Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Read: सावधान! वाहनांवर डॉक्टर, आमदार किंवा प्रेस असे स्टीकर लावल्यास होणार दंड
https://www.loksatta.com/desh-videsh-news/if-a-sticker-such-as-a-doctor-legislator-or-press-is-stick-on-the-vehicle-will-be-fined-aau-85-2072112/
@thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh-news/if-a-sticker-such-as-a-doctor-legislator-or-press-is-stick-on-the-vehicle-will-be-fined-aau-85-2072112/
@thempscupdate
लोकसत्ता
सावधान! वाहनांवर डॉक्टर, आमदार किंवा प्रेस असे स्टीकर लावल्यास होणार दंड
नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहनांवर महापौर, आमदार, प्रेस, डॉक्टर यांसारखे स्टिकर लावल्यास दंड होणार आहे.
#EnB : महाराष्ट्राचे पहिले रामसर पाणथळ ( Ramsar Wetland) : नांदूरमधमेश्वर जि. नाशिक..
अधिक माहितीसाठी Join 👇 करा..👇
http://t.me/thempscupdate
अधिक माहितीसाठी Join 👇 करा..👇
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
#imp
#environment
📌जागतिक पाणथळ प्रदेश दिन’: 2 फेब्रुवारी
🔹दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 2 फेब्रुवारी रोजी जगभरात 'जागतिक पाणथळ प्रदेश दिन (World Wetlands Day)’ साजरा करण्यात आला.
🔹जलप्रदेशातील जमिनी पृथ्वीवरील जैवविविधता राखण्यासाठी कश्या मदत करतात याविषयी विविध समाज माध्यमातून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
🔺यावर्षी हा दिवस ‘वेटलँड्स फॉर डिझास्टर रिस्क रीडक्शन’ या संकल्पनेखाली साजरा केला गेला.🔻
🔹पाणथळ प्रदेश हा समुद्र किंवा भूमीप्रदेश याजवळ सापडतो आणि तो हंगामीही असू शकतो.
🔹त्या प्रदेशात वर्षातील काही महीने किंवा बारमाही काळात पाणी भरलेले असते.
🔹ते पर्यावरणात एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात जसे की, पुराचे पाणी सामावून घेतात, येथे माश्यांना पाण्यातील वनस्पती खाद्य म्हणून पुरवते, प्राण्यांना निवारा देते, तळाशी जमणारा गाळ काढून पाणी शुद्ध करते.
🔹'जागतिक पाणथळ प्रदेश दिन’ हा पहिल्यांदा 2 फेब्रुवारी 1997 साजरा केला गेला.
🔹1971 साली इराणी शहर रामसार येथे झालेल्या रामसार परिषदेत हा दिवस साजरा करण्याविषयी ठराव मंजूर करण्यात आला.
🔹भारतात मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने भोज पाणथळ प्रदेश, भोपाळ येथे हा दिन साजरा केला गेला.
🔹भोज पाणथळ प्रदेश हा 26 रामसार स्थळांपैकी एक आहे, जे रामसार परिषदे अंतर्गत भारतामधील नियुक्त ठिकाण आहे.
#environment
📌जागतिक पाणथळ प्रदेश दिन’: 2 फेब्रुवारी
🔹दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 2 फेब्रुवारी रोजी जगभरात 'जागतिक पाणथळ प्रदेश दिन (World Wetlands Day)’ साजरा करण्यात आला.
🔹जलप्रदेशातील जमिनी पृथ्वीवरील जैवविविधता राखण्यासाठी कश्या मदत करतात याविषयी विविध समाज माध्यमातून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
🔺यावर्षी हा दिवस ‘वेटलँड्स फॉर डिझास्टर रिस्क रीडक्शन’ या संकल्पनेखाली साजरा केला गेला.🔻
🔹पाणथळ प्रदेश हा समुद्र किंवा भूमीप्रदेश याजवळ सापडतो आणि तो हंगामीही असू शकतो.
🔹त्या प्रदेशात वर्षातील काही महीने किंवा बारमाही काळात पाणी भरलेले असते.
🔹ते पर्यावरणात एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात जसे की, पुराचे पाणी सामावून घेतात, येथे माश्यांना पाण्यातील वनस्पती खाद्य म्हणून पुरवते, प्राण्यांना निवारा देते, तळाशी जमणारा गाळ काढून पाणी शुद्ध करते.
🔹'जागतिक पाणथळ प्रदेश दिन’ हा पहिल्यांदा 2 फेब्रुवारी 1997 साजरा केला गेला.
🔹1971 साली इराणी शहर रामसार येथे झालेल्या रामसार परिषदेत हा दिवस साजरा करण्याविषयी ठराव मंजूर करण्यात आला.
🔹भारतात मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने भोज पाणथळ प्रदेश, भोपाळ येथे हा दिन साजरा केला गेला.
🔹भोज पाणथळ प्रदेश हा 26 रामसार स्थळांपैकी एक आहे, जे रामसार परिषदे अंतर्गत भारतामधील नियुक्त ठिकाण आहे.
#EnB : RAMSAR Wetland sites in India..👆👇
27 स्थळे : (जुन्या यादी प्रमाणे)
MPSC स्पर्धा परीक्षेत दरवर्षी यावर एक प्रश्न विचारला जातो..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
🚨टीप- 👉 MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
27 स्थळे : (जुन्या यादी प्रमाणे)
MPSC स्पर्धा परीक्षेत दरवर्षी यावर एक प्रश्न विचारला जातो..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
🚨टीप- 👉 MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
#EnB
#Ramsar_Convention_on_Wetlands
•2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर करार स्वीकृत करण्यात आला.
•1 फेब्रुवारी 1982 रोजी भारताने या करारावर स्वाक्षरी केली .
•2019 अखेर भारतात एकूण 27 रामसर स्थळे होती.
2020 मध्ये 10 ठिकाणांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून आता भारतातील रामसर स्थळांची संख्या 37 इतकी झाली आहे.
नाशिक_जिल्ह्यातील_नांदूर_मधमेश्वर चा समावेश रामसर स्थळांमध्ये झाल्याने हे महाराष्ट्रातील_पहिले_रामसर_स्थळ ठरले आहे.
•2020 मध्ये घोषित इतर रामसार स्थळे -
# पंजाब -
1)केशोपूर मीआनी
2)बियास संवर्धन राखीव क्षेत्र
3)नानगल
# उत्तर_प्रदेश -
4)नवाबगंज
5)पार्वती आग्रा
6)समन
7)समसपुर
8)संडी
9)सरसाई नावर
नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसार स्थळ .
नांदूरमधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते.
गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर
१९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला .
इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ‘ रामसर ‘ या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.
पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ‘ वेटलँड्स डे ’ साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.
•राज्यसेवा पूर्व परीक्षेत यापूर्वी प्रश्न विचारण्यात आला आहे.
t.me/thempscupdate
#Ramsar_Convention_on_Wetlands
•2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर करार स्वीकृत करण्यात आला.
•1 फेब्रुवारी 1982 रोजी भारताने या करारावर स्वाक्षरी केली .
•2019 अखेर भारतात एकूण 27 रामसर स्थळे होती.
2020 मध्ये 10 ठिकाणांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून आता भारतातील रामसर स्थळांची संख्या 37 इतकी झाली आहे.
नाशिक_जिल्ह्यातील_नांदूर_मधमेश्वर चा समावेश रामसर स्थळांमध्ये झाल्याने हे महाराष्ट्रातील_पहिले_रामसर_स्थळ ठरले आहे.
•2020 मध्ये घोषित इतर रामसार स्थळे -
# पंजाब -
1)केशोपूर मीआनी
2)बियास संवर्धन राखीव क्षेत्र
3)नानगल
# उत्तर_प्रदेश -
4)नवाबगंज
5)पार्वती आग्रा
6)समन
7)समसपुर
8)संडी
9)सरसाई नावर
नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसार स्थळ .
नांदूरमधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते.
गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर
१९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला .
इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ‘ रामसर ‘ या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.
पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ‘ वेटलँड्स डे ’ साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.
•राज्यसेवा पूर्व परीक्षेत यापूर्वी प्रश्न विचारण्यात आला आहे.
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#EnB : RAMSAR Wetland sites in India..👆👇
27 स्थळे : (जुन्या यादी प्रमाणे)
MPSC स्पर्धा परीक्षेत दरवर्षी यावर एक प्रश्न विचारला जातो..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
🚨टीप- 👉 MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
27 स्थळे : (जुन्या यादी प्रमाणे)
MPSC स्पर्धा परीक्षेत दरवर्षी यावर एक प्रश्न विचारला जातो..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
🚨टीप- 👉 MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
Read: पाच वेळा झाला होता महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न
https://www.loksatta.com/desh-videsh-news/the-5-attempts-on-mahatma-gandhis-life-scsg-91-2072583/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/pXgVA4Lyo8nbqjky9
https://www.loksatta.com/desh-videsh-news/the-5-attempts-on-mahatma-gandhis-life-scsg-91-2072583/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/pXgVA4Lyo8nbqjky9
लोकसत्ता
पाच वेळा झाला होता महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न
यापैकी तीन हल्ल्यांमध्ये नथुराम गोडसेचा सहभाग होता
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांची आज ७४ वी पुण्यतिथी. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला आज ७४ वर्षे पूर्ण झाली.
@thempscupdate
@thempscupdate
Forwarded from History by M.M.
Read: ७२ वर्षांपूर्वी गांधीहत्येचे जगभरात असे झाले होते वृत्तांकन; पाहा वृत्तपत्रांचे Front Pages
https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2072615/when-newspapers-across-the-world-mourned-the-loss-of-mahatma-gandhi-scsg-91/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2072615/when-newspapers-across-the-world-mourned-the-loss-of-mahatma-gandhi-scsg-91/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android
लोकसत्ता
७२ वर्षांपूर्वी गांधीहत्येचे जगभरात असे झाले होते वृत्तांकन; पाहा वृत्तपत्रांचे Front Pages
जगभरातील वृत्तपत्रांमध्ये गांधीहत्येची बातमी पहिल्या पानावर छापण्यात आली होती
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Read: आकाश निळ्या रंगाचे का दिसते?; ढग पांढरे किंवा काळेच का दिसतात?
https://www.loksatta.com/do-you-know-news/why-is-the-sky-blue-scsg-91-2072759/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/rXhFqVh1eFpdVgUYA
https://www.loksatta.com/do-you-know-news/why-is-the-sky-blue-scsg-91-2072759/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/rXhFqVh1eFpdVgUYA
लोकसत्ता
आकाश निळ्या रंगाचे का दिसते?; ढग पांढरे किंवा काळेच का दिसतात?
सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी आकाश तांबडय़ा रंगाचे का दिसते?
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#personalities : विद्या बाळ..👇
स्त्रीवादाच्या भाष्यकार, 'मिळून साऱ्या जणी'च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्त्री-पुरूष समानतेसाठी स्त्रीवादाची वेगळी मांडणी करत महिलांच्या प्रगतीसाठी विद्या बाळ यांनी आयुष्य वेचलं. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांनी महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळ आणि संस्थात्मक कार्यातून समाजातील मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले. स्त्रियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरूषभान यायला हवं असं म्हणत त्यांनी लिखाणाला कृतीची जोड दिली. विद्याताईंनी स्त्री या मासिकात २२ वर्षे पत्रकार कार्यकर्ता म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी 'नारी समता मंच'ची स्थापना केली. पुढच्या टप्प्यात स्त्री आणि पुरूष यांच्यातील संबंधांची नवी मांडणी करणारे 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर 'सखी मंडळा'ची स्थापनाही केली.
व्यापक कार्य
महिलांची उन्नती हेच ध्येय ठेवून काम करणाऱ्या विद्याताईंनी प्रश्नांशी संबंधित इतर सामाजिक विषयांचीही मांडणी केली. बोलते व्हा, पुरूष संवाद केंद्र, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरूष उवाच अभ्यासवर्ग या संस्था त्यांनी सुरू केल्या. लेख, अनुवाद, कांदबरी, संपादक आदी शैलीत त्यांनी लिखाण केलं. त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत महाराष्ट्र फाऊंडेशननं त्यांचा 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानही केला आहे. त्याचबरोबर अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.
t.me/thempscupdate
स्त्रीवादाच्या भाष्यकार, 'मिळून साऱ्या जणी'च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्त्री-पुरूष समानतेसाठी स्त्रीवादाची वेगळी मांडणी करत महिलांच्या प्रगतीसाठी विद्या बाळ यांनी आयुष्य वेचलं. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांनी महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळ आणि संस्थात्मक कार्यातून समाजातील मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले. स्त्रियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरूषभान यायला हवं असं म्हणत त्यांनी लिखाणाला कृतीची जोड दिली. विद्याताईंनी स्त्री या मासिकात २२ वर्षे पत्रकार कार्यकर्ता म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी 'नारी समता मंच'ची स्थापना केली. पुढच्या टप्प्यात स्त्री आणि पुरूष यांच्यातील संबंधांची नवी मांडणी करणारे 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर 'सखी मंडळा'ची स्थापनाही केली.
व्यापक कार्य
महिलांची उन्नती हेच ध्येय ठेवून काम करणाऱ्या विद्याताईंनी प्रश्नांशी संबंधित इतर सामाजिक विषयांचीही मांडणी केली. बोलते व्हा, पुरूष संवाद केंद्र, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरूष उवाच अभ्यासवर्ग या संस्था त्यांनी सुरू केल्या. लेख, अनुवाद, कांदबरी, संपादक आदी शैलीत त्यांनी लिखाण केलं. त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत महाराष्ट्र फाऊंडेशननं त्यांचा 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानही केला आहे. त्याचबरोबर अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#personalities : विद्या बाळ
🔰विद्याताई नी सुरू केलेल्या संस्था🔰
📌 नाटी समता मंच
📌 मिळून साऱ्याजणी
📌 अक्षरस्पर्श ग्रंथालय
📌 साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ
📌 पुरुष उवाच अभ्यासवर्ग
📌 पुरुष संवाद केंद्र
🔰प्रकाशित साहित्य🔰
✍कादंबरी :
📌 तेजस्विनी= वाळवंटातील वाट
📌 अनुवादित कादंबरी = जीवन हे असं आहे
चरित्र:
📌 कमला की (डॉ. कमलाबाई देशपांडे
यांचे चरित्र)
✍स्फूट लेखांचे संकलन:
📌 अपराजिता नि:श्वास (संपादित)
📌 कथा गौटीची= डॉटर्स ऑफ महाराष्ट्र
📌 तुमच्या माझ्यासाठी
मिळवती पोतडी (संपादित)
📌ोध स्वतःचा= संवाद = साकव
🔰 पुरस्कार 🔰
📌 आगरकर पत्रकारिता पुरस्कार
कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार
📌 शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार
सामाजिक कृतज्ञता निधी तर्फे
"सामाजिक कृतज्ञता जीवन गौरव
पुरस्कार
📌 स्त्री समस्यांविषयक कार्य आणि
पत्रकारितेतील योगदानाबद्दल फाय
फाउंडेशनचा पुरस्कार
🔰विद्याताई नी सुरू केलेल्या संस्था🔰
📌 नाटी समता मंच
📌 मिळून साऱ्याजणी
📌 अक्षरस्पर्श ग्रंथालय
📌 साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ
📌 पुरुष उवाच अभ्यासवर्ग
📌 पुरुष संवाद केंद्र
🔰प्रकाशित साहित्य🔰
✍कादंबरी :
📌 तेजस्विनी= वाळवंटातील वाट
📌 अनुवादित कादंबरी = जीवन हे असं आहे
चरित्र:
📌 कमला की (डॉ. कमलाबाई देशपांडे
यांचे चरित्र)
✍स्फूट लेखांचे संकलन:
📌 अपराजिता नि:श्वास (संपादित)
📌 कथा गौटीची= डॉटर्स ऑफ महाराष्ट्र
📌 तुमच्या माझ्यासाठी
मिळवती पोतडी (संपादित)
📌ोध स्वतःचा= संवाद = साकव
🔰 पुरस्कार 🔰
📌 आगरकर पत्रकारिता पुरस्कार
कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार
📌 शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार
सामाजिक कृतज्ञता निधी तर्फे
"सामाजिक कृतज्ञता जीवन गौरव
पुरस्कार
📌 स्त्री समस्यांविषयक कार्य आणि
पत्रकारितेतील योगदानाबद्दल फाय
फाउंडेशनचा पुरस्कार
#schemes
● शिवभोजन योजना
- राज्यातल्या दरिद्री आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी राज्यात 26 जानेवारी 2020 पासून करण्यास सुरुवात झाली आहे.
- योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रायेागिक तत्वावर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे.
- त्यासाठी राज्य सरकारने चालू वित्तीय वर्षात उर्वरित तिमाहीसाठी 6.48 कोटी रुपयांची रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली आहे.
● योजनेचे स्वरूप
- योजनेमध्ये थाळीची किंमत शहरी भागात प्रती थाळी 50 तर ग्रामीण भागामध्ये 35 रुपये राहणार आहे. ज्यामध्ये केवळ 10 रुपये ग्राहकांकडून घेतले जाणार आणि उर्वरित रक्कम सरकार अनुदान स्वरुपात प्रदान करणार.
- ही योजना राबविण्यासाठी खानावळ, स्वंयसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट अथवा मेस यांची समितीमार्फत निवड करण्यात येत आहे.
- समितीने पात्र ठरवलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, मेस यांमध्ये प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून अन्न नागरी पुरवठा विभागाकडून थेट जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार.
- मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासंबंधी हे अनुदान नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्यात येणार. ते शिवभोजन ॲपमध्ये भरलेल्या माहितीची परिगणना करून संबंधिताना हे अनुदान दर पंधरा दिवसांनी ऑनलाईन पद्धतीने वितरित करतील.
- ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या वेळेत कार्यरत राहणार असून भोजनालयात एकाच वेळी किमान 25 व्यक्तींच्या जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे. एका भोजनालयात किमान 75 तर कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होणार.
● शिवभोजन योजना
- राज्यातल्या दरिद्री आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी राज्यात 26 जानेवारी 2020 पासून करण्यास सुरुवात झाली आहे.
- योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रायेागिक तत्वावर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे.
- त्यासाठी राज्य सरकारने चालू वित्तीय वर्षात उर्वरित तिमाहीसाठी 6.48 कोटी रुपयांची रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली आहे.
● योजनेचे स्वरूप
- योजनेमध्ये थाळीची किंमत शहरी भागात प्रती थाळी 50 तर ग्रामीण भागामध्ये 35 रुपये राहणार आहे. ज्यामध्ये केवळ 10 रुपये ग्राहकांकडून घेतले जाणार आणि उर्वरित रक्कम सरकार अनुदान स्वरुपात प्रदान करणार.
- ही योजना राबविण्यासाठी खानावळ, स्वंयसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट अथवा मेस यांची समितीमार्फत निवड करण्यात येत आहे.
- समितीने पात्र ठरवलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, मेस यांमध्ये प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून अन्न नागरी पुरवठा विभागाकडून थेट जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार.
- मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासंबंधी हे अनुदान नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्यात येणार. ते शिवभोजन ॲपमध्ये भरलेल्या माहितीची परिगणना करून संबंधिताना हे अनुदान दर पंधरा दिवसांनी ऑनलाईन पद्धतीने वितरित करतील.
- ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या वेळेत कार्यरत राहणार असून भोजनालयात एकाच वेळी किमान 25 व्यक्तींच्या जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे. एका भोजनालयात किमान 75 तर कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होणार.