The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Share 'Assistant Section Officer Sales Tax Inspector Police Sub Inspector Group.pdf'
Share 'Excise Sub Inspector Group-C (Preliminary) (Main) Competitive Examinatio.pdf'
🔹थोर भारतीय विचारवंत

(१) राजा राममोहन राॅय :--
           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली.
मृत्यू २७ सप्टेंबर १८३३

(२) स्वामी विवेकानंद :--
            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे
भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण.

(३) रवींद्रनाथ टागोर :--
            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली
हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१.

(४) न्यायमूर्ती रानडे :--
           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१.

(५)लोकमान्य टिळक :--
             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.

(६) महात्मा गांधी :--
            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली
लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८.

(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--
              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे
पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार.

(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--
     जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६.

(९) सुभाषचंद्र बोस :--
               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते.

(१०) इंदिरा गांधी :--
               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या
पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.
Radhika Menon awarded IMO Award for Exceptional Bravery at Sea:-

Captain Radhika Menon on 21 November 2016 was bestowed with the 2016 International Maritime Organization (IMO) Award for Exceptional Bravery at Sea at IMO Headquarters in London, United Kingdom.
***Menon was honoured with the prestigious award for her role in the rescue of seven fishermen from a sinking fishing boat in the Bay of Bengal in June 2015.
***With this, Captain Menon became the first female to receive the IMO Award for Exceptional Bravery at Sea.
India becomes an Associate Member of CERN:-

India on 21st November became an Associate Member of the European Organisation for Nuclear Research (CERN), the world's largest nuclear and particle physics laboratory. CERN's Director General said that India's membership will open opportunities for Indian industries to participate directly in CERN projects. As a member nation, CERN requires India to make an annual contribution of approx Rs. 77 crore. 
पोर्तुगीज पंतप्रधान अँटोनियो कोस्टा हे 14 व्या प्रवासीभारतीय दिवस चे प्रमुख पाहुणे असतील

14 व्या प्रवासी भारतीय दिवस निमित्ताने 7-9 जानेवारी 2017 दरम्यान बंगळुरू येथे आयोजित परिषदेत पोर्तुगीज पंतप्रधान अँटोनियो कोस्टा हे प्रमुख पाहुणे असणार आहे. PBD 2017 ची ‘रिडीफाइन्ड एंगेजमेंट विथ इंडियन डायस्पोरा’ ही संकल्पना आहे.सुरिनेम चे उपराष्ट्राध्यक्ष मायकेल अश्विन सत्याण्ड्रे एढीन हे बंगळुरू येथे 7 जानेवारी 2017 रोजी होणार्‍या यूथ प्रवासी भारतीय दिवस (PBD) चे विशेष अतिथी असतील.PBD हा दिवस भारताच्या विकासामध्ये परदेशात असलेल्या भारतीय समुदायाच्या योगदानाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी, एक महान प्रवासी, दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परत आले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. त्यामुळे ही तारीख प्रवासी भारतीय दिवस म्हणून निवडण्यात आली आहे.
गाइडेड मिसाइल डिस्ट्रोयर INS चेन्नई सेवेत रुजू

संरक्षण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते मुंबई मध्ये एका समारंभात कोलकाता वर्गात INS चेन्नई, तिसरे देशी गाइडेड मिसाइल डिस्ट्रोयर, याला सेवेत रुजू करण्यात आले आहे.या जहाजाची बांधणी प्रोजेक्ट 15A च्या अंतर्गत मुंबई मधील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे केली गेली आहे. या जहाजाची लांबी 164 मीटर असून हे जहाज 7,500 टन वजनी आहे. जहाज जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रे आणि बॅरेक-8 लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्रे यांनी सुसज्जित आहे.यापूर्वी, या वर्गाचे पहिले जहाज INS कोलकाता हे 16 ऑगस्ट, 2014 रोजी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर 30 सप्टेंबर 2015 रोजी INS कोची ला नियुक्त करण्यात आले.