Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटीशांनी कोणाची नियुक्ती केली ?

(राज्य सेवा (मुख्य) जाने 2023)
Anonymous Quiz
24%
मिर जाफर
31%
मिर कासीम
44%
सिराज -उद्-दौला
1%
शहा अलम
6👍2
1757 च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले ?

(राज्यसेवा पूर्व, 2021)
Anonymous Quiz
10%
मद्रास
75%
बंगाल
14%
बिहार
1%
ओरिसा
🥰32
सिक्कीम हे संपूर्णपणे कागदविरहित (Paperless) न्यायव्यवस्था असलेले भारतातील पहिले राज्य बनले आहे.

परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. आर. बालसुब्रमण्यम आणि डॉ. जोरम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

2] केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
17
सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous Quiz
77%
राजाराम मोहन रॉय
5%
महात्मा गांधी
16%
डॉ . बाबासाहेब आंबेडकर
2%
विनोबा भावे
6
त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले . त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला . त्यांनी आमर्स अक्ट रद्द केला . ते कोण होते ?
Anonymous Quiz
9%
लॉर्ड लिटन
48%
लॉर्ड रिपन
38%
लॉर्ड हेस्टीग्ज
5%
लॉर्ड इलबर्ट
9
Forwarded from CECAW
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸

🔘 History 0️⃣4️⃣
🔰 PYQ Analysis Series
🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे


⭕️YouTube Live
दुपारी. 05 : 00 वा.
☑️ By Shailesh Sir

📍Click on the link below to Notify me Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtube.com/live/fC43wz9_whA
2
▪️1857 च्या उठावाबद्दल 'पाहिले स्वतंत्र युद्ध' असे उद‍्गार कोणी काढले
Anonymous Quiz
69%
वि. दा. सावरकर
19%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
9%
अशोक मेहता
2%
एस. एन. सेन
5
🔰भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते?
Anonymous Quiz
36%
दादाभाई नौरोजी
30%
पं. जवाहरलाल नेहरु
29%
जगन्नाथ शंकरशेठ
5%
फिरोजशाह मेहता
11
खालीलपैकी कोणत्या मवाळ नेत्याने राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी असताना 'सरकार जनमताची पर्वा करत नसेल तर सरकारशी सहकार्य करण्याचे धोरण राष्ट्रीय सभेला सोडून द्यावे लागेल' अशी भूमिका मांडली होती?
Anonymous Quiz
8%
(1) फिरोजशहा मेहता
49%
(2) दादाभाई नौरोजी
29%
(3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
15%
(4) गोपाळ कृष्ण गोखले
9🥱2
कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेले 'गीतगोविंद' हे काव्य कोणी लिहिले ?
Anonymous Quiz
15%
(1) मुकुंदराज
20%
(2) कल्हण
52%
(3) भास्कराचार्य
13%
(4) जयदेव
7
session has started
4
Join
4
'गुजरात देशाचा इतिहास' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?
Anonymous Quiz
19%
1) बाबा पदमनजी
47%
2)गोपाळ कृष्ण गोखले
14%
3) दादोबा पांडुरंग
21%
4) लोकहितवादी
7
ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
Anonymous Quiz
35%
लॉर्ड कॉर्नवालीस
48%
वॉरन हेस्टींग
15%
लॉर्ड रिपन
3%
विल्यम हंटर
4
▪️कोणत्या व्हाइसरॉयचा कालखंड हा ' भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड' म्हणून ओळखला जतो
लॉर्ड लिटन
Anonymous Quiz
22%
लॉर्ड लिटन
52%
लॉर्ड रिपन
16%
लॉर्ड मेयो
10%
लॉर्ड कर्झन
8🤔3👏2
1888 मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज युल हे ___________होते.
Anonymous Quiz
20%
ब्रिटिश
43%
आयरिश
34%
स्कॉटिश
2%
स्पॅनिश
4
आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?
Anonymous Quiz
3%
उषा मेहता
85%
कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन
11%
अरुणा असफ अली
1%
यापैकी नाही
2
तिसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती ?
Anonymous Quiz
2%
1929
12%
1930
31%
1931
55%
1932
2👍2👏1