🚨नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
https://mahasamvad.in/?p=125593
महासंवाद
राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक
पुण्यात ८२ लाखांहून अधिक मतदार
Forwarded from Pramod Chougule Official Channel
स्मार्ट अभ्यास करणे म्हणजे नेमके काय? आपल्या समोरील पुस्तक किंवा नोट्स फास्ट वाचून काढणे, कमी वेळात भरपूर PYQ सोडवणे, सर्व नोट्स काढणे इ. असा त्याचा अर्थ बरेच जण लावतात.
मग अभ्यासात स्मार्ट बनणे म्हणजे तुम्ही खालील गोष्टीत तुम्ही स्मार्ट असायला हवे..
१. काय वाचायचे आणि काय नाही
२. PYQ आणि आपण काय वाचतोय यात सांगड घालणे
३. गरज असेल तिथे नोट्स आणि इतर ठिकाणी पुस्तकात मार्किंग करणे
४. फक्त फास्ट नाही तर प्रभावी वाचन आणि रिव्हिजन करणे
५. परिस्थिती नुसार अभ्यासाच्या नियोजनात बदल करणे…. अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील.
So Be Smart 😃
मग अभ्यासात स्मार्ट बनणे म्हणजे तुम्ही खालील गोष्टीत तुम्ही स्मार्ट असायला हवे..
१. काय वाचायचे आणि काय नाही
२. PYQ आणि आपण काय वाचतोय यात सांगड घालणे
३. गरज असेल तिथे नोट्स आणि इतर ठिकाणी पुस्तकात मार्किंग करणे
४. फक्त फास्ट नाही तर प्रभावी वाचन आणि रिव्हिजन करणे
५. परिस्थिती नुसार अभ्यासाच्या नियोजनात बदल करणे…. अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील.
So Be Smart 😃
PSI 2021 Provisional List.pdf
82.7 KB
#PSI 2021 : Provisional List
🚨 आपले Admin श्री. दिपक डोईफोडे यांची PSI पदी निवड
🚨 सतत 10 वर्ष संघर्ष केल्यानंतर धायरी स्टडी ग्रुपचे - अशोक जाधव उर्फ सम्राट यांची सुद्धा PSI पदी निवड
✅ आज आमचे हे दोन्ही मित्र वयाच्या 36 व्या वर्षी PSI झालेत..हारायचं नाही..लढायचं😊😊
http://t.me/thempscupdate
🚨 आपले Admin श्री. दिपक डोईफोडे यांची PSI पदी निवड
🚨 सतत 10 वर्ष संघर्ष केल्यानंतर धायरी स्टडी ग्रुपचे - अशोक जाधव उर्फ सम्राट यांची सुद्धा PSI पदी निवड
✅ आज आमचे हे दोन्ही मित्र वयाच्या 36 व्या वर्षी PSI झालेत..हारायचं नाही..लढायचं😊😊
http://t.me/thempscupdate