Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
Q. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे यासाठी १९२० मध्ये कोणत्या स्त्रीने पुण्यात २००० स्त्रियांचा मोर्चा काढला होता?
Anonymous Quiz
15%
रमाबाई रानडे
37%
पंडिता रमाबाई
43%
यशोदाबाई आगरकर
5%
आनंदीबाई जोशी
👍5
🟧डिसेंबर १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणत्या अध्यक्षीय भाषणाने 'पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Anonymous Quiz
17%
१) रहमत अली
45%
२) इकबाल
35%
३) मो. जिन्ना
3%
४) लॉर्ड कर्जन
3
🤩 सध्या गुरिंदरवीर सिंह भारताचे सर्वात वेगवान 100 मीटर धावपटू
◾️100 मीटर राष्ट्रीय विक्रम
◾️वेळ - 10.09 सेकंद
◾️कुठे केला -2026 च्या फेडरेशन कप स्पर्धेत, रांची (बिरसा मुंडा अॅथलेटिक्स स्टेडियम) येथे.
◾️दिनांक : 23 मे 2026
◾️यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम अनिमेश कुजूर यांच्याकडे होता. त्यांनी 10.18 सेकंद असा विक्रम केला होता

जगातील 100 मीटर 5 सर्वात वेगवान  धावपटू
1. उसेन बोल्ट (जमैका) - 9.58 सेकंद
2. टायसन गे (अमेरिका) - 9.69 सेकंद
3. योहान ब्लेक (जमैका) - 9.69 सेकंद
4. असाफा पॉवेल (जमैका) - 9.72 सेकंद
5. जस्टिन गॅटलिन (अमेरिका) - 9.74 सेकंद
15👍1
खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
Anonymous Quiz
9%
हिंदू महासभा
25%
शेड्युल कास्ट फेडरेशन
55%
महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
11%
जनसंघ
6🔥1
दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous Quiz
3%
भगतसिंग, जयगोपाल
35%
चंद्रशेखर आझाद, सुखदेव
56%
बटुकेश्वर, भगतसिंग
6%
भगतसिंग, राजगुरू
8
भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
2%
1850 ते 1875
16%
1870 ते 1895
78%
1885 ते 1905
3%
1985 ते 2005
10👌1
🌎योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) टिपूच्या मृत्युनंतर म्हैसूर मूळ हिंदू शासक वाडियार घराण्याला परत दिला.
ब) पुढे लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या कारणाने ताब्यात घेतले. क) मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने पुन्हा म्हैसूर राज्य त्याच्या राजाच्या सुपूर्द केले.
Anonymous Quiz
3%
(A) फक्त अ व ब
18%
(B) फक्त ब व क
28%
(C) फक्त अ व क
50%
(D) सर्व विधाने योग्य
3
🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous Quiz
4%
(A) फक्त अ बरोबर
75%
(B) दोन्ही बरोबर
20%
(C) फक्त ब बरोबर
1%
(D) दोन्ही चूक
3🕊1
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous Quiz
2%
1 ले
22%
23 वे
74%
24 वे
2%
25 वे
🔥7💯21
शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
4%
पुणे
78%
बुलढाणा
12%
रायगड
6%
छत्रपती संभाजीनगर
3🔥2
पुण्यात "हिंदू हॉस्पिटल" कोणी सुरु केले?
Anonymous Quiz
19%
न्या रानडे
42%
गोखले
32%
टिळक
6%
महात्मा फुले
2🔥2
🔰 महाराष्ट्र हे BharatFS(Bharat Forecast System) वापरणारे देशातील पहिले राज्य

🔹 BharatFS = Bharat Forecast System
🔹 भारतीय हवामान विभाग (IMD) च्या “Mission Mausam” अंतर्गत प्रणाली
🔹 भारतातील पहिली स्वदेशी High-Resolution हवामान अंदाज प्रणाली
🔹 प्रकार : Numerical Weather Prediction (NWP) Model
🔹 विकास संस्था : Indian Institute of Tropical Meteorology (IITM), पुणे
🔹 रिझोल्यूशन : 6 km × 6 km
🔹 पूर्वीचे रिझोल्यूशन : 12 km × 12 km
🔹 प्रत्येक 3 तासांनी हवामान अपडेट
🔹 ग्रामपंचायतउपतालुका स्तरापर्यंत अंदाज
🔹 माहिती : पाऊस, तापमान, वारे, ढग, दाब इ.
🔹 राष्ट्रीय स्तरावर सुरुवात : 26 मे 2025
🔹 फायदे : अचूक हवामान अंदाज, शेती व आपत्ती व्यवस्थापनाला
6
बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
Anonymous Quiz
18%
कादंबरी
31%
काव्य
49%
नाटक
2%
कथा
🌚1
1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous Quiz
51%
रंगो बापुजी
12%
धारराव पोवार
27%
रघुनाथ करंदीकर
10%
नानासाहेब पेशवा
3👍1
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous Quiz
64%
A. लॉर्ड कर्झन
23%
B. लॉर्ड कॉर्नवालिस
11%
C. लॉर्ड माउंटबॅटन
2%
D. लॉर्ड डलहौसी
5🙏1
________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous Quiz
11%
A. राजा राममोहन रॉय
50%
B. स्वामी दयानंद सरस्वती
34%
C. बाळ गंगाधर टिळक
5%
D. गोपाळ गणेश आगरकर
3
Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
Anonymous Poll
24%
१) लॉर्ड बेंटींग
41%
२) लॉर्ड हेस्टिंग
33%
३) लॉर्ड वेलेशजि
1%
४) यापैकी नाही
1