Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यलढा (1920-47)..👆👇
# मवाळ आणि जहाल दोघांचा पण गांधीजीना पाठिंबा का होता..?
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर 👇👇👇क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm
# मवाळ आणि जहाल दोघांचा पण गांधीजीना पाठिंबा का होता..?
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर 👇👇👇क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा बोरिस जॉन्सन; मोदींच्याही शुभेच्छा
http://mtonline.in/gOTFuY32?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/gOTFuY32?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा बोरिस जॉन्सन; मोदींच्याही शुभेच्छा
international news: ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वात हुजूर पक्षाने बहुमताचा ३२६ हा आकडाही पार केला. १९८० च्या दशकात मार्ग्रेट थॅचर यांच्या काळातील विजयानंतर…
फोर्ब्सची दखल ;अर्थमंत्री सीतारामन पॉवरफुल वुमन!
http://mtonline.in/hRnBBb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/hRnBBb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
फोर्ब्सची दखल ;अर्थमंत्री सीतारामन पॉवरफुल वुमन!
india news: जगातील पाचव्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या अर्थ खात्याची धुरा सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या फोर्ब्सच्या जगातील १०० पॉवरफुल वुमनच्या यादीत पहिल्यांदाच समावेश झाला आहे. या यादीत जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल अव्वल स्थानी असून सीतारामन यांना…
भारताच्या फाळणीचा इतिहास : महत्त्वाचे 5 टप्पे..👇
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा आणि @historymm चॅनेल Join करा..👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा आणि @historymm चॅनेल Join करा..👇
t.me/historymm
Telegram
History by M.M.
History Channel Exclusively for MPSC Exams..
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Forwarded from History by M.M.
भारताच्या फाळणीचा इतिहास..👇
1. 1857 चा उठाव , मुस्लिम व अलिगढ चळवळ..
अधिक माहितीसाठी Join करा..👇
t.me/historymm
1. 1857 चा उठाव , मुस्लिम व अलिगढ चळवळ..
अधिक माहितीसाठी Join करा..👇
t.me/historymm
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या 👉नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे 👉डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही एक्सप्रेसवर झळकणार आहेत. उद्या शनिवारी (14 डिसेंबर) सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून ते हिरवी झेंडी दाखवून या सुशोभित एक्सप्रेसला रवाना करणार आहेत.
सविस्तर वृत्त- http://bit.ly/2YONkzZ
सविस्तर वृत्त- http://bit.ly/2YONkzZ
States have no powers to refuse Citizenship Act: Home ministry official
https://timesofindia.indiatimes.com/india/states-have-no-powers-to-refuse-implementation-of-citizenship-act-home-ministry-official/articleshow/72529317.cms?utm_campaign=andapp&utm_medium=referral&utm_source=native_share_tray
Download the TOI app now:
https://timesofindia.onelink.me/efRt/installtoi
https://timesofindia.indiatimes.com/india/states-have-no-powers-to-refuse-implementation-of-citizenship-act-home-ministry-official/articleshow/72529317.cms?utm_campaign=andapp&utm_medium=referral&utm_source=native_share_tray
Download the TOI app now:
https://timesofindia.onelink.me/efRt/installtoi
The Times of India
Citizenship amendment bill: States have no powers to refuse implementation of Citizenship Act: Home ministry official | India…
India News: After chief ministers of West Bengal, Punjab, Kerala, Madhya Pradesh and Chhattisgarh rejected the implementation of the Citizenship (Amendment) Act,
Indian-origin candidates register strong result in UK general election
https://timesofindia.indiatimes.com/world/uk/indian-origin-candidates-register-strong-result-in-uk-general-election/articleshow/72512595.cms?utm_campaign=andapp&utm_medium=referral&utm_source=native_share_tray
Download the TOI app now:
https://timesofindia.onelink.me/efRt/installtoi
https://timesofindia.indiatimes.com/world/uk/indian-origin-candidates-register-strong-result-in-uk-general-election/articleshow/72512595.cms?utm_campaign=andapp&utm_medium=referral&utm_source=native_share_tray
Download the TOI app now:
https://timesofindia.onelink.me/efRt/installtoi
The Times of India
UK General Election Results: Indian-origin candidates register strong result in UK general election | World News - Times of India
UK News: Indian-origin candidates across Conservative and Labour parties registered strong results in the UK's general election, with around a dozen MPs retain
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update ©
भारताच्या फाळणीचा इतिहास : महत्त्वाचे 5 टप्पे..👇
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा आणि @historymm चॅनेल Join करा..👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा आणि @historymm चॅनेल Join करा..👇
t.me/historymm
Telegram
History by M.M.
History Channel Exclusively for MPSC Exams..
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
The MPSC Update © pinned «#SSE वेळेचे नियोजन ( दररोज किती तास अभ्यास करावा...? ) अनेक अधिकारी-मित्र यांच्या अनुभवावर आधारित..👇 1. दररोज किती तास यापेक्षा जास्तीत जास्त Quality Study कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यसेवा अभ्यासक्रम पाहता कमीतकमी 10 तास.. 2. राज्यसेवा मेन्स…»
Read: हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार
https://www.loksatta.com/desh-videsh-news/15-indian-origin-mps-elected-to-house-of-commons-zws-70-2036423/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/yrDbWYnE71NzAevg7
https://www.loksatta.com/desh-videsh-news/15-indian-origin-mps-elected-to-house-of-commons-zws-70-2036423/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/yrDbWYnE71NzAevg7
लोकसत्ता
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार
ब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार प्रवेश करणार आहेत.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन महानोरांच्या हस्ते होणार
http://mtonline.in/Fws4aa?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/Fws4aa?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
साहित्य संमेलनाचे उद्घाटन महानोरांच्या हस्ते होणार
pune news: जगातील मराठी भाषिकांना आपल्या साहित्यप्रतिभेने गेली पन्नास वर्षांपासून मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १० जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष…
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन:
नागपूरमधील ५८वे अधिवेशन..👇👇👇
* तत्कालीन मध्य प्रांतातील मराठी भाषिक असलेला भाग महाराष्ट्र राज्यात विलीन करण्यात आला. यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आला होता. या करारात दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे भरविण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली होती.
* १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर १९६० या काळात पहिले अधिवेशन नागपूरमध्ये पार पडले. तेव्हा एकूण २७ दिवस कामकाज झाले होते.
* १९६८ मध्ये सर्वाधिक २८ दिवस कामकाज झाले होते. आतापर्यंत नागपूरमध्ये झालेले सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन ठरले.
* १९८९ मध्ये सर्वात कमी पाच दिवसांचे अधिवेशन झाले होते.
* १९८० आणि १९८६ या वर्षांत नागपूरमध्ये दोन अधिवेशने झाली होती. १९८० मध्ये जानेवारी व डिसेंबरमध्ये प्रत्येकी नऊ दिवसांची दोन अधिवेशने झाली होती. १९८६ मध्ये जानेवारी आणि नोव्हेंबर अशी प्रत्येकी १५ दिवसांची दोन अधिवेशने पार पडली.
* १९८० मध्ये तत्कालीन राज्यपाल सादिक अली तर १९८६ मध्ये तत्कालीन राज्यपाल कोना प्रभाकर राव यांची विधिमंडळाच्या उभय सभागृहासमोर अभिभाषणे झाली होती. राज्यपालांची नागपूर अधिवेशनात दोनदाच अभिभाषणे पार पडली आहेत.
* १९६२, १९६३, १९७९ आणि १९८५ अशी चार वर्षे नागपूरमध्ये अधिवेशने पार पडली नाहीत. यापैकी चीन व पाकिस्तान विरुद्धच्या युद्धांमुळे १९६२ व ६३ मध्ये अधिवेशने पार पडली नव्हती.
* आतापर्यंत नागपूरमध्ये पार पडलेल्या ५७ अधिवेशनांपैकी तीन अधिवेशनांचा अपवाद वगळता हिवाळी अधिवेशने पार पडली. १९६१, १९७१ आणि २०१८ मध्ये पावसाळी अधिवेशन पार पडली. यापैकी १९६१ आणि २०१८ मध्ये जुलै महिन्यात तर १९७१ मध्ये सप्टेंबर महिन्यात नागपूरमध्ये अधिवेशन पार पडले.
* गेल्या वर्षी भाजप सरकारने पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित केले होते. पण अतिवृष्टीमुळे एक दिवसाचे कामकाज रद्द करावे लागले. तसेच विधान भवनाच्या आवारातील गटारात दारुच्या बाटल्या वाहत आल्या होत्या. यावरून सरकारवर बरीच टीका झाली होती.
* दरवर्षी राज्य विधानमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूरमध्ये भरविण्यात येईल, अशी नागपूर करारात तरतूद होती. यानुसार वर्षांतील एक अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित केले जाते. कोणते अधिवेशन आयोजित करायचे अशी करारात तरतूद नव्हती.
’ अधिवेशन भरणाऱ्या नागपूरमधील विधान भवनाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते ७ मार्च १९९९२ रोजी झाले होते. तर नवीन सभागृहाचे उद्घाटन ११ डिसेंबर १९९३ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते झाले होते.
t.me/thempscupdate
नागपूरमधील ५८वे अधिवेशन..👇👇👇
* तत्कालीन मध्य प्रांतातील मराठी भाषिक असलेला भाग महाराष्ट्र राज्यात विलीन करण्यात आला. यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आला होता. या करारात दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे भरविण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली होती.
* १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर १९६० या काळात पहिले अधिवेशन नागपूरमध्ये पार पडले. तेव्हा एकूण २७ दिवस कामकाज झाले होते.
* १९६८ मध्ये सर्वाधिक २८ दिवस कामकाज झाले होते. आतापर्यंत नागपूरमध्ये झालेले सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन ठरले.
* १९८९ मध्ये सर्वात कमी पाच दिवसांचे अधिवेशन झाले होते.
* १९८० आणि १९८६ या वर्षांत नागपूरमध्ये दोन अधिवेशने झाली होती. १९८० मध्ये जानेवारी व डिसेंबरमध्ये प्रत्येकी नऊ दिवसांची दोन अधिवेशने झाली होती. १९८६ मध्ये जानेवारी आणि नोव्हेंबर अशी प्रत्येकी १५ दिवसांची दोन अधिवेशने पार पडली.
* १९८० मध्ये तत्कालीन राज्यपाल सादिक अली तर १९८६ मध्ये तत्कालीन राज्यपाल कोना प्रभाकर राव यांची विधिमंडळाच्या उभय सभागृहासमोर अभिभाषणे झाली होती. राज्यपालांची नागपूर अधिवेशनात दोनदाच अभिभाषणे पार पडली आहेत.
* १९६२, १९६३, १९७९ आणि १९८५ अशी चार वर्षे नागपूरमध्ये अधिवेशने पार पडली नाहीत. यापैकी चीन व पाकिस्तान विरुद्धच्या युद्धांमुळे १९६२ व ६३ मध्ये अधिवेशने पार पडली नव्हती.
* आतापर्यंत नागपूरमध्ये पार पडलेल्या ५७ अधिवेशनांपैकी तीन अधिवेशनांचा अपवाद वगळता हिवाळी अधिवेशने पार पडली. १९६१, १९७१ आणि २०१८ मध्ये पावसाळी अधिवेशन पार पडली. यापैकी १९६१ आणि २०१८ मध्ये जुलै महिन्यात तर १९७१ मध्ये सप्टेंबर महिन्यात नागपूरमध्ये अधिवेशन पार पडले.
* गेल्या वर्षी भाजप सरकारने पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित केले होते. पण अतिवृष्टीमुळे एक दिवसाचे कामकाज रद्द करावे लागले. तसेच विधान भवनाच्या आवारातील गटारात दारुच्या बाटल्या वाहत आल्या होत्या. यावरून सरकारवर बरीच टीका झाली होती.
* दरवर्षी राज्य विधानमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूरमध्ये भरविण्यात येईल, अशी नागपूर करारात तरतूद होती. यानुसार वर्षांतील एक अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित केले जाते. कोणते अधिवेशन आयोजित करायचे अशी करारात तरतूद नव्हती.
’ अधिवेशन भरणाऱ्या नागपूरमधील विधान भवनाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते ७ मार्च १९९९२ रोजी झाले होते. तर नवीन सभागृहाचे उद्घाटन ११ डिसेंबर १९९३ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते झाले होते.
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
#Hindu Mahasabha : अखिल भारतीय हिन्दू महासभा
अखिल भारत हिन्दू महासभा भारत का एक राजनीतिक दल है। यह एक भारतीय हिन्दू राष्ट्रवादी संगठन है। इसकी स्थापना सन १९१५ में हुई थी। विनायक दामोदर सावरकर इसके अध्यक्ष रहे। केशव बलराम हेडगेवार इसके उपसभापति रहे।
बालकृष्ण शिवराम मुंजे हिन्दू महासभा के सदस्य थे। वे सन १९२७-२८ में अखिल भारत हिन्दू महासभा के अध्यक्ष रहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को बनवाने में इनका बहुत योगदान था। संघ के संस्थापक केशव बलिराम हेडगेवार के वे राजनितिक गुरु थे। भारत के स्वतन्त्रता के उपरान्त जब महात्मा गांधी की हत्या हुई तब इसके बहुत से कार्यकर्ता इसे छोड़कर भारतीय जनसंघ में भर्ती हो गये।
स्थापना
सन् 1915 में मदनमोहन मालवीय के नेतृत्व में प्रयाग में हिंदू महासभा की स्थापना की गई। सन् 1916 में अंबिका चरण मजूमदार की अध्यक्षता में लखनऊ में कांग्रेस अधिवेशन हुआ। लखनऊ कांग्रेस ने मुस्लिम लीग से समझौता किया जिसके कारण सभी प्रांतों में मुसलमानों को विशेष अधिकार और संरक्षण प्राप्त हुए। हिंदू महासभा ने सन् 1917 में हरिद्वार में महाराजा नंदी कासिम बाजार की अध्यक्षता में अपना अधिवेशन करके कांग्रेस-मुस्लिम लीग समझौते तथा चेम्सफोर्ड योजना का तीव्र विरोध किया।
अंग्रेजों ने स्वाधीनता आंदोलन का दमन करने के लिए रौलट ऐक्ट बनाकर क्रांतिकारियों को कुचलने के लिए पुलिस और फौजी अदालतों को व्यापक अधिकार दिए। कांग्रेस की तरह हिंदू महासभा ने भी इसके विरुद्ध आंदोलन चलाया। उसी समय गांधी ने तुर्की के खलीफा को अंग्रेजों द्वारा हटाए जाने के विरुद्ध तुर्की के खिलाफत आंदोलन के समर्थन में भारत में भी खिलाफत आंदोलन चलाया।
सन् 1925 में कलकत्ता नगरी में लाला लाजपत राय की अध्यक्षता में हिंदू महासभा का अधिवेशन हुआ जिसमें प्रसिद्ध कांग्रेसी नेता मुकुंदराव आनंदराव जयकर भी सम्मिलित हुए। सन् 1926 में देश में प्रथम निर्वाचन होने जा रहा था। अंग्रेजों ने असंबलियों में मुसलमानों के लिए स्थान सुरक्षित कर दिए। हिंदूमहासभा ने पृथक् निर्वाचन के सिद्धांत और मुसलमानों के लिए सीटें सुरक्षित करने की विरोध किया।
जब अंग्रेजों का साइमन कमीशन, रिफार्म ऐक्ट में सुधार के लिए भारत आया, तो हिंदू महासभा ने भी कांग्रेस के कहने पर इसका बहिष्कार किया। लाहौर में हिंदू महासभा के अध्यक्ष लाला लाजपत राय स्वयंसेवकों के साथ कमीशन के बहिष्कार के लिए एकत्र हुए। पुलिस ने लाठी प्रहार किया, जिसमें लाला को चोट आई और उनकी मृत्यु हो गई। ब्रिटिश सरकार ने लंदन में गोलमेज सम्मेलन आयोजित करके हिंदू, मुसलमान, सिक्ख आदि सभी के प्रतिनिधियों को बुलाया। हिंदू महासभा की ओर से डॉ॰ धर्मवीर, मुंजे, बैरिस्टर जयकर आदि सम्मिलित हुए। हिंदू महासभा ने सिंध प्रांत को बंबई से अलग करने का भी विरोध किया।
सावरकर का आगमन
१९३०-४० के दशक का अखिल भारतीय हिन्दू महासभा के नेता शंकर किस्तैया, गोपाल गोडसे, मदनलाल पाहवा, दिगम्बर बाडगे , नारायण आप्टे, विनायक दामोदर सावरकर, नाथूराम गोडसे, विष्णु करकरे
सन् 1937 में जब हिन्दू महासभा काफी शिथिल पड़ गई थी और गांधी लोकप्रिय हो रहे थे, तब वीर सावरकर रत्नागिरि की नजरबंदी से मुक्त होकर आए। वीर सावरकर ने सन् 1937 में अपने प्रथम अध्यक्षीय भाषण में कहा कि हिंदू ही इस देश के राष्ट्रीय हैं और आज भी अंग्रेजों को भगाकर अपने देश की स्वतंत्रता उसी प्रकार प्राप्त कर सकते हैं, जिस प्रकार भूतकाल में उनके पूर्वजों ने शकों, ग्रीकों, हूणों, मुगलों, तुर्कों और पठानों को परास्त करके की थी। उन्होंने घोषणा की कि हिमालय से कन्याकुमारी और अटक से क़टक तक रहनेवाले वह सभी धर्म, संप्रदाय, प्रांत एवं क्षेत्र के लोग जो भारत भूमि को पुण्यभूमि तथा पितृभूमि मानते हैं, खानपान, मतमतांतर, रीतिरिवाज और भाषाओं की भिन्नता के बाद भी एक ही राष्ट्र के अंग हैं क्योंकि उनकी संस्कृति, परंपरा, इतिहास और मित्र और शत्रु भी एक हैं - उनमें कोई विदेशीयता की भावना नहीं है।
हैदराबाद का सत्याग्रह
पाकिस्तान की स्थापना
हिंदू महासभा ने पाकिस्तान बनने का समर्थन किया। हिंदू महासभा के नेता रामचन्द्र वीर और वीर सावरकर ने विभाजन का समर्थन किया। वर्तमान समय में देश की परिस्थितियों को देखते हुए हिंदू महासभा इसपर बल देती है कि देश की जनता को, प्रत्येक देशवासी को अनुभव करना चाहिए कि जब तक संसार के सभी छोटे मोटे राष्ट्र अपने स्वार्थ और हितों को लेकर दूसरों पर आक्रमण करने की घात में लगे हैं, उस समय तक भारत की उन्नति और विकास के लिए प्रखर हिंदू राष्ट्रवादी भावना का प्रसार तथा राष्ट्र को आधुनिकतम अस्त्रशस्त्रों से सुसज्जित होना नितांत आवश्यक है।
१९५१/५२ के प्रथम लोकसभा चुनाव में चुनाव आयोग ने अखिल भारतीय हिन्दू महासभा को 'राष्ट्रीय दल' के रूप में मान्यता दी थी। इसे 'घोडा और घुड़सवार' चुनाव-चिह्न प्रदान किया गया था।
t.me/historymm
अखिल भारत हिन्दू महासभा भारत का एक राजनीतिक दल है। यह एक भारतीय हिन्दू राष्ट्रवादी संगठन है। इसकी स्थापना सन १९१५ में हुई थी। विनायक दामोदर सावरकर इसके अध्यक्ष रहे। केशव बलराम हेडगेवार इसके उपसभापति रहे।
बालकृष्ण शिवराम मुंजे हिन्दू महासभा के सदस्य थे। वे सन १९२७-२८ में अखिल भारत हिन्दू महासभा के अध्यक्ष रहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को बनवाने में इनका बहुत योगदान था। संघ के संस्थापक केशव बलिराम हेडगेवार के वे राजनितिक गुरु थे। भारत के स्वतन्त्रता के उपरान्त जब महात्मा गांधी की हत्या हुई तब इसके बहुत से कार्यकर्ता इसे छोड़कर भारतीय जनसंघ में भर्ती हो गये।
स्थापना
सन् 1915 में मदनमोहन मालवीय के नेतृत्व में प्रयाग में हिंदू महासभा की स्थापना की गई। सन् 1916 में अंबिका चरण मजूमदार की अध्यक्षता में लखनऊ में कांग्रेस अधिवेशन हुआ। लखनऊ कांग्रेस ने मुस्लिम लीग से समझौता किया जिसके कारण सभी प्रांतों में मुसलमानों को विशेष अधिकार और संरक्षण प्राप्त हुए। हिंदू महासभा ने सन् 1917 में हरिद्वार में महाराजा नंदी कासिम बाजार की अध्यक्षता में अपना अधिवेशन करके कांग्रेस-मुस्लिम लीग समझौते तथा चेम्सफोर्ड योजना का तीव्र विरोध किया।
अंग्रेजों ने स्वाधीनता आंदोलन का दमन करने के लिए रौलट ऐक्ट बनाकर क्रांतिकारियों को कुचलने के लिए पुलिस और फौजी अदालतों को व्यापक अधिकार दिए। कांग्रेस की तरह हिंदू महासभा ने भी इसके विरुद्ध आंदोलन चलाया। उसी समय गांधी ने तुर्की के खलीफा को अंग्रेजों द्वारा हटाए जाने के विरुद्ध तुर्की के खिलाफत आंदोलन के समर्थन में भारत में भी खिलाफत आंदोलन चलाया।
सन् 1925 में कलकत्ता नगरी में लाला लाजपत राय की अध्यक्षता में हिंदू महासभा का अधिवेशन हुआ जिसमें प्रसिद्ध कांग्रेसी नेता मुकुंदराव आनंदराव जयकर भी सम्मिलित हुए। सन् 1926 में देश में प्रथम निर्वाचन होने जा रहा था। अंग्रेजों ने असंबलियों में मुसलमानों के लिए स्थान सुरक्षित कर दिए। हिंदूमहासभा ने पृथक् निर्वाचन के सिद्धांत और मुसलमानों के लिए सीटें सुरक्षित करने की विरोध किया।
जब अंग्रेजों का साइमन कमीशन, रिफार्म ऐक्ट में सुधार के लिए भारत आया, तो हिंदू महासभा ने भी कांग्रेस के कहने पर इसका बहिष्कार किया। लाहौर में हिंदू महासभा के अध्यक्ष लाला लाजपत राय स्वयंसेवकों के साथ कमीशन के बहिष्कार के लिए एकत्र हुए। पुलिस ने लाठी प्रहार किया, जिसमें लाला को चोट आई और उनकी मृत्यु हो गई। ब्रिटिश सरकार ने लंदन में गोलमेज सम्मेलन आयोजित करके हिंदू, मुसलमान, सिक्ख आदि सभी के प्रतिनिधियों को बुलाया। हिंदू महासभा की ओर से डॉ॰ धर्मवीर, मुंजे, बैरिस्टर जयकर आदि सम्मिलित हुए। हिंदू महासभा ने सिंध प्रांत को बंबई से अलग करने का भी विरोध किया।
सावरकर का आगमन
१९३०-४० के दशक का अखिल भारतीय हिन्दू महासभा के नेता शंकर किस्तैया, गोपाल गोडसे, मदनलाल पाहवा, दिगम्बर बाडगे , नारायण आप्टे, विनायक दामोदर सावरकर, नाथूराम गोडसे, विष्णु करकरे
सन् 1937 में जब हिन्दू महासभा काफी शिथिल पड़ गई थी और गांधी लोकप्रिय हो रहे थे, तब वीर सावरकर रत्नागिरि की नजरबंदी से मुक्त होकर आए। वीर सावरकर ने सन् 1937 में अपने प्रथम अध्यक्षीय भाषण में कहा कि हिंदू ही इस देश के राष्ट्रीय हैं और आज भी अंग्रेजों को भगाकर अपने देश की स्वतंत्रता उसी प्रकार प्राप्त कर सकते हैं, जिस प्रकार भूतकाल में उनके पूर्वजों ने शकों, ग्रीकों, हूणों, मुगलों, तुर्कों और पठानों को परास्त करके की थी। उन्होंने घोषणा की कि हिमालय से कन्याकुमारी और अटक से क़टक तक रहनेवाले वह सभी धर्म, संप्रदाय, प्रांत एवं क्षेत्र के लोग जो भारत भूमि को पुण्यभूमि तथा पितृभूमि मानते हैं, खानपान, मतमतांतर, रीतिरिवाज और भाषाओं की भिन्नता के बाद भी एक ही राष्ट्र के अंग हैं क्योंकि उनकी संस्कृति, परंपरा, इतिहास और मित्र और शत्रु भी एक हैं - उनमें कोई विदेशीयता की भावना नहीं है।
हैदराबाद का सत्याग्रह
पाकिस्तान की स्थापना
हिंदू महासभा ने पाकिस्तान बनने का समर्थन किया। हिंदू महासभा के नेता रामचन्द्र वीर और वीर सावरकर ने विभाजन का समर्थन किया। वर्तमान समय में देश की परिस्थितियों को देखते हुए हिंदू महासभा इसपर बल देती है कि देश की जनता को, प्रत्येक देशवासी को अनुभव करना चाहिए कि जब तक संसार के सभी छोटे मोटे राष्ट्र अपने स्वार्थ और हितों को लेकर दूसरों पर आक्रमण करने की घात में लगे हैं, उस समय तक भारत की उन्नति और विकास के लिए प्रखर हिंदू राष्ट्रवादी भावना का प्रसार तथा राष्ट्र को आधुनिकतम अस्त्रशस्त्रों से सुसज्जित होना नितांत आवश्यक है।
१९५१/५२ के प्रथम लोकसभा चुनाव में चुनाव आयोग ने अखिल भारतीय हिन्दू महासभा को 'राष्ट्रीय दल' के रूप में मान्यता दी थी। इसे 'घोडा और घुड़सवार' चुनाव-चिह्न प्रदान किया गया था।
t.me/historymm
Telegram
History by M.M.
History Channel Exclusively for MPSC Exams..
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp