28 वर्षांनंतर एनडीएचे वर्गमित्र होणार तीन सेनांचे प्रमुख, वायुसेनेत होते तिघांचे वडील https://www.lokmat.com/national/manoj-mukund-naravane-kambir-singh-and-rks-bhadauria-belongs-same-nda-course-indian-army-chief/
Lokmat
28 वर्षांनंतर एनडीएचे वर्गमित्र होणार तीन सेनांचे प्रमुख, वायुसेनेत होते तिघांचे वडील
लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे लवकरच नवे लष्करप्रमुख होणार आहेत.
Forwarded from The MPSC Update ©
#Sports कुलदीप यादव : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये "दोनदा हॅट्ट्रिक" घेणारा पहिला भारतीय गोलंदाज..👌
# सर्वात जास्त हॅट्ट्रिक घेणारे आंतरराष्ट्रीय गोलंदाज...👇
✅ लसीथ मलिंगा - 3 वेळेस
✅ चमींडा वास, सकलेन मुश्ताक, वसीम अक्रम & ट्रेंट बोल्ट - प्रत्येकी 2 वेळेस
t.me/thempscupdate
# सर्वात जास्त हॅट्ट्रिक घेणारे आंतरराष्ट्रीय गोलंदाज...👇
✅ लसीथ मलिंगा - 3 वेळेस
✅ चमींडा वास, सकलेन मुश्ताक, वसीम अक्रम & ट्रेंट बोल्ट - प्रत्येकी 2 वेळेस
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
शशी थरूर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
http://mtonline.in/9ZgDma?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/9ZgDma?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार
india news: ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने २०१९च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा बुधवारी केली. त्यात २३ भाषांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले. सात कवितासंग्र…
Forwarded from History by M.M.
#Samajsudharak : गोपाळ कृष्ण गोखले 👆
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा Join करा..👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा Join करा..👇
t.me/historymm
Read: डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर
https://www.loksatta.com/desh-videsh-news/america-president-donald-trump-impeached-by-the-house-will-face-trial-in-the-senate-jud-87-2040050/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/DA39YwDPcpXm1unB6
https://www.loksatta.com/desh-videsh-news/america-president-donald-trump-impeached-by-the-house-will-face-trial-in-the-senate-jud-87-2040050/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/DA39YwDPcpXm1unB6
लोकसत्ता
डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर
या मुद्द्यावर बुधवारी तब्बल १० तास चर्चा करण्यात आली.
Read: कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार
https://www.loksatta.com/desh-videsh-news/renowned-poet-anuradha-patil-awarded-the-sahitya-akademi-award-for-2019-zws-70-2039942/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/CRzXhFRTVKbZVEJ87
https://www.loksatta.com/desh-videsh-news/renowned-poet-anuradha-patil-awarded-the-sahitya-akademi-award-for-2019-zws-70-2039942/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/CRzXhFRTVKbZVEJ87
लोकसत्ता
कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार
ऑफ डार्कनेस’ (कथेतर गद्य) पुस्तकाचीही साहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
# काकोरी कट..👇
हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन १९२३ (एच आर ए)ची स्थापना शचिंद्रनाथ सन्याल ह्यांनी केली. सशस्त्र क्रांती करण्यासाठी ह्या संघटनेतील लोकांना धनाची आवश्यकता होती. त्यासाठी ते धनाड्य लोकांकडे दरोडे टाकत. पण ह्यातुन त्यांना पुरेसे धन मिळत नव्हते.
तरुणांमधल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी एका मोठ्या कटाची गरज होती आणि त्यासाठी तितक्याच पैशांची. मग सरकारी खजान्यावर दरोड्याच्या योजना बनवल्या गेल्या. त्यातली सर्वात मोठी योजना होती ती सरकारी खजाना घेऊन जाणारी आगगाडी काकोरीला थांबवुन लुटायची.
ह्या कटात रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, अशफाक उल्ला खां, रोशन सिंह, शचिंद्रनाथ सन्याल, मन्मनाथ गुप्त, मुकुंदीलाल जी, योगेशचंद्र चॅटर्जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंग, विष्णुशरण दुल्बिश, रामकृष्ण खत्री, सुरेशचंद्र भट्टाचार्य, रामदुलारे त्रिवेदी, भूपेंद्रनाथ सामील झाले. ९ ऑगस्ट, १९२५ ला काकोरी येथे सरकारी खजाना घेऊन जाणारी ट्रेन लुटली गेली. ह्यातुन ४६०१ रुपये लुटले गेले. पण दुर्दैवाने ह्या नंतर चिडलेल्या ब्रिटिश सरकारने ४० च्या वर लोकांना ताब्यात घेतलं. ह्यात सर्व क्रांतिकारी पकडले गेले.
अटक झाल्यानंतर जेलमध्ये सर्वांना भेटायला मोठे मोठे नेते येउ लागले. जवाहरलाल नेहरु, गणेश शंकर विद्यार्थी हे नेते क्रांतीकारकांना भेटले. खटला सुरु झाला. १० महीने ह्याची सुनावणी चालली. सर्वांनाच त्यांच्या कटातील सहभागाच्या प्रमाणात शिक्षा सुनाण्यात आल्या. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, रोशन सिंह, अशफाक उल्ला खां, ह्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शचिंद्रनाथ सन्याल ह्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, मन्मनाथ गुप्त यांना १४ वर्षाची शिक्षा झाली. योगेशचंद्र चटर्जी, मुकंदीलाल जी, गोविन्द चरणकर, राजकुमार सिंह, रामकृष्ण खत्री यांना १० वर्षांची शिक्षा झाली. विष्णुशरण दुब्लिश और सुरेशचंद्र भट्टाचार्य ह्यांना सात तर भूपेंद्रनाथ, रामदुलारे त्रिवेदी ह्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली.
ह्या सुनावणी नंतर देशात बऱ्याच ठिकाणी आंदोलने झाली. पण ती दडपण्यात आली. १७ डिसेंबर १९२७ ला राजेंद्रनाथ लाहीरी यांना सर्वात आधी फाशी झाली. त्याआधी त्यांनी एक पत्र आपल्या मित्रांना लिहीले, त्यात ते लिहीतात की
“असं दिसतय की देशाच्या बळीदेवतेला आपल्या रक्ताची गरज आहे. मृत्यू काय आहे?, जिवणाची दुसरी अवस्था, बाकी काही नाही. आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही हा विश्वास आहे मला, सर्वांना शेवटचा नमस्कार.”
दोन दिवसांनी १९ डिसेंबर १९२७ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी देण्यात आली. “ब्रिटिश साम्राज्याचा विनाश ही माझी इच्छा आहे” हे त्यांचे शेवटचे शब्द होते. रोशन सिंह, अशफाक उल्ला खां यांनाही फाशी देण्यात आली. अशफाक उल्ला खां ह्यांच पार्थिव शाहजहांपुर येथे घेउन जात असतांना लखनऊला गाडी थांबवण्यात आली. सुटात बुटात आलेल्या एका साहेबांनी अशफाक ह्यांच पार्थिव बघण्याची विनंती केली. त्यांना ते पाहु देण्यात आले. हे होते चंद्रशेखर आझाद.
वेश बदलुन आलेले आझाद कोणालाच नाही ओळखता आले. इंग्रज त्यांच्या मागावर होते. त्यांचा ठाव ठिकाणा मिळण्यासाठी ब्रिटिश आधिकाऱ्यांनी सर्व कैद्यांचा खुप छ्ळ केला, पण शेवटच्या श्वासापर्यंत एकानेही ब्रिटीशांना कसलाच पत्ता लागु दिला नाही. विशेष म्हणजे हा १० महीन्यांचा खटला आझादांनी कोर्टात जाउन पाहीला. पण कोणी पाहिलंच नाही. म्हणतात ना “दुश्मन हर जगह ढुंढेगा, पर अपने घर में नहीं”.
ते शेवटपर्यंत ब्रिटिशांना जिवंत सापडले नाहीत, ना ब्रिटीशांच्या गोळीने त्यांच्या शरीराला कधी स्पर्श केला. त्यांनी स्वतःच्याच गोळीने शहीद होणं पसंत केलं. ह्या कटात भारतीय एक्य आपल्याला हादरवु शकतं ह्याची प्रचिती ब्रिटीशांना आली. ह्या बलिदानाने देशभर अनेक क्रांतीकारकांनी स्वतःला देशासाठी वाहुन घेण्याची शपथ घेतली.
t.me/historymm
हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन १९२३ (एच आर ए)ची स्थापना शचिंद्रनाथ सन्याल ह्यांनी केली. सशस्त्र क्रांती करण्यासाठी ह्या संघटनेतील लोकांना धनाची आवश्यकता होती. त्यासाठी ते धनाड्य लोकांकडे दरोडे टाकत. पण ह्यातुन त्यांना पुरेसे धन मिळत नव्हते.
तरुणांमधल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी एका मोठ्या कटाची गरज होती आणि त्यासाठी तितक्याच पैशांची. मग सरकारी खजान्यावर दरोड्याच्या योजना बनवल्या गेल्या. त्यातली सर्वात मोठी योजना होती ती सरकारी खजाना घेऊन जाणारी आगगाडी काकोरीला थांबवुन लुटायची.
ह्या कटात रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, अशफाक उल्ला खां, रोशन सिंह, शचिंद्रनाथ सन्याल, मन्मनाथ गुप्त, मुकुंदीलाल जी, योगेशचंद्र चॅटर्जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंग, विष्णुशरण दुल्बिश, रामकृष्ण खत्री, सुरेशचंद्र भट्टाचार्य, रामदुलारे त्रिवेदी, भूपेंद्रनाथ सामील झाले. ९ ऑगस्ट, १९२५ ला काकोरी येथे सरकारी खजाना घेऊन जाणारी ट्रेन लुटली गेली. ह्यातुन ४६०१ रुपये लुटले गेले. पण दुर्दैवाने ह्या नंतर चिडलेल्या ब्रिटिश सरकारने ४० च्या वर लोकांना ताब्यात घेतलं. ह्यात सर्व क्रांतिकारी पकडले गेले.
अटक झाल्यानंतर जेलमध्ये सर्वांना भेटायला मोठे मोठे नेते येउ लागले. जवाहरलाल नेहरु, गणेश शंकर विद्यार्थी हे नेते क्रांतीकारकांना भेटले. खटला सुरु झाला. १० महीने ह्याची सुनावणी चालली. सर्वांनाच त्यांच्या कटातील सहभागाच्या प्रमाणात शिक्षा सुनाण्यात आल्या. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, रोशन सिंह, अशफाक उल्ला खां, ह्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शचिंद्रनाथ सन्याल ह्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, मन्मनाथ गुप्त यांना १४ वर्षाची शिक्षा झाली. योगेशचंद्र चटर्जी, मुकंदीलाल जी, गोविन्द चरणकर, राजकुमार सिंह, रामकृष्ण खत्री यांना १० वर्षांची शिक्षा झाली. विष्णुशरण दुब्लिश और सुरेशचंद्र भट्टाचार्य ह्यांना सात तर भूपेंद्रनाथ, रामदुलारे त्रिवेदी ह्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली.
ह्या सुनावणी नंतर देशात बऱ्याच ठिकाणी आंदोलने झाली. पण ती दडपण्यात आली. १७ डिसेंबर १९२७ ला राजेंद्रनाथ लाहीरी यांना सर्वात आधी फाशी झाली. त्याआधी त्यांनी एक पत्र आपल्या मित्रांना लिहीले, त्यात ते लिहीतात की
“असं दिसतय की देशाच्या बळीदेवतेला आपल्या रक्ताची गरज आहे. मृत्यू काय आहे?, जिवणाची दुसरी अवस्था, बाकी काही नाही. आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही हा विश्वास आहे मला, सर्वांना शेवटचा नमस्कार.”
दोन दिवसांनी १९ डिसेंबर १९२७ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी देण्यात आली. “ब्रिटिश साम्राज्याचा विनाश ही माझी इच्छा आहे” हे त्यांचे शेवटचे शब्द होते. रोशन सिंह, अशफाक उल्ला खां यांनाही फाशी देण्यात आली. अशफाक उल्ला खां ह्यांच पार्थिव शाहजहांपुर येथे घेउन जात असतांना लखनऊला गाडी थांबवण्यात आली. सुटात बुटात आलेल्या एका साहेबांनी अशफाक ह्यांच पार्थिव बघण्याची विनंती केली. त्यांना ते पाहु देण्यात आले. हे होते चंद्रशेखर आझाद.
वेश बदलुन आलेले आझाद कोणालाच नाही ओळखता आले. इंग्रज त्यांच्या मागावर होते. त्यांचा ठाव ठिकाणा मिळण्यासाठी ब्रिटिश आधिकाऱ्यांनी सर्व कैद्यांचा खुप छ्ळ केला, पण शेवटच्या श्वासापर्यंत एकानेही ब्रिटीशांना कसलाच पत्ता लागु दिला नाही. विशेष म्हणजे हा १० महीन्यांचा खटला आझादांनी कोर्टात जाउन पाहीला. पण कोणी पाहिलंच नाही. म्हणतात ना “दुश्मन हर जगह ढुंढेगा, पर अपने घर में नहीं”.
ते शेवटपर्यंत ब्रिटिशांना जिवंत सापडले नाहीत, ना ब्रिटीशांच्या गोळीने त्यांच्या शरीराला कधी स्पर्श केला. त्यांनी स्वतःच्याच गोळीने शहीद होणं पसंत केलं. ह्या कटात भारतीय एक्य आपल्याला हादरवु शकतं ह्याची प्रचिती ब्रिटीशांना आली. ह्या बलिदानाने देशभर अनेक क्रांतीकारकांनी स्वतःला देशासाठी वाहुन घेण्याची शपथ घेतली.
t.me/historymm
Telegram
History by M.M.
History Channel Exclusively for MPSC Exams..
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Forwarded from History by M.M.
बंगालचे गव्हर्नर (1757-72)...👆
10. वॉरेन हेस्टिंग (1772-74)..
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
10. वॉरेन हेस्टिंग (1772-74)..
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
Forwarded from History by M.M.
बंगालचे "गव्हर्नर-जनरल"..(1774-1793)
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
Forwarded from History by M.M.
भारताचे "गव्हर्नर-जनरल"..(1833-1842)
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
Forwarded from History by M.M.
भारताचे "व्हाईसरॉय"..(1856-1869) आणि महत्वाच्या घटना..👆👆👆
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
#Infographics : CARTOSAT-3 / PSLV-C47
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Posts" मिळवण्यासाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा...👇👇👇
t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Posts" मिळवण्यासाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा...👇👇👇
t.me/thempscupdate
Read: Flashback 2019: 'मिशन शक्ती', भारताने जगाला दाखवून दिली आपली ताकद
https://www.loksatta.com/desh-videsh-news/flashback-2019-mission-shakti-indias-successful-anti-satellite-missile-test-dmp-82-2041274/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/3aTadVDmX6s6a27MA
https://www.loksatta.com/desh-videsh-news/flashback-2019-mission-shakti-indias-successful-anti-satellite-missile-test-dmp-82-2041274/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/3aTadVDmX6s6a27MA
लोकसत्ता
Flashback 2019: ‘मिशन शक्ती’, भारताने जगाला दाखवून दिली आपली ताकद
मिशन शक्तीच्या यशानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाहिनीवर येऊन या मोहिमेचं महत्व विषद केलं.
IPLमधील अनोखा विक्रम; आठ संघांकडून खेळणारा एकमेव क्रिकटेपटू!
http://mtonline.in/bz438Z?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/bz438Z?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
IPLमधील अनोखा विक्रम; आठ संघांकडून खेळणारा एकमेव क्रिकटेपटू!
News: २०२०मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी काल गुरुवारी कोलकाता शहरात खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावानंतर एका क्रिकेटपटूने अनोखा विक्रम केला आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखादा खेळाडू सर्व म्हणजे आठ संघांकडून खेळणार आहे.