The Buddha And His Dhamma
255 subscribers
751 photos
86 videos
420 files
250 links
Please join this channel to🌍 Spread Buddhism🌎🇮🇳👇
The Buddha and His Dhamma👇
for Complete understanding 👇
👇join telegram channel & share link to others 👇KNOW TRUTH AS TRUTH ,UNTRUTH AS UNTRUTH.🙏
Download Telegram
Forwarded from Chalo buddh ki our
✫━┅━┅━┅━┅━┅━┅━┅━┅━┅━┅━✫
पंचशील ज्ञान
✫━┅━┅━┅━┅━┅━┅━┅━┅━┅━┅━✫

पंचशील के पांच नियम


पोस्ट क्र. 17
========

पंचशील का चौथा शील
=================
👇👇👇👇👇👇👇👇

4. असत्य-झूठ नहीं बोलना

🌺 बिना कोई वजह किसी ने हमें झूठ बोला, असत्य बोल कर छल किया तो हमें अच्छा नहीं लगता, गुस्सा आ जाता है।

🌺 अगर हमारी जीवन में बडी ही हानी होने वाले असत्य बातें किसी ने बोली तो फिर कैसे अच्छा लग सकता है?

🌺 इसी तरह, खुद भी झूठ बोले तो दूसरों को भी वैसा ही होता है, अप्रिय लगता है, यह जान कर असत्य नहीं बोलना चाहिए, झूठ बोल कर छल नहीं करना चाहिए।

🌺 असत्य क्या है ?

🌺 जो है, उसे नहीं है और जो नहीं है, उसे है कहना असत्य है।

🌺 जिसे किया है, उसे नहीं किया है और जिसे नहीं किया है, उसे किया है कहना असत्य है।

🌺 जिसे देखा है, उसे देखा नहीं है और जिसे देखा नहीं है, उसे देखा है कहना असत्य है।

🌺 जिसे खाया है, उसे नहीं खाया है और जिसे नहीं खाया है, उसे खाया है कहना असत्य है।

क्रमश:-

संकलन :- मनीष मेश्राम, नागपूर ✍🏻

🍁🍁🍁🍁🍁


🌷जय✺भिम🌷 🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷
━━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━━
Join Us🔛Telegram@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝*
*★जय संविधान★*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬
░▒▓█ ★★!! धम्मपद !!★★ █▓▒░
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

२५- भिक्खूवग्गो


अत्तना चोदयत्तानं पटीमासे अत्तमत्तना
सो अत्तगुत्तो सतिमा सुखं भिक्खु विवाहिसी !!२०!!

🌷 अर्थ 🌷

जो स्वताचा उदय स्वतः, स्वताचे परीक्षण स्वतः करतो
तो आत्मसंयमी, स्मृतिवान भिक्खु सुखात विहरतो !!२०!!

!! साधु, साधु, साधु !!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आपला मित्र
बौद्धाचार्य महेश कांबळे

━━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━━
Join Us🔛@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝
★जय संविधान★
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
●━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━●
भगवान बुद्धांचे जीवनचरित्र
●━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━●

1⃣4⃣

🎯 नवीन प्रकाशाच्या शोधार्थ


🔹 ज्ञानप्राप्तीसाठी सिद्धार्थाने कोणकोणते प्रयत्न केले.

सिद्धार्थाने प्रथम उरुवेला येथील तपस्यांसोबत तपश्चर्या सुरू केली. तपस्वी देहदंडाचीच आत्मक्लेशाची उग्र तपश्चर्या करीत असत.यामुळेच मनुष्यास पूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकते,असे ते म्हणत. सिद्धार्थाने त्यांच्या सर्व पद्धती आत्मसात केल्या. त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली त्यामुळे ते त्यास गुरू मानू लागले. परंतु असे केल्यावरही राजकुमारास काहीच ज्ञानलाभ झाला नाही, आणि मानवी दुखाचे मूळ किंवा पूर्णतःमुक्तीचा मार्ग गवसला नाही.


🔹 सिद्धार्थाने कोणकोणत्या ऋषींजवळ तपश्चर्येचे शिक्षण घेतले.

राजगृह नगरीस सोडून सिद्धार्थ प्रथम भृगू ऋषींच्या आश्रमात गेला. तेथे स्वर्गप्राप्तीसाठी नानाप्रकारची तपस्या करणारे तपस्वी त्यास दिसले.तेथे काहीजण कंदमुळे व फळे खाऊन राहत असत पक्षांप्रमाणे दाणे वेचून खात, काहीजण गवत खाऊन तर काहीजण दातांनी कच्चे पदार्थ चावून खात.काहीजण सतत पाण्यात राहत असत.याप्रमाणे कष्ट सहन केल्याने स्वर्गलाभ होतो आणि कष्ट सहन केल्यानेच (देहदंडानेच) पुण्यलाभ होतो अशी त्यांची धारणा होती.त्यानंतर सिद्धार्थ विंध्यप्रदेशमार्गे वैशालीमध्ये राहत असलेल्या आलार कालाम या ऋषीकडे गेला. तेथे त्याने सांख्य दर्शनाचे सिद्धान्त ग्रहण केले.


🔹 सिद्धार्थान ध्यानमार्गाचे शिक्षण कोणाजवळ घेतले.

आलारकालामाने सिद्धार्थाला ध्यानमार्ग शिकविला,आकिंचन्यायतन नावाची समाधी शिकविली.त्याच्या सात पायऱ्या होत्या. त्या सर्व त्याने आत्मसात केल्या. श्वासोच्छ्वासाच्या तीन पद्धति होत्या -
१) आनापानसती म्हणजे श्वासाला नियंत्रणात ठेवणे.
२) प्राणायाम म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक यांवर नियंत्रण. आणि
३) समाधिमार्ग
त्यानंतर सिद्धार्थ उद्दक रामपुत्र नावाच्या ऋषीकडे गेला आणि ध्यान करावयाची आठवी पायरीदेखील आत्मसात केली.याप्रमाणे कोसल जनपदातील दोन्ही महान आचार्यांकडून ज्ञान प्राप्त केल्यावर सिद्धार्थ मगध राज्यात गेला व तेथील ध्यानपद्धती आत्मसात केली. त्यानुसार श्वासाचे पूर्णतः निरोधन करून एकाग्रता साधावयाची असे. ही अत्यंत वेदनादायी पद्धती होती, परंतु सिद्धार्थाने तिलाही आत्मसात केले..

क्रमश :-

बुद्धधम्म जिज्ञासू या पुस्तकातून संकलित
*⃣ लेखक कीर्ती पाटील
भीम गायकवाड


🌷जय✺भिम🌷 🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷
━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━
Join Us🔛Telegram@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝*
*★जय संविधान★*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
●━━━━━━━━━━━━━━━━━━━━━●
●━━━━━━━━━━━━━━━━━━━━━●
पोस्ट क्र. 30
●=======●

🌷सम्यक् आजीविका म्हणजे काय ?

🍀 आजीविका म्हणजे जीवन निर्वाहाचे साधन. त्याशिवाय कोणताही प्राणी जिवंत राह शकत नाही. 'भिक्षा' मागून निर्वाह करणेदेखील एक प्रकारची आजीविकाच होय. मनुष्याची आजीविका अशी असावी की,त्याचे भरणपोषण तर व्हावेच, परंतु तसे करतांना दुसऱ्याची हानी होऊ नये. बौद्ध परंपरेनुसार शस्त्रांच्या व्यापाराला 'मिथ्या आजीविका' म्हटले आहे. कारण शस्त्रांची निर्मिती मनुष्यघातास कारणीभूत होते. आज शस्त्रांचे व्यापारी जगातील मोठमोठे उद्योगपती मानले जातात. शस्त्रांचा व्यापार ज्याप्रमाणे समाजहितविरोधी व्यापार आहे, तसाच गुलामांचा व्यापारदेखील समाजहितविरोधी आहे.

क्रमश:.

राकेश ईगंळे. बुलढाणा

🍁🍁🍁🍁🍁


🌷जय✺भिम🌷 🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷
━━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━━
Join Us🔛Telegram@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝*
*★जय संविधान★*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬
░▒▓█ ★!! विचारपुष्प !!★ █▓▒░
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

अर्थ.......

संविधानाचा अर्थ म्हणजे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संविधानाची शर्थ म्हणजे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संविधानाची परिभाषा म्हणजे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संविधानाची दिशा म्हणजे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संविधानाचा सन्मान म्हणजे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संविधानाचा अभिमान म्हणजे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संविधानाचा श्वास म्हणजे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संविधानाचा ईतिहास म्हणजे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संध्या रायठक/ धुतडे
शिक्षिका


🌷जय✺भिम🌷🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷
━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━
Join Us🔛Telegram@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝*
*★जय संविधान★*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬
█➣ राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

हरिशचंद्र लाडे

भाग 52
========

डॉ. आंबेडकरांची ग्रंथसंपदा

डॉ आंबेडकरांनी त्यांचे संपूर्ण ग्रंथांचे लेखन इंग्रजीतच केलेले आहे. त्यावेळी अस्पृश्य समाज जरी अशिक्षित, अल्पशिक्षित होता तरी पुढील काळात तो समाज सुशिक्षित बनेल आणि त्यांचे विचारधन सदैव जतन करून ठेवेल हे बाबासाहेबांना ठाऊक होते. दुसरे असे की देशातील तमाम राज्यातील लोकांना बाबासाहेबांचे विचार कळावे तद्वतच जगातील कोणत्याही विद्वान व्यक्तीला भारतातील जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, इतर प्रश्नांची जाणीव व्हावी आणि त्यांच्या संशोधनाचा मानवजातीला आपले जीवन सुंदर, उदात्त, मानवतावादी बनवण्यात उपयोग व्हावा; सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थीक, जागतीक, राजकीय इत्यादी प्रश्न सोवण्यास सर्व विचारवंताना, अभ्यासकांना उपयोग व्हावा हाच उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला असावा. तसेच मराठी भाषा ही महाराष्ट्रापुरतीच आहे. हिन्दी भाषा केवळ भारतापुरती मर्यादित आहे; पण इंग्रजी सर्व जगाची ज्ञान भाषा आहे . ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे. त्यामुळेजगातील कुठलाही व्यक्ती जो जो इंग्रजीचा अभ्यासक आहे तो कुणीही डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत त्यांना जे अवगत असतील त्यात त्यांच्या ग्रंथांचे भाषांतर करू शकेल. आणि हे खरे ठरलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच ग्रंथाचे मराठीत भाषांतर झालेली आहेत. इतरही भाषेत त्यांचे भाषां तर करण्याचे कार्य चालूच आहे. या ठिकाणीवत्यांनी लिहिलेल्या सर्व ग्रंथांची यादी देण्यात येत आहे.
१) कास्टस् इन इंडिया १९१६
२) नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया १९१६
३) स्माल होल्डींग्ज इन इंडिया १९१८
४) दि प्रॉब्लेम ऑफ रूपी १९२३
५) इव्हॉल्युशन ऑफ प्रॉव्हिनशल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया १९२५
६) अॅनिहिलेशन ऑफ कॉस्टस १९३५
७) फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम १९३९
८) नीड फॉर चेक्स अॅन्ड बॅलन्सेस
९) थॉटस् ऑन पाकिस्तान १९४०
१०) गांधी अॅन्ड इमेसिपेशन ऑफ अनटचेबल १९४३
११) रानडे, गांधी ॲन्ड जिना १९४३
१२) कम्युनल डेडलॉक अॅन्ड वे टू साल्ह इट १९४५
१३) व्हॉट काँग्रेस अॅन्ड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स १९४६
१४) हू वेअर द शुद्राज १९४६
१५) स्टेटस् अॅन्ड मायनारिटीज १९४६
१६) दि हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अॅन्ड बँकिंग १९४७
१७) दि अनटचेबल्स, हू वेअर दे? १९४८
१८) महाराष्ट्र अॅज ए लिग्वीस्टीक प्रोव्हिनस् १९४८
१९) दि राइज अॅन्ड फॉल ऑफ हिंदू वूमन १९५१
२०) थॉटस् ऑन लिग्विस्टीक स्टेटस् १९५५
२१) रिडल्स इन हिंदूइजम (प्रकाशन) १९९०
२२) बीड रसेल अॅन्ड दि रिकंस्ट्रक्शन ऑफ सोसायटी
२३) बुद्ध अॅन्ड हिज धम्म (प्रकाशन) १९५७

क्रमशः....

प्रस्तुती:- विलास पवार

━━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━━
Join Us🔛Telegram@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝
★जय संविधान★
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬
░▒▓█ ★★!! बुद्धवाणी !!★★ █▓▒░
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एखादे रंगीबेरंगी आणि सुंदर परंतु सुगंध - रहित फुल असते तसेच स्वतःच म्हटल्याप्रमाणे आचरण न करणाऱ्यांची सुभाषितवानी निष्फळ असते.

━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━
Join Us🔛@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝
★जय संविधान★
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
█ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
●━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━●
आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतावर प्रभाव
●━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━●

भाग : 4
*****

सम्यक कर्म : सम्यक कर्म बुद्धाचा कर्म सिद्धांत आणि हिंदू वा अन्य धर्माचा कर्म सिद्धांत हे वेगळे वेगळे आहेत तरी हि बुद्धाने सम्यक कर्म सांगताना माणसाच्या आचरणात सदाचार आणि पावित्र्य असावे असा अभिप्राय आहे. हिंसा त्याग, दंड व शस्त्रप्रयोग त्याग, प्राण्यांवरील दया, हेच सम्यक कर्म आहे. मनुष्य जीवनाच्या पावित्र्यासाठी आवश्यक असलेल्या पंचशीलाचाही यात समावेश होतो. कुशल अकुशल कर्माचे फळ भोगावे लागते म्हणून अशुभ त्यागून शुभ कर्मे केली पाहिजेत. त्यासाठी अहिंसा, अचौर्य, सत्य मद्यत्याग करावे. हि अपेक्षा असते . भिक्षुना अकाल भोजन, सुवर्णधन ग्रहण निषिद्ध आहे. त्यांना दहा शिलांचे पालन करावे लागते. या अष्टांग मार्गाचा अनुभव घेणारा साधक सर्वज्ञ आनंद अनुभवत असतो. सर्व जगच त्याला निवास्थान वाटू लागते.
बुद्धाच्या सम्यक कर्माचा प्रभाव मराठी संतांवर पडलेला प्रभाव पाहताना आपण ज्ञानदेव म्हणतात.


हे विश्वाची माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाला ।। १२-२११

पुढे जाऊन संत तुकाराम म्हणतात ' पाप पुण्य, सुख दुःख, हानीलाभ आणि शंकाचा नाश झाला असून आप परभाव नष्ट झाल्यामुळे जिवंतपणीच मरण आले व संसाराची मुळाशी नायनाट झाला. आता अहंकार उरला नाही.

पुण्यापापा ठाव नाही सुखदुःख । हानीलाभ शंका नासलिया ।।
जिता मरण आले आपपर गेले । मूळ छेदियेलें संसाराचे ।।
तुका म्हणे आता नाही अहंकार । जालोतदाकार नित्यशुद्ध ।। ३०-३१

आमुचा स्वदेश । भुवत्रयामध्ये वास ।।
तुका म्हणे नाम । अवघे आमुचे हे धाम ।।

अश्या पद्धतीने तुकाराम महाराज स्वतःचे हित जाणून समाधानी वृत्तीने राहतात

आपले आपण जाणावे स्वहित । देणे राहे चित्ती समाधान ।।

प्राण्यावरील ड्यभवातून संतांची अहिंसा उदय पावते. तुकोबा म्हणतात मास्यांनी व श्वापदांची काय अपराध केला कि कोळी व पारधी त्यांचा वध करतात.
काय केले जलचरी । ढिवर त्यांचा घातावरी ।।
श्वापदातें वधी निरापराधे पारधी ।।

मनात भूतदया असली म्हणजे सर्वत्र हृषीकेशी दिसतो
भूतदया मानसी । अवघा देखे हृषीकेशी ।।

सम्यक कर्मात अंतर्भूत होणाऱ्या पंचशीलात अहिंसा ब्रह्यचर्य, सत्य, अचौर्य, आणि मद्यपान त्याग यांचा समावेश होतो.
पंचशीलाचा संतांनी अनेक ठिकाणी उपदेश केला आहे. त्यांनी पंचशील सलग उपदेशिले नसली तरी त्यांच्या उपदेशात पंचशील ठायी ठायी दिसते
संतांच्या उपदेशात आलेली मानवता हि बुद्धाच्या करुणामय मार्गामुळेच आलेली दिसते.

अहिंसा : प्राणिवधाचा संतांनी विरोध केला आहे. त्यांना प्राणीहिंसा मान्य नाही. संत रामदास म्हणतात
निष्टुरपणे धरू नये। जीव हत्या करू नये ।।

तुकाराम म्हणज म्हणतात
धिक तो दुर्जन नाही भूतदया । व्यर्थ तया माय प्रसवली ।।
कठीण हृदय तया चांडाळाचे ।जो नेने पराचे दुःख काही ।।
आपुला हा प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ।।
तुका म्हणे सुखे कापितासे गळे । आपुल्या वेळे रडतसे ।।

मास खाता हाऊस करी । जोडुनी वैरी ठेवियेला ।।

ज्ञानदेव याना हि हिंसा मान्य नाही ते सर्वाभूती हरी आहे असे त्यांना वाटते
न करी भूतमात्री हिंसा । सर्वाभूती हरी सरसा ।।
भावपूर्वक नमस्कारा ।।

अचौर्य : संतांनी चोरीचा हि निषेध केला आहे.
रामदास म्हणतात
देखिली वस्तू चोरू नये ।।
बहुत कृपण होऊ नये । पडली वस्तू घेऊ नये ।।

संत एकनाथ म्हणतात
लाच खाऊ नये । करीत घेऊ नये
तस्कराशी पुसू नये । पापद्रव्य जोडू नये ।।

असत्य : सत्य वचनाचा पुरस्कार सर्वच संतांनी केला आहे.
रामदास म्हणतात
सत्यमार्ग सांडू नये । असत्य पंथे जाऊ नये । वृथा अभिमान धरू नये असत्याचा ।।
विवेक दृढ धरावी वाट सत्याची ।।

तुकाराम महाराज म्हणतात
खरे बोले तरी । फुकासाठी जोडे हरी ।।
तुका म्हणे सत्या नाही पाठी पोट ।।
असत्याचा शब्द नको वाचे माझे । असत्य सर्वथा नोहे वाणी ||
एका जनार्दनीं असत्याची वाणी । तोचि पाप वाणी दृष्ट बुद्धी ।।

ब्रह्मचर्य : संतांनी परस्त्रीगमन हे भयंकर पाप आहे असे उपदेशिले आहे.
रामदास म्हणतात
परस्त्रीते पाहो नये । पापबुद्धी अनाचार मांडू नये ।
मन भलतीकडे धावे । तो तमोगुणा ।।
तुकाराम महाराज म्हणतात
पापाची वासना नको दावू डोळा त्याहूनि आंधळा बराच मी ।।
नको मज कधी परस्त्रीसंगती जनातून माती उठता भली ।।
परविया नारी माऊलीसमान मानलीया धन काय वेचे ।।

अनाचार करू नये असे सर्वच संत सांगताना दिसतात.
मद्यपान निषेध : मराठी संतांनी मद्यपानाचा निषेध च केला आहे.
धूम्रपान घेऊ नये । उन्मत्त द्रव्य सेवू नये ।।
तुका म्हणे मद्य सांडावी लंगोटी ।
न करा सुरापान कन्यागोविक्रय जाण ।
मद्य आणि मध एकरासी नावे ।
तरिका ते खावे आधारे त्या ।। सेविता वारुणी देहभान हरपते ।।

आता थोडक्यात बुद्धाचा कर्म सिद्धांत पाहू या
भग
Forwarded from Chalo buddh ki our
वान बुद्धाचा कर्म{कम्म } सिद्धांत
१} चांगल्या कर्मासाठी नैतिकतेची आवश्यकता
१. वैदिक धर्मातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वात जुना ग्रंथ ऋग्वेद नैतिकतेबद्दल काहीच सांगण्यात आलेले नाही पण अनैतिकता मात्र ओसंडून वाहत आहे ज्या धर्मग्रंथात नैतिक आचरणाच्या कथा किंवा उदाहरणे नसतील नैतिकते विषयी मार्गदर्शन नसेल तर धर्मातील जनतेने कोणाकडे पाहायचे / ऋग्वेदात नैतिकतेचा अभाव असला तरी दारू पिणे गुरढोरा चे येथेच्छ मांस खाणे कोणत्याही स्त्रीशी संभोग करणे याबाबतीत मात्र ऋग्वेदरुपी महासागर तुडुंब भरला आहे
२. म्हणूनच वेदविशयि आपले मत व्यक्त करताना भगवान बुद्धाने म्हटले आहे मानवाच्या नैतिक उत्थानाकरिता वेद कुचकामी आहेत वेद हे ओसाड वाळवंट आणि पथहिन जंगल आहे
३. अनैतिकतेच्या संबंधाने विष्णू देवतेचे नाव सर्वात वर आहे विष्णूने बहुजन राजा बळी चे राज्य कपटाने बळकावून त्याचा वध केला मुलनिवाशी राजा जालंधर रूप घेवून जालंधर पत्नी तारा चे सतीत्व नष्ट केले शिवाने मोहिनीच्या मागे लागून वीर्य स्खलन केले ब्रह्माने मुलीशी अनैतिक कर्म केल्यामुळे महात्मा ज्योतीबांच्या नजरेत तो बेटीचोद ठरला गौतम ऋषीचे रूप घेवून इंद्राने ऋषीपत्नी अहिल्येशि व्यभिचार केला गुरु बृहस्पतीचा शिष्य चंद्राने गुरुपत्नी तारा चे अपहरण करून तिला बुध नावाचा पुत्र करून दिला सूर्य राजाने कुंतीला कुमारी माता बनवून कर्णास जन्माला घातले
४. वादिक धर्माचा महापुरुष कृष्णाने नग्न पने अंघोळी करीत असलेल्या गोपींची वस्त्रे चोरली त्यांना कपाळावर ओंजळ बांधून व वाकून स्वतःला नमस्कार करण्यास भाग पाडले आणि नंतरच त्यांची वस्त्रे दिली {भागवत १०-२२-१९} आजच्या सिनेमातील नंगानाचाला लाजवणारी कृष्णाची गोपिसोबत यमुना नदीत रासलीला आहेअसे अनेक प्रकारचे सबंध आणि कर्म वैदिक धर्म ग्रंथात आहेत

२} हिंदू आणि बौद्ध कर्म सिद्धांत एक नाहीत
१. वैदिक ब्राह्मणी धर्माचा कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे उलटपक्षी बौद्ध धम्म आत्म्याचे अस्तित्वच मानत नाही त्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नः वैदिक कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या जन्मजन्मावर आधारलेला आहे
२. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे वैदिक धर्म मानीत असल्यामुळे कर्म हे जन्माजन्मांतरी चालूच असते
३. बौद्ध धम्मात आत्माच मनात नसल्यामुळे जन्माजन्मांतरीचा नियम बौद्ध कर्म सिद्धांतास लागू होत नाही
४. देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर वैदिक धर्म आधारलेला आहे देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही आत्मा देहातून निघून जातो हि वैदिक धर्माची विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत
५. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो असे वैदिक धर्म मानतो जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर अनेक संस्कार झालेले असतात
६. या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते हिंदूंचा हा सिद्धांत आत्मा न मानणाऱ्या बौद्ध कर्म सिद्धांताशी विसंगत आहे म्हणून दोन्ही धर्माचे कर्म सिद्धांत हे एकाच आहेत असे मानणे चूक आहे यापासून आत्मा न मानणार्यांनी सावध असावे

३} बुद्धाचा कर्मसिद्धांत गत जन्माशी सबंधित नाही
१. आत्मा आणि ईश्वर कोणीही कधीही पाहिलेले नाही त्यांचे अस्तित्व कोणीही छातीठोकपणे सिद्ध करू शकत नाही गतजन्मी कोणी चांगली कर्मे केलीत आणि कोणी वाईट कर्मे केलीत हे कोणीही सांगू शकत नाही मह गतजन्मी च्या कृत्यावरून चांगला वाईट जन्म मिळतो यावर विश्वास कसा ठेवायचा कुणला स्वर्ग मिळाला आणि कोणाला नरक मिळाला हा सर्व काल्पनिक प्रकार आहे कारण वर आकाशात पृथ्विलोकांशी सबंध येणारा कोणताच लोक नाही स्वर्ग नरक या पर्शिया देशाच्या इंद्र आणि यम राजांच्या राज्ये आहेत आणि ती जमिनीवरील राज्ये आहेत याला श्रीमदभागवत देखील साक्षी आहे मुल निवाशि भारतीयांना मूर्ख बनवण्यासाठी विदेशी आर्य ब्राह्मण लोकांनी तसे खोटे खोटेच ग्रंथात लिहून ठेवलाय
२. भगवान बुद्धाने जो कर्म सिद्धांत सांगितला आहे त्यात कराल तसेभराल असे म्हटले आहे असे सांगणारा महामानव बुद्ध पहिला महापुरुष आहे
३. भगवन बुद्धाचा कर्म सिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर होणारा परिणाम या पुरताच मर्यादित आहे पूर्व जन्माचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर बुद्धाचा विश्वास नव्हता
४. जन्म हा मत्यपित्या मुळे होतो म्हणूनच बालकाच्या जन्माला जो वारसा लाभतो तो त्याच्या आईवडिलांकडून च मिळतो असे तथागत मानतात
५. माणसाची स्थिती अनुवांशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालीच्या परस्थितीवर अधिक अवलंबून असते बुद्धाला चांगल्या आणि वाईट कर्माचा सबंध फक्त वर्तमान काळाच्या कर्माशी सांगायचा आहे

४} कर्म म्हणजे काय
● १. कर्म म्हणजे सामान्य अर्थाने कार्य क्रिया किंवा आचरण होय शरीराने वचनाने आणि मनाने हेतुपूर्वक केलेले कोणतेही कार्य म्हणजे कर्म होय सर्व प्रकारचे कर्म चांगले किंवा
Forwarded from Chalo buddh ki our
वाईट कर्माच्या अंतर्गत येतात कर्म आणि पुनर्जन्म एकमेकांशी सबंधित आहेत कर्म आणि पुनर्जन्म बौद्ध धम्माचे मौलिक सिद्धांत आहेत
२. बौद्ध धम्मात कर्म एका अशा मानशिक प्रवृत्तीला म्हणतात जी कार्य उत्पन्न करते भगवान बुद्धांच्या शब्दात सांगयचे म्हणजे चेतना किंवा चैतसिक कार्य हेच कर्म आहे अन्य कर्मे हि क्रिया समजल्या जातात
३. बौद्ध धम्मात प्रत्येक कार्य आणि क्रियेला कर्म म्हटले जात नाही परंतु चेतन आणि चेतनाकृतलाच कर्म म्हटले जाते त्याचेच कर्मपथ असते त्याच फळ कर्मफळ असते आणि भाव असते चेतना मानस कर्म आहे आणि चेतनेद्वरे जे उत्पन्न होते ते चैतसिक कर्म होय याच कर्मामुळे जगात विविधता निर्माण होतात
४. विश्वातील सर्व घटना कारण शिवाय घडत नाही वैदिक धर्मात याला भाग्य किंवा भाग्यवाद म्हणतात बौद्ध धम्मात याला भावाची शृंखला किंवा कार्यकारण भाव म्हणतात यात केवळ कर्माबद्दल च स्पष्टीकरण करण्यात आले नसून एकीकडे आनंदमय आणि दुसरीकडे दुःखमय फळ का देतो हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे याच कार्यकारण सिद्धांताची माहिती भिख्खू अश्वजीत कडून ऐकून सारीपुत्त आणि मोदगल्यायन अतिशय प्रफुल्लीत आणि रोमांचित झाले
५. समस्त कर्माचा हेतू किंवा कारण असते सदाचरण शीलाचे पालन करून उत्पन्न झालेल्या कार्याला कुशल कर्म म्हटले जाते दुराचरण आणि शीलाच्या उल्लंघनाचे उत्पन्न होणार्या कार्याला अकुशल कर्म म्हटले जाते जगातील कुणालाही कारणाशिवाय काहीच होत नाही ते तसेच होते जसे कि कारण त्यांना बनविते जगात आढळून येणारी असमानता विचित्रता वैगरे लोक वैचीत्रताचे सर्व कर्मामुळे असते
६. बौद्ध धाम्मानुसार असमानतेचे कारण कर्म आहे दुसर्याशब्दात आम्ही म्हणू शकतो कि भूतकाळात आपल्याकडून केल्या गेलेल्या कर्माचे फळ वर्तमान काळात प्राप्त करतो आपण आपल्या सुख किंवा दुःखासाठी स्वतःच उत्तरदायी आहोत आपण आपला नरक स्वतःच बनवतो आपण चांगल्या किंवा वाईट कर्माचे स्वतः निर्माते आहोत

संतांच्या उपदेशावर बुद्धाचा हाच कर्मसिद्धांताचा प्रभाव पडला आहे.
एकंदरीत बुद्धाच्या मार्गाचा यांच्या उपदेशावर पडलेला प्रभाव आहे कारण संतांचे दोन प्रकारचे उपदेश आपणास पाहायला मिळतात एक दैववादी तर एक मानवतावादी असे आहेत आणि हा फरक हेच सिद्ध करतो कि यांच्यावर बुद्धाच्या शिकवनीचा प्रभाव आहे म्हणून.


थोडक्यात सम्यक कर्म आणि बुद्धाचा कर्म सिद्धांत आपण पाहिला त्याचा प्रभाव संतांच्या उपदेशावर आहे हा हि पाहिला तेव्हा संतांचा खरा मार्गदाता देखील बुद्धच आहे हे नाकारता येत नाही

चला तर पुढच्या भागात अजून एका मार्गाच्या बाबतीत पाहू या .......

साभार :- https://yugpravartak.blogspot.com/2017/01/blog-post_17.html?m=1


🌷जय✺भिम🌷 🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷
━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━
Join Us🔛Telegram@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝*
*★जय संविधान★*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔻🔺🔺🔻🔺🔺🔻🔺
●━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━●
नऊ दिवस 🙏🏻 नऊ रत्न
●━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━●

4⃣
■====■


🔮 नऊ दिवस नऊ रत्न आपल्या ग्रुपवर महान नऊ मातांना वंदन करत आहोत त्यातल्या आजच्या चौथ्या महान माता आहेत लोकमाता अहिल्याबाई होळकर

लोकमाता अहिल्याबाई होळकर

भारतात प्रत्येक नेतृत्वाच्या क्षेत्रात स्त्रीयांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यकुशलतेचा ठसा ऊमटविलेला आहे तरिहि स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदललेला नाही. चुल किंवा मुल यापुरतेच त्यांचे क्षेत्र मर्यादित करण्याचा प्रयत्न वारंवार झाला आहे. त्यात देऊळ या क्षेत्राची भर पडलेली आहे. प्रामुख्याने लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा बाबतीत खोटा प्रचार करण्यात आले आहे त्यामुळे एक धामिर्क स्त्री म्हणून अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा आपल्या मनात ठसली आहे. परिणामी त्यांचा लोकोत्तर कर्तृत्वाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे त्याकडे लक्ष वेधून येणार्या पिढिमधे त्याच्या विषयी कोणत्याही अपसमजांना स्थान राहु नये तसेच स्त्री सक्षमीकरणाचा एक आदर्श म्हणून त्यांचा कडे पाहीले जावे या हेतूने आपण अहिल्याबाई होळकर यांचा व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेऊ या ..
महाराष्ट्रातील आजच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुका तिल चौडि या गावात अहिल्याबाई चा जन्म झाला. सिना नदीच्या तिरावरील या छोट्याशा खेड्यात धनगर कुटुंबात माणकोजी शिंदे व सुशिला बाई शिंदे यांच्या पोटी दि. 31मे 1725 रोजी त्याचा जन्म झाला. अहिल्याबाई होळकर यांचा बालपण विषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी त्याविषयी अधिक लिहले गेले आहे.
एकदा पहीले बाजीराव पेशवे आणि सुभेदार मल्हारराव होळकर पुणे येथे जात असता चौडि येथे थोडावेळ विश्रांती करायचे ठरवले. त्यांना खुप तहान लागली होती. आणि ते पाण्याचा शोध घेत होते. इतक्यात त्यांची भेट बालिका अहिल्या शी झाली त्यांनी तिला पाणी मागीतले. त्यावर तिने त्यांना उपाशी पोटी पाणी न पिण्याचे सांगितले. व दोन घास खाऊन घ्या असा आग्रह धरला. भुकेल्यांना अन्न देण हा आपला धर्म आहे याची तिला जाण होती तिन प्रेमानं कांदा भाकरी खाऊ घातली. नंतर प्यायला पाणी दिले. तिच्या हातचे जेवण घेऊन तृप्त झाले. आणि त्यांनी तिच्या कडे बघितले आणि चिमुकली अहिल्याचा सावळा वर्ण धारदार नाक, करारी डोळे, व त्यांचा बाणेदार पणा मल्हाररावांच्या नजरेतून सुटले नाहीत. तिच्या धिटपणा, तिचा आत्मविश्वास त्याचा मणावर प्रभाव टाकणारा ठरला. त्यामुळे त्यांनी माणकोजी शिंदे यांच्या कडे आपल्या मुलासाठी मागणी घातली. तिच्या तिल धैर्य, चातुर्य व बोलण्यातील माधुय॔ हे सारे माता पित्याचे संस्काराचे प्रतिक होते.
अशा प्रकारे अवघ्या बारा वर्षांच्या अहिल्याचा चौदा वर्षांच्या खंडेरावाशि दि. 20 मे 1737 रोजी विवाह झाला. मल्हारराव व गौतमाबाई यांचा मुलगा खंडेराव अहिल्यावर अतिशय प्रेम करीत असे. अहिल्याबाई नी आपल्या जबाबदारीचे भाण ठेवुन अवघ्या सात-आठ वर्षातच घोडदौड, नेमबाजी, भालाफेक, यासारख्या पुरुषी युध्द कौशल्यात तीने प्राविण्य प्राप्त केले.
अहिल्याबाई होळकर याना दोन अपत्ये होती. मुलाचे नाव मालेराव व मुलीचं नाव मुक्ताबाई होतं पति खंडेराव आणि सासरे मल्हारराव यांच्या मृत्यू नंतर होळकर शाहीची संपुर्ण जबाबदारी अहिल्याबाई च्या खांद्यावर आली. त्यांना शासन आणि प्रशासनाचा अनुभव पुरेपूर होता.
आपली जात, धर्म बाजुला ठेवून सती गेलेल्या त्या स्त्रीया साठी अहिल्याबाई नी ब्राम्हणाना खडसावुन त्याची जागा त्यांना दाखवून दिली खंडेरावाच्या मृत्यू नंतर सती न गेलेल्या अहिल्याबाई नी आपल्या आयुष्यात नेहमी सतिप्रथेच्या विरोधात कृती केली होती.
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, आणि राज्यकारभार व्यवस्था व हुंडाविरोध व हुंडाबंदी कायद आणि सर्वधर्म समभावाची भुमिका यासारख्या प्रथा ना मोडीत काढण्याचा प्रयत्न करुन त्यांना अंमलात आणायला त्यांचे योगदान आहे अहिल्याबाई होळकर यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते.
स्त्री सक्षमीकरण व स्त्री सन्मान प्रस्थापित धर्म व्यवस्था तसेच तिच्यामुळे निर्माण झालेल्या विकृत प्रथा व परंपरांना अहिल्याबाई नी नेहमी च विरोध केला होता अशा प्रकारचे सर्व रुढी परंपरा ना विरोध करणार्या अहिल्याबाई होळकर किती आपल्या काळाच्या पुढे हे त्यांच्या चरित्रावरुन आपल्या ध्यानात येते अहिल्याबाई नी त्यांचे स्वत:चे असे ग्रंथ संग्रहालय महेश्वर येथे स्थापन करुन त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी माणसे पाठवुन दुर्मीळ असे ग्रंथ आणविले होते या ग्रंथाची यादी फार मोठी होती. त्या पैकी काही ग्रंथाची नावे पाहिली तरी अहिल्याबाई चा व्यासंग कोणत्या पातळीवरचा होता हे आपल्या ध्यानात येईल. धार्मिक भावना जपून नही परंपरा ना छेद दे
Forwarded from Chalo buddh ki our
ता येतो त्याचप्रमाणे पुरोहित शाहीला आळा बसविता येतो हे अहिल्याबाई होळकर यांचा चरित्रातुन आपणास कळते. यांची जाण ठेवून आपण आपण अहिल्यामाई च्या चरित्राचा घ्यावयास हवा या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. अहिल्यामाईनी प्रत्येक संधीचे सोने केले आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्य करत होत्या. पकृति क्षिण झाल्यामुळे तसेच वृध्दावस्थेमुळे त्यांना थकवा आला होता. अशातच त्यांना दि. 13 ऑगस्ट 1795 रोजी मृत्यू आला एका करतबगार महिलेच्या कृतार्थ जीवनाची अखेर झाली. अशा प्रकारे होत्या अहिल्याबाई होळकर.
नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांनो, अहिल्याबाई ह़ळकर या तत्वज्ञानि, लढवय्या, फराक्रमि राणि होउन गेल्याहे किति भारतिय महिलांना माहिती आहे ?नवरंगादंग होण्यापेक्षा कर्तुत्ववान मातांचा इतिहास जाणुन घ्या. व आपल्या मुलांना ईतिहास घडवनारे बनवा.त्यामुळेच देशाचा नवा इतिहास घडणार आहै...

✍🏻संकलन
👉🏻 त्रिवेणी कुसारे सिवुडस नवी मुंबई

🤝🏻आयोजक
🖕🏻माता रमाई 'स्मारक(वरळी)झालेच पाहिजे!'-कल्याण ग्रुप

साभार :- प्रियादर्शी व्हाट्सअप्प ग्रुप


🌷जय✺भिम🌷 🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷
━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━
Join Us🔛Telegram@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝*
*★जय संविधान★*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬
▒█▤☞ महाप्रजापती सम्राट अशोक
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

2⃣1⃣

राधागुप्त वेळोवेळी अशोकाला मदत करीत होते. अशोकाने आपल्या कार्याने लोकांची मन जिंकली होती. राजकारभाराच्या धामधुमीत काळ पुढे पुढे सरकत होता. विदिशासाठी वेळ फारच कमी मिळत होता. एकदा अशोक आणि विदिशा सुशोभित केलेल्या नौकेक्षिप्रा नदीतून जलमंदिरात जात असताना तेथील मंदिर व परिसर पाहन विदिशा उल्हासित झाली. अशोक व विदिशा यांनी बराच वेळ तेथे आनंदाने चालविला एकमेकात मनाने केव्हा विलिन झाले ते कळले नाही. परतीच्या वाटेवर निघाल्यानंतर जंगलात लपून बसलेल्या माणसाने अशोकाच्या दिशेने बाण मारला. तो बाण सळसळत आला. अशोकने विदिशाला चटकन बाजूस ओढले. तरी अशोकाच्या दंडात एक बाण घुसला. अशोकाने त्या दिशेने आपली कट्यार फेकली आणि समोरचा माणूस जायबंदीझाला. मोठनोठ्याने ओरड लागला - "याला दोन थेंब पाणीही देऊ नका." अशोकाचे अंगरक्षक राधागुप्तच्या एका नजरेत थरथर कापू लागले. समोरचा प्रसंग पाहून विदिशाच्या पोटात कालवाकालव झाली. बुद्धाला हिंसा मान्य नाही. त्या बौद्ध संस्कारामध्ये ती लहानाची मोठी झाली होती. या प्रसंगाने ती दुःखीझाली. सैनिकांनी त्याला घेरलं तेव्हा ती म्हणाली, “कुमार महाराज, ह्या वेड्या मुलाला या वेळी क्षमा करा. आपल्या या प्रेमसहलीला रक्ताचे गालबोट नको. त्याला ठार मारू नका. त्याला क्षमा करून जीवदान द्या. कारण यातच वीराचा वीरपणा असतो. हे सर्वात मोठे दान आहे.” राधागुप्त म्हणाले, "हे पहा, आपलं मन घट्ट करायला हवे. आपण एका राजकुमाराच्या सहचारिणी आहात." "हो, ते खरं आहे पण यावेळी त्याला सोडा." क्षमा हा सर्वात मोठा गुण आहे. विदिशाच्या विनंतीवरून त्या तरुणास जीवदान देण्यात आले. विवाह होऊन आता एक वर्षाचा काळ लोटला होता. इ.स.पू. २८४ मध्ये विदिशाच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. त्याचे नाव महेंद्र. अशोकाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, "हा माझा मुलगा पृथ्वीवर विजय प्राप्त करेल इतका मोठा बनेल. विदिशा म्हणाली, "मला वाटते हा तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचा अंगीकार करून मानव जातीचे हृदय जिंकेल." मलाच्या आगमनाने राजमहाल फलला होता. सगळ्यांना आनंद झाला. महेंद्र दिसामासी वाढत होता. पुढे इ.स.पू.२८२ मध्ये कन्यारत्न जन्मास आले.....

क्रमशः....

भाग्यशाली सोनुने.

━━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━━
Join Us🔛Telegram@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝
★जय संविधान★
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
●━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━●
भगवान बुद्धांचे जीवनचरित्र
●━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━●

1⃣5⃣

🎯 नवीन प्रकाशाच्या शोधार्थ

🔹 सिद्धार्थाने ब्राह्मणांच्या तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले होते काय.

होय. त्यावेळी ब्राह्मणांच्या तत्त्वज्ञानाचे (Philosophy) चार प्रमुख आधारस्तंभ होते.
१) वेद पवित्र आहेत व ते अपौरुषेय आहेत..
२) जन्ममरणाच्या फेऱ्यापासून आत्म्याची मुक्ती वैदिक यज्ञयाग केल्याने व ब्राह्मणांना दान दिल्याने होऊ शकते.चातुर्वर्य ही आदर्श समाजरचना होय (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि का चार आश्रम हीच आदर्श जीवन रचना होय (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रा आणि संन्यासाश्रम)
३) कर्मवादाचा सिद्धान्त म्हणजे मागील जन्मी केलेल्या कमांनुसार आत्मा पढील.


🔹 सिद्धार्थाचे वेदांविषयी काय मत होते.

वेदांना 'अपौरुषेय मानल्याने विचारस्वातंत्र्यास तिलांजली देण्यासारखेच असे सिद्धार्थाचे मत होते. वेद म्हणजे मंत्र आणि ऋचा किंवा स्तुतिकाव्यांचा संग्रह या ऋचाचे उच्चारण व पठण करणाऱ्यांना ऋषी' असे म्हणत. मंत्र म्हणजे इंद. वसा अग्री, सोम, ब्रह्म इत्यादी देवांना संबोधून केलेली काव्यरचना व प्रार्थना होय. शत्रपास रक्षण किंवा शत्रूविरुद्ध सहाय्य किंवा धन प्राप्त करावयासाठी हा प्रार्थना केलेल्या आग त्यासाठी भक्तजनांपासून भोजन, मांस आणि सुरा देवांनी स्वीकार करावी, असे आवास प्रार्थनांमध्ये केलेले आहे.
वेदांमध्ये तत्त्वज्ञानाचे प्रमाण फारच कमी आहे. परंतु काही त्राषींनी तत्त्वज्ञानास काव्य रचलेले दिसते. त्यांची नावे अशी -
१) अमर्षवण,
२) प्रजापती परमेष्ठी,
३)बृहस्पती,
४) अनिल,
५) दीर्घतमा,
६) नारायण,
७)हिरण्यगर्भ, आणि
८) विश्वकर्म
या सर्वांनी सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, वेगवेगळ्या वस्तू कशा उत्पन्न झाल्या, सृष्टी कशात कशा प्रकारे विलीन होईल इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह केलेला आहे. अमर्षणाचे म्हणणे असे की, सृष्टीची उत्पत्ती ताप (तपस्) पासून झाली. ब्राह्मण बृहस्पतीचे (बहस्पतीचे, म्हणणे असे की, सृष्टी असत्मधून सत् स्वरूपात आली.कदाचित् असत् ह्याचा आशय अनंत असा असावा. प्रजापती परमेष्ठीने बृहस्पतीच्या मताचा विरोध केला व असे प्रतिपादन केले की, जल हेच सृष्टीचे मूळ होय. अनिलचे कथन असे की, वायू हेच मुख्य तत्त्व होय त्यातच गती, वेग उत्पन्न' करण्याची शक्ती आहे. दीर्घतमाचे म्हणणे असे की, सर्वांचा मूलाधार सूर्य होय.
नारायणाच्या मतानुसार 'पुरुष' सृष्टीचे मूळ कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल इत्यादी आणि सर्व प्राणी व मनुष्य देखिल उत्पन्न झाले. हिरण्यगांचे मत असे की, अग्नी विश्वाची उत्पादक शक्ती होय. विश्वकर्माचे मत होते की, जलापासून सृष्टीची रचना झाली. त्याचे म्हणणे असे होती की, 'पुरुष' आदी आणि अंत होय । त्यानेच जलापासून सृष्टीची रचना केली.
सिद्धार्थास वेदमंत्रामध्ये मानवाच्या नैतीक उत्थानास एकही सहाय्यक होणारी एकही गोष्ठ दिसली नाही.त्यास वेद निष्प्रयोजन वाटले. त्यामुळे त्यापासून ग्रहण करण्यासारखी गोष्ट त्यास दिसली नाही. वैदिक ऋषींना ज्ञानाची लालसा होती व ते सत्यशोधनाच्या प्रयासात होते; परंतु त्यांना ते गवसलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान सिद्धार्थास पूर्णत..व्यर्थ स्वरूपाचे वाटले. सिद्धार्थाने वेद अपौरुषेय असल्याचे नाकारले. कोणत्याही गोष्टीचे परीक्षण करणे आवश्यक आहे,असे त्याचे मत होते.सिद्धार्थास विचारस्वातंत्र्य ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट वाटत होती.

क्रमश :-

बुद्धधम्म जिज्ञासू या पुस्तकातून संकलित
*⃣ लेखक कीर्ती पाटील
भीम गायकवाड


🌷जय✺भिम🌷 🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷
━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━
Join Us🔛Telegram@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝*
*★जय संविधान★*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Chalo buddh ki our
Forwarded from Chalo buddh ki our
▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬
▒▓█ ¡¡ आदर्श बौद्ध महिलाएं ¡¡ █▓▒
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

लेखिका- धनवन्ती आर्य
-------------------------------------------

(----1⃣5⃣----)

विशाखा

साकेत नगर के एक करोड़पति सेठ धनंजय की अपूर्व रूपवती सुकुमारी कन्या विशाखा का विवाह श्रावस्ती के मिगार-श्रेष्ठि नामक धनिक के पुत्र पूर्णवर्धन के साथ हुआ। शहनाई की मधुर ध्वनि और मंगल-गीतों के बीच रत्नाभूषणों से सुसज्जित नववधू (विशाखा) को उसके माता-पिता ने विदा किया। आसुओं से भीगी विशाखा ने अपने पिता के दस उपदेशों को सुना और उनके पालन का वचन दिया। श्रेष्ठि धनंजय का ह्रदय कातर हो उठा, उसने पुत्री को ह्रदय से लगाकर आशीर्वाद दिया, किंतु उसका मन न माना और विशाखा एवं पूर्णवर्धन के साथ श्रावस्ती तक गया। विशाखा की ससुराल अत्यंत धन-वैभव से पूर्ण थी फिर भी पिता की ममता न मानी, इसी कारण उसने अपनी लाडली बेटी को अधिक दुख न उठाना पड़े, इसकी भी व्यवस्था कर दी थी।
श्रावस्ती की जिस स्त्री ने नववधू विशाखा को देखा, वही उसकी शालीनता एवं सौंदर्य पर मुग्ध हो गई। लज्जा से अरुणिम सुंदर बदन, उर्मिल केशराशि, उन्नत मस्तक पर स्थित अप्रमित आभा, नत कजरारी आंखों वाली वधू कंकणमय, मेहंदी मण्डित करों से सयानी वृद्धाओं के चरण स्पर्श करती तो वे बरबस कह उठती-"अचल गौरववती रहो, सुलक्षणे!"
सास-ससुर ने वधू की प्रशंसा सुनी, वे प्रसन्न हुए। उसके पति ने सुना अपनी प्रिया के सौंदर्य एव गुणों का वर्णन, उसे अपनी उपलब्धि और अपनी पसंद पर गर्व हुआ। इस मंगल-उत्सव के अवसर पर धनी श्रेष्ठि ने निर्ग्रंथ श्रमण-संघ (जैन साधुओं) को भोजन दान के हेतु आमंत्रित किया। अगरु-धूप से सुवासित कक्ष में मिगार श्रेष्ठि ने श्रमणों को सुंदर आसनों पर आदरपूर्वक स्थान दिया और उन्हें पायस (खीर) आदि से भोजन करा संतुष्ट किया। विशाखा बचपन से ही महाकारुणिक भगवान तथागत एवं उनके योग्य भिक्खुसंघ पर अत्यंत श्रद्धा रखती थी। उसने भी सुना कि श्रमणों को भोजन दान दिया गया है; तो बड़ी प्रसन्न हुई। तभी उसके ससुर ने कहलाया-"वधू रानी भी अर्हतों की वंदना कर लें।"
वधू विशाखा जानती थी कि बौद्ध भिक्खु अर्हत कहलाते हैं। अतः अपने ससुर का आदेश सुन मन ही मन बहुत ही हर्षित हुई और वह रत्नाभूषण एवं सुंदर परिधान से शोभित, श्रद्धाविभोर हो अतिथि कक्ष की ओर धीरे-धीरे चली। द्वार पर पैर रखते ही उसने अपने झीने अवगुण्ठन (घूंघट) की ओट से देखा, निर्ग्रंथ (नंगे) साधुओं को । उसके पैर ठिठक गए, वह आगे न बढ़ सकी, उसने सोचा था कि काषाय-चीवरधारी भिक्खुगण होंगे किंतु.... ।
ससुर ने समझा, लज्जाशीला वधू लज्जावश आगे नहीं बढ़ रही है, पर श्रमणों से लज्जा कैसी? उसने मृदु स्वर में कहा-"आओ पुत्री! श्रमणों से आशीर्वाद लो।"
पतली गोरी उंगलियों से उसने मुख पर पड़ा झीना अवगुण्ठन उठाया। नववधू के लज्जा के स्थान पर एक उपेक्षा भाव था, साथ ही अपमान का अनुभव भी। उसने गंभीर स्वर में कहा-"आर्य! आप क्या कहते हैं? क्या नंगे व्यक्तियों के बीच जाऊं? आपकी पुत्र वधू इतनी निर्जल नहीं। क्षमा करें तात!" वह शीघ्र ही अपने कक्ष में वापस दौड़ गई। उसका बदन सिहर उठा! वह सोचने लगी-"ऐसे गृह में अब उसका निर्वाह कैसे होगा?"
निर्ग्रंथ साधुओं ने सुना, वे क्रोध से कांप उठे । शील और दया को तिलांजलि दे उन्होंने तीव्र स्वर में कहा-"श्रेष्ठि हमारा इतना अपमान? क्या तुम्हें संसार में यही स्त्री (पुत्र-वधू) मिली। इसका यह दुस्साहस अक्षम्य है ।"
श्रेष्ठि ने भोली, नासमझ तरुणी की उच्छृंखलता बताकर उनसे क्षमा मांगी और भविष्य में विशाखा को सब प्रकार से समझा-बुझा लेने का वचन दिया। उनके चले जाने के पश्चात श्रेष्ठि स्वयं भोजन करने बैठा। वधू विशाखा उसे भोजन परोसकर पंखा करने लगी। तभी एक काषाय चीवरधारी भिक्खु द्वार पर आए, कुछ पल रुके और जाने लगे। श्रेष्ठि ने उस ओर देखा और मुंह फेर कर भोजन करते रहे। श्रद्धामयी विशाखा ने समझा, उसके ससुर उसे कुछ आदेश देंगे ताकि वह जाकर दान दे सके, किंतु उन्हें मौन देखकर वह स्वयं ही बोली-"भन्ते! मेरे ससुर बासी भोजन कर रहे हैं, आप अन्यत्र चले जाए ।"
श्रेष्ठि मिगार ने सुना, उसे विशाखा पर पहले से ही क्रोध था, अब उसका क्रोध सीमा से बाहर हो गया। उसने क्रोधावेश में थाली सरका दी और कठोर स्वर में कहा-"मेरे घर से निकल जा दुर्विनीते! मेरा अपमान करते तुझे लज्जा नहीं आती, कर्कशा, उन्मत्त। दास-दासियों ने भी गृहपति का तीव्र स्वर सुना, वे भी कक्ष में आ गए। तब श्रेष्ठि ने उसे आ
Forwarded from Chalo buddh ki our
देश दिया-"तुरंत निकाल दो, इस दुर्विनीता को मेरे घर से।"
अपनी श्रद्धा के प्रतीक श्रमणों के प्रति अपने ससुर की अश्रद्धा से विशाखा पहले सी ही दुखी थी। उसका स्वाभिमान जाग उठा। उसने गंभीर वाणी में कहा-"आर्य! मैं अपनी क्रय (खरीदी) की हुई सेविका नहीं हूं। आपके पुत्र की परिणीता हूं। आपकी पुत्र वधू हूं। इस गृह में मेरा भी अधिकार है। यहां से मुझ निर्दोष को कोई नहीं निकाल सकता। फिर मेरे पिता ने आठ गृहस्थों से कहा है । वे ऐसे समय में न्याय करे। यदि वे मुझे अपराधिन घोषित करेंगे तो मैं इस गृह को त्याग कर सदा के लिए स्वयं ही चली जाऊंगी। आपने भी इसे स्वीकार किया था, आर्य!"
श्रेष्ठि ने उसका उचित उत्तर सुना, वह कुछ शांत-सा हुआ। उसने उन कुलीनों को बुलाया और उनसे कहा-"यह वधू बार-बार मेरा अपमान करती रहती है। मैं ताजा बने हुए खीर का भोजन कर रहा था। इसने एक भिक्खु के सामने मुझे बासी भोजन करवाने वाला बताया।"
आठ कुलीनों ने उससे पूछा-"बेटी! तुमने अपने आदरणीय ससुर के लिए ऐसा क्यों कहा?"
विशाखा ने विनयपूर्वक शांत स्वर में कहा-"आर्यो! मेरे ससुर पुराने पुण्य पर ही संतोष किए बैठे थे। द्वार पर आए हुए श्रमण को दान देकर नवीन पुण्य प्राप्त करना नहीं चाहते थे। इसीलिए मैंने कहा था वे बासी भोजन कर रहे हैं।" सभी ने सुना और संतुष्ट होकर मिगार श्रेष्ठि से कहा-"वधू ने ऐसा कोई अपराध नहीं किया । फिर हम इसे कैसे दंड दे सकते हैं।"
इस पर मिगार श्रेष्ठि पुनः बोला-"इसके पिता इसे न जाने क्या सिखा गए हैं और उनका मनमाना अर्थ निकालकर यह बहुत अक्खड़ होती जा रही है।"
कुलीनों ने पुनः उससे पूछा-"पुत्री! क्या उन शिक्षाओं को हमें भी समझा सकोगी?"
विशाखा ने स्वीकार करते हुए कहा- "मेरे पिता ने मुझे जो दस शिक्षाएं दी हैं उनका मैं पालन करती हूं । वे हैं-
भीतर की आग बाहर न लाना। अर्थात सास-ससुर, ननद, जेठ-जेठानी आदि की कोई निंदा करे, तो उसे मन में न रख घर में ही कहा जाए।
दूसरी शिक्षा है-बाहर की आग भीतर मत लाना । अर्थात दूसरों के क्लेश अपने घर में मत लाना।
तिसरी शिक्षा है, जिस व्यक्ति से कोई वस्तु ले वह दूसरे को वापस न कर उसे ही वापस करें।
तिसरी शिक्षा है, जिस व्यक्ति से जो चीज ली जाए वह वस्तु निश्चित समय पर उसे लौटा दी जाए ।
चौथी है, जिस व्यक्ति से कोई वस्तु लें वह दूसरे को वापस न कर उसे ही वापस करें।
पांचवी शिक्षा है, प्रिय जन यदि निर्धन हो तो उनकी आवश्यकतानुसार वस्तुएं यथा- सामर्थ्य उन्हें दें।
छठी शिक्षा के अनुसार गृहणी का कर्तव्य है कि वह सबको भोजन करा ले फिर स्वयं भोजन करें।
सातवीं शिक्षा है, सबके शयन करने के पश्चात विश्राम ले, यह सातवीं शिक्षा है।
आठवीं शिक्षा है, ऐसे स्थान पर बैठे जहां किसी को असुविधा न हो जिससे कोई बार-बार उठने के लिए न कहे। यह आठवीं शिक्षा तात्पर्य है।
नववीं शिक्षा है ब्राह्मण जैसे अग्नि की परिचर्या करते हैं उसी भांति पूर्ण निष्ठा से पति की परिचर्या करना पत्नी का कर्तव्य है।
और दसवीं शिक्षा है सास-ससुर आदि को गृह-देवता की भांति समझकर उनकी सेवा एवं सुख का ध्यान रखें ।
"आर्यों मैं इनका सच्चे ह्रदय से पालन करती हूं ।" अष्टकुलीनों को विशाखा के उत्तर सुनकर बड़ी प्रसन्नता हुई। उन्होंने श्रेष्ठि से कहा-"ऐसी गृहलक्ष्मी पर क्रुद्ध होना और उसे कष्ट पहुंचाना अशोभनीय है।"
मिगार श्रेष्ठि को अपनी भूल विदित हुई। उसने कहा-"वधू! मुझे क्षमा करें।" शीलवती वधू विशाखा ने अनुनयपूर्ण वाणी में कहा-"आर्य! आप मेरे पूज्य हैं। मुझसे क्षमा-याचना कैसी? किंतु आप निर्ग्रंथों पर श्रद्धा रखते हैं और मैं बौद्ध श्रमणों के प्रति; इससे सदैव उलझन बनी रहेगी। मुझे बहुत दुख सहना पड़ता है इसलिए इसका कोई प्रबंध कर दीजिए तो ठीक होगा।"
इस पर मिगार श्रेष्ठि ने उसे बौद्ध-भिक्खुओं को दान-पुण्य देने की स्वीकृति दे दी। उसने निर्ग्रंथों को समझा दिया कि वह उन्हें भी दान से प्रसन्न रखेगा। निर्ग्रंथों ने उसे पूर्ण रूप से कह दिया कि "विशाखा बुद्ध दर्शन करे तो करने दो, किंतु तुम उस मायावी के दर्शन मत करना। उससे सदा दूर ही रहना । वह भोले-भाले लोगों की मति फेरने में बहुत प्रवीण है।"
ससुर की आज्ञा पर सुलक्षण वधू विशाखा ने एक दिन भगवान तथागत सम्यक सम्बुद्ध और भिक्खुसंघ को भोजन हेतु श्रद्धापूर्वक आमंत्रित किया। उन्होंने स्वीकार लिया और अपने भिक्खुसंघ सहित विशाखा के घर पर पधारे । अपनी सखियों सहित विशाखा ने स्वयं आदरपूर्वक उन्हें यथोचित आसनों पर बिठाया और श्रद्धापूर्वक भोजन दान दे, उपदेश सुनने का प्रबंध किया।
श्रेष्ठि वधू (विशाखा) के आमंत्रण पर श्रावस्ती के अनेकानेक नर-नारी उपदेश सुनने के लिए एकत्रित हुए। उसके बार-बार विनय करने पर उसके ससुर ने भी उपदेश सुनना स्वीकार कर लिया, पर निर्ग्रंथो
Forwarded from Chalo buddh ki our
ं के कथनानुसार भगवान बुद्ध के दर्शन न हों, इसके लिए वह पर्दे की ओट में बैठ गया।
विशाखा की विनति पर महाकारुणिक भगवान तथागत अपने उपदेश-अमृत से जन-जन की ज्ञान-तृष्णा को शांत करने लगे। श्रद्धालु मुग्ध होकर सुन रहे थे। मिगार श्रेष्ठि भी श्रद्धाविभोर हो गया। उसकी बुद्धि से अंधकार का आवरण हट गया। उसे पश्चाताप हुआ कि वह कितना अज्ञानी है जो स्वयं को अपने घर आए हुए देवता के दर्शन से विमुख रखा है। उसने पर्दा झटक दिया और भगवान के चरणों पर गिर कर कहने लगा-"देव! मुझे क्षमा करें। आज मेरे नेत्र खुल गए । अंधकार नष्ट हो गया। मैं भी त्रिरत्न (बुद्ध, धम्म, संघ) की शरण जाता हूं।"
भगवान ने अपनी करुणा से उसे आश्वासन दिया। मिगार श्रेष्ठि को कुछ शांति मिली। उसने अपनी शीलवती वधू के विषय में निवेदन किया-"देव! इस श्रद्धामयी नारी-रत्न के कारण ही मुझे आज यह सुअवसर प्राप्त हुआ। आज से यह मेरी धम्म की माता है ।" वधू के पुण्य से ससुर भी भगवान के कल्याणकारी पथ का पथिक बना। धन्य है उस पुण्यशीला वधू विशाखा को।
श्रावस्ती के नर-नारी उस पर पूर्ण श्रद्धा रखते थे। वह 'मिगारमाता' के नाम से उस दिन से प्रसिद्ध हो गई। एक समय उसने भिक्खुसंघ को भोजन, वस्त्र, औषधि आदि का दान दे भगवान बुद्ध से प्रार्थना की थी-"भंते! मैं भगवान से कुछ वर मांगती हूं।"
"विशाखे! तथागत वरों से परे हैं ।"
"भंते! वे वर निर्दोष और उचित हैं ।"
"बोल विशाखे!"
"भंते!-
1. मैं संघ को जीवन भर वर्षा की लुंगी (वस्सिक साटी) देना चाहती हूं।
2. आगंतुक भिक्खुओं को जीवन भर भोजन देना चाहती हूं।
3. यात्रा पर जाने वाले भिक्खुओं को भी जीवन भर भोजन देना चाहती हूं ।
4. रोगी भिक्खुओं को भी जीवन भर भोजन दान देना चाहती हूं ।
5. रोगी भिक्खुओं की सेवा करने वाले लोगों को भी जीवन भर भोजन देना चाहती हूं।
6. रोगी भिक्खुओं को औषध जीवन भर देना चाहती हूं।
7. सदा मैं यवागू(कंजी) देना चाहती हूं।
8. और भिक्खुनीसंघ को उदक साटी (ऋतुमती का वस्त्र) देना चाहती हूं ।"
भगवान ने विशाखा द्वारा मांगे गए इन आठ वरों को प्रसन्नतापूर्वक प्रदान किया । ये वर कैसे उत्तम और बुद्धशासन के लिए उपयोगी थे । विशाखा जैसी गुणवती एवं श्रद्धालु उपासिका ही ऐसे महान आठ वरों को तथागत से मांग सकती थी ।
विशाखा के ससुर ने उसकी प्रेरणा से पूर्वाराम नामक रम्य उपवन में एक भव्य प्रासाद निर्माण करवाया और उसे भगवान तथा भिक्खुसंघ को दान कर दिया। वह विहार "मिगारमाता-प्रासाद" तथा जेतवन विहार से पूर्व दिशा में स्थित होने के कारण पूर्वाराम (पुब्बाराम) के नाम से संघ की निवास-स्थली रहा।
अब वह प्रासाद ध्वंस हो गया है किंतु मिगारमाता अर्थात वधू विशाखा की श्रद्धा एवं दानशीलता की कहानी आज भी पालि-साहित्योद्यान में सुरभित पुष्प की भांति सौरभ बिखेर रही है।




🌷जय✺भिम🌷 🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷
━━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━━
Join Us🔛Telegram@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝*
*★जय संविधान★*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Forwarded from Rajesh Jungare
627 signatures are still needed, we can help by signing this petition & Save Indian Democracy.
*Ban EVM-Save Nation* 💪
http://chng.it/rDfTRtbH


*Pls sign the petition*✍🏻
Forwarded from Rajesh Jungare
ies and because of this there is co-ordination of many stules of Art Even though there is no harm on the beauty of the statue. This co-ordinator have not done any harm to the statues for showing the greatness. This shows they are real artist.

Hue-n-stang went back from India from same way and it seems in the year 632 A.D. He must have worshipp Buddha on the way. This is the year of when Mohammad Faigmbar died. After 13 years hence stang reach to china. After that the disciples of Islam had done Horm to the Buddist religion. They conguered the Afganistan and it was very difficult for them to remove such high statues and it was quite impersible to themto damage such huge statues. Afgan Government is quite gentle and they have freserued this ancient Cultural Assets.

Because of the Invorement this statues are getting slowly slowly damage this is the great tesk before the lovers of arts to save these statues. Govt of Afganistan is trying their best to protect these statues from the natural calamities.

Source :- Pali Research Institute Mumbai
www.paliresearchinstitute.com

*Editorial Board - Buddhasasan Quarterly.*