◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous Quiz
6%
अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला
49%
बंगालचा परागंदा नवाब मीर कासीम
12%
दिल्लीचा बादशहा शाहआलम
32%
वरील तिघांच्या युतीविरुद्ध
❤4
पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous Quiz
9%
मामा परमानंद
44%
वासुदेव बाबाजी नवरंगे
40%
राम बाळकृष्ण जयकर
7%
बाळ मंगेश वागले
❤2👍2
दांडी यात्रेदरम्यान गांधींना अटक झाल्यास खालीलपैकी कोणी नेतृत्व करावे असे ठरले होते?
Anonymous Quiz
29%
सरोजिनी नायडू
22%
मोतीलाल नेहरू
43%
अब्बास तय्यबजी
6%
कस्तुरबा गांधी
❤8
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous Quiz
1%
1, 3
18%
1, 3, 4
22%
1, 2, 3
59%
1, 2, 3, 4
❤4
योग्य ठिकाण ओळखा
1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous Quiz
8%
बडोदा
28%
इंदोर
21%
पुणे
42%
कोल्हापूर
❤3👍2
🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्यावर गोळी झाडली❓
Anonymous Quiz
1%
आग्रा
27%
मेरठ
21%
कानपूर
50%
बराकपूर
बर्माचा शेवटचा राजा थिबाव महाराष्ट्रात कोठे राहिला?
Anonymous Quiz
26%
रत्नागिरी
27%
वर्धा
46%
शोलापूर
2%
पूना
❤2
Q. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous Quiz
6%
माधवराव बागल
40%
काशिनाथराव वैद्य
40%
दिनकरराव जवळकर
14%
दादासाहेब सुर्वे
❤2
Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Anonymous Quiz
16%
शिवराम जानबा कांबळे
36%
गोपाळ बाबा वलंगकर
36%
किसन फागुजी बनसोडे
12%
महाराजा सयाजीराव गायकवाड
ब्रिटिश काळात भारतीयांसाठी लष्करात कोणते उच्च पद होते ?
Anonymous Quiz
3%
सरदार
28%
हवालदार
60%
सुभेदार
10%
कॅप्टन
❤4
गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीने कोणत्या लोकांना ते धोकादायक आहेत असे मानून कलकत्त्यात प्रवेश करू दिला नाही?
Anonymous Quiz
11%
पेंढारी
16%
मराठा सरदार
64%
बॅप्टिस्ट धर्मोपदेशक
9%
फ्रेंच व डेनिश सैनिक
भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांच्या धोरणात बदल झाला कारण-
(STI पूर्व 2013) अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर ब) भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम
(STI पूर्व 2013) अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर ब) भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम
Anonymous Quiz
4%
अ आणि ब फक्त
30%
ब आणि क फक्त
27%
अ आणि क फक्त
39%
अ, ब आणि क
❤4
Drain Of Wealth’ ( संपत्ती वहन किंवा गळतीचा) सिद्धांत कोणी मांडला आहे?
Anonymous Quiz
58%
A. दादाभाई नौरोजी
29%
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
9%
C. नाना शंकरशेठ
4%
D. बिपिचंद्र बोस
❤3
भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?
Anonymous Quiz
64%
A. पोर्तुगीज
16%
B. इंग्रज
18%
C. डच
2%
D. फ्रेंच
❤3
महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते?
Anonymous Quiz
22%
अॅनी बेझंट
70%
लोकमान्य टिळक
6%
बॅरिस्टर खापरडे
2%
डॉ. बी. एस. मुंजे
❤5
यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous Quiz
8%
१९९०
54%
१९८८
30%
१९८७
8%
१९९८
❤6🥰1
◾लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीसंदर्भात केलेल्या खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous Quiz
8%
त्याने १८८२ मध्ये देशी वृत्तपत्र कायदा रद्द करून मुद्रणस्वातंत्र्याचा पुरस्कार केला.
27%
त्याने १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला.
38%
भारतीय न्यायाधीशांना युरोपीय आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार देणारे इल्बर्ट विधेयक मांडले.
27%
प्राचीन स्मारक कायदा संमत केला.
❤2
साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ला सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला?
Anonymous Quiz
8%
छत्रपती शिवाजी महाराज
38%
छत्रपती संभाजी महाराज
44%
छत्रपती राजाराम राजे
11%
छत्रपती शाहू राजे
❤7
▪️गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला❓
Anonymous Quiz
8%
समाजवाद
24%
मानवतावाद
67%
बुद्धीप्रामाण्यवाद
1%
यापैकी नाही
❤2