🚨#current भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास; १४ वेळच्या विजेत्या इंडोनेशियाचा पराभव करुन पहिल्यांदाच जिंकला थॉमस कप
| Indian badminton team created history won Thomas cup title for the first time abn 97 | Loksatta
https://www.loksatta.com/krida/indian-badminton-team-created-history-won-thomas-cup-title-for-the-first-time-abn-97-2929264/
| Indian badminton team created history won Thomas cup title for the first time abn 97 | Loksatta
https://www.loksatta.com/krida/indian-badminton-team-created-history-won-thomas-cup-title-for-the-first-time-abn-97-2929264/
Loksatta
भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास; १४ वेळच्या विजेत्या इंडोनेशियाचा पराभव करुन पहिल्यांदाच जिंकला थॉमस कप
भारताने पहिले तीन सामने जिंकून १४ वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा एकतर्फी ३-० असा पराभव केला.
#Geo : दर दहा वर्षांनी होणारी देशाची आगामी जनगणना यावेळी ‘इलेक्ट्रॉनिक जनगणना’ (ई सेन्सस) असेल, असे जाहीर झाले आहे. २०२१ मध्ये करोनामुळे जनगणना होऊ शकली नव्हती. आता ती आधुनिक पद्धतीने करण्याचे सरकारने ठरवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा नुकतीच केली. ही जनगणना मुख्यत्वे मोबाइलद्वारे होईल. देशातील ५० टक्के जनतेकडे मोबाइलवर आलेल्या प्रश्नावलीस अचूक प्रतिसाद देण्याची क्षमता आहे, असा दावा केला जात आहे. ही जनगणना अधिक शास्त्रीय, नेमकी आणि बहुआयामी असेल. आगामी जनगणना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होईल. ती १०० टक्के अचूक असेल.
✅ भारतात १८३० मध्ये ढाका येथे हेन्री वॉल्टर यांनी पहिली जनगणना केली. त्यानंतर देशभरात १८६५ ते १८७२ दरम्यान तत्कालीन पद्धतीने जनगणना करण्यात आल्या. मात्र १८७२ पर्यंत त्यामध्ये अधिक सुधारणाही झाल्या. त्यामुळे १८७२ हे भारतीय जनगणनेचे पहिले वर्ष मानतात. त्यानंतर १८८१ पासून दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात आल्या. आता या १९४८ च्या जनगणना कायद्यानुसार जनगणना होतात. देशात अखेरची जनगणना २०११ला झाली. २०२१मध्ये होणारी जनगणना ‘कोविड १९’च्या महासाथीमुळे स्थगित करण्यात आली होती. २०११ची जनगणना १८७२ पासूनची पंधरावी जनगणना होती. स्वातंत्र्यानंतरची ती सातवी जनगणना होती.
✅ भारतात १८३० मध्ये ढाका येथे हेन्री वॉल्टर यांनी पहिली जनगणना केली. त्यानंतर देशभरात १८६५ ते १८७२ दरम्यान तत्कालीन पद्धतीने जनगणना करण्यात आल्या. मात्र १८७२ पर्यंत त्यामध्ये अधिक सुधारणाही झाल्या. त्यामुळे १८७२ हे भारतीय जनगणनेचे पहिले वर्ष मानतात. त्यानंतर १८८१ पासून दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात आल्या. आता या १९४८ च्या जनगणना कायद्यानुसार जनगणना होतात. देशात अखेरची जनगणना २०११ला झाली. २०२१मध्ये होणारी जनगणना ‘कोविड १९’च्या महासाथीमुळे स्थगित करण्यात आली होती. २०११ची जनगणना १८७२ पासूनची पंधरावी जनगणना होती. स्वातंत्र्यानंतरची ती सातवी जनगणना होती.
The MPSC Update ©
#SSE #Prelims2022 #New #Syllabus.pdf