Forwarded from Kiran Desale Economics (Dr Kiran Desale)
Questions asked on New Education Policy..
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
मुलींचं विवाहाचं कायदेशीर वय १८ वरुन २१ वर्षे होणार? केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली प्रस्तावाला मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती.मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, सरकार…
Read: व्होटर कार्डला ‘आधार’ची जोड; बोगस मतदान रोखण्यासाठी मोदी सरकारचा निर्णय
https://www.loksatta.com/desh-videsh/linking-aadhaar-with-voter-id-among-poll-reforms-cleared-by-cabinet-vsk-98-2721900/
https://www.loksatta.com/desh-videsh/linking-aadhaar-with-voter-id-among-poll-reforms-cleared-by-cabinet-vsk-98-2721900/
Loksatta
व्होटर कार्डला ‘आधार’ची जोड; बोगस मतदान रोखण्यासाठी मोदी सरकारचा निर्णय
मंत्रिमंडळाने बुधवारी प्रथमच मतदारांसाठी नोंदणीचे वेळापत्रक सुलभ करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
# तुकाराम_सुपे यांच्या घरातून ८८ लाखाची रोकड जप्त. #TET परीक्षेसाठी उमेदवारांकडून जमा झालेले ४.२० कोटी रुपये आरोपी़नी वाटून घेतले. त्यापैकी १.७० कोटी रुपये सुपेंना मिळाले आहेत. सुपेचे हे कारनामे म्हणजे हिमनगाचे टोक आहे.अजून बरेच बाहेर यायचे आहे.
#PuneCityPolice चे अभिनंदन.
MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
#PuneCityPolice चे अभिनंदन.
MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
🚨कृपया असे टोकाचे निर्णय कोणीही विद्यार्थी-मित्रांनी घेऊ नये..🙏🙏
#Imp
आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे नेहमी आपले आई-वडील, मित्र व आप्तजन यांना आपण अनपेक्षित मानसिक दुःख देत आहोत, याची कल्पना करावी.
सध्या सर्वत्र अनिश्चितेचा काळ असल्याने अनेक जण मानसिक तणावात आहेत पण मित्रांनो,हाही काळ निघून जाईल..
✅शांत, संयमी व आपल्या विचारांना वाट मोकळी करून देऊन परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणाराच आयुष्याच्या या परीक्षेत यशस्वी होतो..
🚨चहा-वडापाव विकत, वॉचमन,सफाई-कामगारची नोकरी करत अनेक जणांनी आपले ध्येय पूर्ण केले आहे, त्यामुळे आर्थिक चणचण भासत असल्यास कुठलेही काम छोटे न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, ही मनःपूर्वक विनंती🙏🙏
🚨#MPSC, शासन व आपले दबावगट या घटनेकडे गांभीर्याने पाहतील अशी अपेक्षा करूया..!
#Imp
आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे नेहमी आपले आई-वडील, मित्र व आप्तजन यांना आपण अनपेक्षित मानसिक दुःख देत आहोत, याची कल्पना करावी.
सध्या सर्वत्र अनिश्चितेचा काळ असल्याने अनेक जण मानसिक तणावात आहेत पण मित्रांनो,हाही काळ निघून जाईल..
✅शांत, संयमी व आपल्या विचारांना वाट मोकळी करून देऊन परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणाराच आयुष्याच्या या परीक्षेत यशस्वी होतो..
🚨चहा-वडापाव विकत, वॉचमन,सफाई-कामगारची नोकरी करत अनेक जणांनी आपले ध्येय पूर्ण केले आहे, त्यामुळे आर्थिक चणचण भासत असल्यास कुठलेही काम छोटे न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, ही मनःपूर्वक विनंती🙏🙏
🚨#MPSC, शासन व आपले दबावगट या घटनेकडे गांभीर्याने पाहतील अशी अपेक्षा करूया..!
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Lucent भूगोल प्रश्नसंच.pdf
69.7 MB
#sse #imp #ncertQs #geo :
🚨NCERT पुस्तकावर आधारित भूगोल विषयावरील प्रश्न ..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
🚨NCERT पुस्तकावर आधारित भूगोल विषयावरील प्रश्न ..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
Forwarded from Crack mpsc
India Physical Environment-Class XI.pdf
7.3 MB
11 वी चे NCERT, आयोगाच्या बहुतेक प्रश्ननाचा संदर्भ या पुस्तकांत मिळतो.
#CSAT #SSE #Prelims2020 #Analysis
👇👇👇👇 #MathsNreasoning
https://youtu.be/84vyUnU6VhE
@thempscupdate
🚨 टीप- मागील 4 वर्षापासून @thempscupdate चा कोणत्याही कोचिंग / ऑनलाइन क्लास यांच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही पण जे #Videos Free आणि Quality असतील त्याचा विद्यार्थी-मित्रांनी नक्की फायदा घ्यावा..👍
👇👇👇👇 #MathsNreasoning
https://youtu.be/84vyUnU6VhE
@thempscupdate
🚨 टीप- मागील 4 वर्षापासून @thempscupdate चा कोणत्याही कोचिंग / ऑनलाइन क्लास यांच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही पण जे #Videos Free आणि Quality असतील त्याचा विद्यार्थी-मित्रांनी नक्की फायदा घ्यावा..👍
YouTube
MPSC राज्यसेवा (पूर्व) परीक्षा 2020 Final Answer Key Analysis: CSAT I Bhushan Dhoot I MPSC
MPSC राज्यसेवा (पूर्व) परीक्षा 2020 Final Answer Key Analysis: CSAT I Bhushan Dhoot I MPSC
In this session Bhushan Dhoot Sir will discuss various aspect of Math's and Reasoning Previous Year Practice.
In this session Bhushan Dhoot Sir will discuss various aspect of Math's and Reasoning Previous Year Practice.
Forwarded from The MPSC Update ©
#CSAT #Prelims2020 #Analysis #Decoding
🚨 मागच्या राज्यसेवा पूर्व पेपर क्र. 2 मध्ये "उतारे व आकलन " यावर आधारित तब्बल 63 प्रश्न ( 157.5 गुण ) होते.
त्यामुळे मला गणित/बुद्धीमत्ता जमत नाही याचा बागुलबुवा करून काही उपयोग नाही..!
✅ थोडक्यात - 200 पैकी किमान जवळपास 160 गुण हे सर्व शाखामधील पदवीधरांना समान पातळीवर होतेच.
http://t.me/thempscupdate
🚨 मागच्या राज्यसेवा पूर्व पेपर क्र. 2 मध्ये "उतारे व आकलन " यावर आधारित तब्बल 63 प्रश्न ( 157.5 गुण ) होते.
त्यामुळे मला गणित/बुद्धीमत्ता जमत नाही याचा बागुलबुवा करून काही उपयोग नाही..!
✅ थोडक्यात - 200 पैकी किमान जवळपास 160 गुण हे सर्व शाखामधील पदवीधरांना समान पातळीवर होतेच.
http://t.me/thempscupdate
Forwarded from 🚨POLICE Club🚨
Telegraph
‘अग्नि-प्राईम’ची यशस्वी चाचणी
‘डीआरडीओ’ने (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) शनिवारी आण्विक क्षमता असलेल्या अत्याधुनिक अग्नि-प्राईम या क्षेपणास्त्राची ओडिशा किनाऱ्यानजीकच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी केली. या वर्षी जूननंतर दुसऱ्यांदा ही क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे. केंद्र…
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Wikipedia
राम प्रसाद बिस्मिल
राम प्रसाद बिस्मिल (११ जून, इ.स. १८९७ - डिसेंबर १९, इ.स. १९२७) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी १९१८ च्या मैनपुरी कांडात आणि १९२५च्या काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला. त्यांच्या क्रांतिकारी…
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
# काकोरी कट..👇
हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन १९२३ (एच आर ए)ची स्थापना शचिंद्रनाथ सन्याल ह्यांनी केली. सशस्त्र क्रांती करण्यासाठी ह्या संघटनेतील लोकांना धनाची आवश्यकता होती. त्यासाठी ते धनाड्य लोकांकडे दरोडे टाकत. पण ह्यातुन त्यांना पुरेसे धन मिळत नव्हते.
तरुणांमधल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी एका मोठ्या कटाची गरज होती आणि त्यासाठी तितक्याच पैशांची. मग सरकारी खजान्यावर दरोड्याच्या योजना बनवल्या गेल्या. त्यातली सर्वात मोठी योजना होती ती सरकारी खजाना घेऊन जाणारी आगगाडी काकोरीला थांबवुन लुटायची.
ह्या कटात रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, अशफाक उल्ला खां, रोशन सिंह, शचिंद्रनाथ सन्याल, मन्मनाथ गुप्त, मुकुंदीलाल जी, योगेशचंद्र चॅटर्जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंग, विष्णुशरण दुल्बिश, रामकृष्ण खत्री, सुरेशचंद्र भट्टाचार्य, रामदुलारे त्रिवेदी, भूपेंद्रनाथ सामील झाले. ९ ऑगस्ट, १९२५ ला काकोरी येथे सरकारी खजाना घेऊन जाणारी ट्रेन लुटली गेली. ह्यातुन ४६०१ रुपये लुटले गेले. पण दुर्दैवाने ह्या नंतर चिडलेल्या ब्रिटिश सरकारने ४० च्या वर लोकांना ताब्यात घेतलं. ह्यात सर्व क्रांतिकारी पकडले गेले.
अटक झाल्यानंतर जेलमध्ये सर्वांना भेटायला मोठे मोठे नेते येउ लागले. जवाहरलाल नेहरु, गणेश शंकर विद्यार्थी हे नेते क्रांतीकारकांना भेटले. खटला सुरु झाला. १० महीने ह्याची सुनावणी चालली. सर्वांनाच त्यांच्या कटातील सहभागाच्या प्रमाणात शिक्षा सुनाण्यात आल्या. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, रोशन सिंह, अशफाक उल्ला खां, ह्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शचिंद्रनाथ सन्याल ह्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, मन्मनाथ गुप्त यांना १४ वर्षाची शिक्षा झाली. योगेशचंद्र चटर्जी, मुकंदीलाल जी, गोविन्द चरणकर, राजकुमार सिंह, रामकृष्ण खत्री यांना १० वर्षांची शिक्षा झाली. विष्णुशरण दुब्लिश और सुरेशचंद्र भट्टाचार्य ह्यांना सात तर भूपेंद्रनाथ, रामदुलारे त्रिवेदी ह्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली.
ह्या सुनावणी नंतर देशात बऱ्याच ठिकाणी आंदोलने झाली. पण ती दडपण्यात आली. १७ डिसेंबर १९२७ ला राजेंद्रनाथ लाहीरी यांना सर्वात आधी फाशी झाली. त्याआधी त्यांनी एक पत्र आपल्या मित्रांना लिहीले, त्यात ते लिहीतात की
“असं दिसतय की देशाच्या बळीदेवतेला आपल्या रक्ताची गरज आहे. मृत्यू काय आहे?, जिवणाची दुसरी अवस्था, बाकी काही नाही. आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही हा विश्वास आहे मला, सर्वांना शेवटचा नमस्कार.”
दोन दिवसांनी १९ डिसेंबर १९२७ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी देण्यात आली. “ब्रिटिश साम्राज्याचा विनाश ही माझी इच्छा आहे” हे त्यांचे शेवटचे शब्द होते. रोशन सिंह, अशफाक उल्ला खां यांनाही फाशी देण्यात आली. अशफाक उल्ला खां ह्यांच पार्थिव शाहजहांपुर येथे घेउन जात असतांना लखनऊला गाडी थांबवण्यात आली. सुटात बुटात आलेल्या एका साहेबांनी अशफाक ह्यांच पार्थिव बघण्याची विनंती केली. त्यांना ते पाहु देण्यात आले. हे होते चंद्रशेखर आझाद.
वेश बदलुन आलेले आझाद कोणालाच नाही ओळखता आले. इंग्रज त्यांच्या मागावर होते. त्यांचा ठाव ठिकाणा मिळण्यासाठी ब्रिटिश आधिकाऱ्यांनी सर्व कैद्यांचा खुप छ्ळ केला, पण शेवटच्या श्वासापर्यंत एकानेही ब्रिटीशांना कसलाच पत्ता लागु दिला नाही. विशेष म्हणजे हा १० महीन्यांचा खटला आझादांनी कोर्टात जाउन पाहीला. पण कोणी पाहिलंच नाही. म्हणतात ना “दुश्मन हर जगह ढुंढेगा, पर अपने घर में नहीं”.
ते शेवटपर्यंत ब्रिटिशांना जिवंत सापडले नाहीत, ना ब्रिटीशांच्या गोळीने त्यांच्या शरीराला कधी स्पर्श केला. त्यांनी स्वतःच्याच गोळीने शहीद होणं पसंत केलं. ह्या कटात भारतीय एक्य आपल्याला हादरवु शकतं ह्याची प्रचिती ब्रिटीशांना आली. ह्या बलिदानाने देशभर अनेक क्रांतीकारकांनी स्वतःला देशासाठी वाहुन घेण्याची शपथ घेतली.
t.me/historymm
हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन १९२३ (एच आर ए)ची स्थापना शचिंद्रनाथ सन्याल ह्यांनी केली. सशस्त्र क्रांती करण्यासाठी ह्या संघटनेतील लोकांना धनाची आवश्यकता होती. त्यासाठी ते धनाड्य लोकांकडे दरोडे टाकत. पण ह्यातुन त्यांना पुरेसे धन मिळत नव्हते.
तरुणांमधल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी एका मोठ्या कटाची गरज होती आणि त्यासाठी तितक्याच पैशांची. मग सरकारी खजान्यावर दरोड्याच्या योजना बनवल्या गेल्या. त्यातली सर्वात मोठी योजना होती ती सरकारी खजाना घेऊन जाणारी आगगाडी काकोरीला थांबवुन लुटायची.
ह्या कटात रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, अशफाक उल्ला खां, रोशन सिंह, शचिंद्रनाथ सन्याल, मन्मनाथ गुप्त, मुकुंदीलाल जी, योगेशचंद्र चॅटर्जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंग, विष्णुशरण दुल्बिश, रामकृष्ण खत्री, सुरेशचंद्र भट्टाचार्य, रामदुलारे त्रिवेदी, भूपेंद्रनाथ सामील झाले. ९ ऑगस्ट, १९२५ ला काकोरी येथे सरकारी खजाना घेऊन जाणारी ट्रेन लुटली गेली. ह्यातुन ४६०१ रुपये लुटले गेले. पण दुर्दैवाने ह्या नंतर चिडलेल्या ब्रिटिश सरकारने ४० च्या वर लोकांना ताब्यात घेतलं. ह्यात सर्व क्रांतिकारी पकडले गेले.
अटक झाल्यानंतर जेलमध्ये सर्वांना भेटायला मोठे मोठे नेते येउ लागले. जवाहरलाल नेहरु, गणेश शंकर विद्यार्थी हे नेते क्रांतीकारकांना भेटले. खटला सुरु झाला. १० महीने ह्याची सुनावणी चालली. सर्वांनाच त्यांच्या कटातील सहभागाच्या प्रमाणात शिक्षा सुनाण्यात आल्या. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, रोशन सिंह, अशफाक उल्ला खां, ह्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शचिंद्रनाथ सन्याल ह्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, मन्मनाथ गुप्त यांना १४ वर्षाची शिक्षा झाली. योगेशचंद्र चटर्जी, मुकंदीलाल जी, गोविन्द चरणकर, राजकुमार सिंह, रामकृष्ण खत्री यांना १० वर्षांची शिक्षा झाली. विष्णुशरण दुब्लिश और सुरेशचंद्र भट्टाचार्य ह्यांना सात तर भूपेंद्रनाथ, रामदुलारे त्रिवेदी ह्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली.
ह्या सुनावणी नंतर देशात बऱ्याच ठिकाणी आंदोलने झाली. पण ती दडपण्यात आली. १७ डिसेंबर १९२७ ला राजेंद्रनाथ लाहीरी यांना सर्वात आधी फाशी झाली. त्याआधी त्यांनी एक पत्र आपल्या मित्रांना लिहीले, त्यात ते लिहीतात की
“असं दिसतय की देशाच्या बळीदेवतेला आपल्या रक्ताची गरज आहे. मृत्यू काय आहे?, जिवणाची दुसरी अवस्था, बाकी काही नाही. आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही हा विश्वास आहे मला, सर्वांना शेवटचा नमस्कार.”
दोन दिवसांनी १९ डिसेंबर १९२७ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी देण्यात आली. “ब्रिटिश साम्राज्याचा विनाश ही माझी इच्छा आहे” हे त्यांचे शेवटचे शब्द होते. रोशन सिंह, अशफाक उल्ला खां यांनाही फाशी देण्यात आली. अशफाक उल्ला खां ह्यांच पार्थिव शाहजहांपुर येथे घेउन जात असतांना लखनऊला गाडी थांबवण्यात आली. सुटात बुटात आलेल्या एका साहेबांनी अशफाक ह्यांच पार्थिव बघण्याची विनंती केली. त्यांना ते पाहु देण्यात आले. हे होते चंद्रशेखर आझाद.
वेश बदलुन आलेले आझाद कोणालाच नाही ओळखता आले. इंग्रज त्यांच्या मागावर होते. त्यांचा ठाव ठिकाणा मिळण्यासाठी ब्रिटिश आधिकाऱ्यांनी सर्व कैद्यांचा खुप छ्ळ केला, पण शेवटच्या श्वासापर्यंत एकानेही ब्रिटीशांना कसलाच पत्ता लागु दिला नाही. विशेष म्हणजे हा १० महीन्यांचा खटला आझादांनी कोर्टात जाउन पाहीला. पण कोणी पाहिलंच नाही. म्हणतात ना “दुश्मन हर जगह ढुंढेगा, पर अपने घर में नहीं”.
ते शेवटपर्यंत ब्रिटिशांना जिवंत सापडले नाहीत, ना ब्रिटीशांच्या गोळीने त्यांच्या शरीराला कधी स्पर्श केला. त्यांनी स्वतःच्याच गोळीने शहीद होणं पसंत केलं. ह्या कटात भारतीय एक्य आपल्याला हादरवु शकतं ह्याची प्रचिती ब्रिटीशांना आली. ह्या बलिदानाने देशभर अनेक क्रांतीकारकांनी स्वतःला देशासाठी वाहुन घेण्याची शपथ घेतली.
t.me/historymm
Telegram
History by M.M.
History Channel Exclusively for MPSC Exams..
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp