‘अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रुप’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
14%
1) अति खाणे नुकसानकारक असते.
15%
2) आरशात तोंड पाहून रुप न्याहाळणे.
22%
3) स्वत:ची चूक लपविण्याचा प्रयत्न करणे.
50%
4) अतिशय उतावळेपणाची कृती करणे.
संबोधन दर्शवितांना कोणते विरामचिन्ह वापराल ?
Anonymous Quiz
21%
1) स्वल्पविराम
24%
2) अर्धविराम
46%
3) संयोगचिन्ह
9%
4) अपूर्णविराम
गोगलगाय (Snail) व ऑक्टोपस (Octopus) हे प्राणी …………………………… संघातील आहे.
Anonymous Quiz
18%
1) संघ सिलेंटराटा
43%
2) संघ मोलुस्का
18%
3) संघ कॉर्डाटा
21%
4) संघ ॲनिलिडा
------ हे भारतीय संघराज्याचे वैशिष्ट्ये नाही.
Anonymous Quiz
25%
1) एकेरी नागरीकत्व
30%
2) द्विपक्ष पद्धती
35%
3) दुहेरी शासनपद्धती
10%
4) लिखित राज्यघटना
Animals living in flocks. Choose the correct one word.
Anonymous Quiz
37%
1) Amphibious
26%
2) Sociable
30%
3) Gregarious
7%
4) Social
‘गुसाडी’ कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे ?
Anonymous Quiz
13%
1) केरळ
48%
2) तेलंगना
25%
3) कर्नाटक
14%
4) तमिळनाडु
'पाचबत्ती' हे भारत छोडो आंदोलनातील पाच हुतात्मे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते
Anonymous Quiz
15%
1) पुणे
39%
2) सातारा
39%
3) पालघर
7%
4) नाशिक
पाचबत्ती हुतात्मे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील, विशेषतः 'भारत छोडो' आंदोलनातील (१९४२) पाच स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी महाराष्ट्रातील पालघर येथे आपल्या प्राणांची आहुती दिली.
१४ ऑगस्ट १९४२ रोजी पालघरमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध 'चले जाव' आंदोलनाचा एक भाग म्हणून मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात हे पाच क्रांतिकारक शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ पालघर शहरात 'हुतात्मा चौक' उभारण्यात आला आहे, ज्याला 'पाचबत्ती' चौक असेही म्हटले जाते.
हे पाच हुतात्मे असे आहेत:
* काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी, पालघर)
* गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव, पालघर)
* रामप्रसाद भीमाशंकर तिवारी (पालघर)
* रामचंद्र महादेव चुरी (मुरबे, पालघर)
* सुकुर गोविंद मोरे (सालवड, पालघर)
या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला आदरांजली म्हणून, दरवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस पालघरमध्ये 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो आणि त्या दिवशी बाजारपेठा बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
https://t.me/oasisstudypoint
१४ ऑगस्ट १९४२ रोजी पालघरमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध 'चले जाव' आंदोलनाचा एक भाग म्हणून मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात हे पाच क्रांतिकारक शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ पालघर शहरात 'हुतात्मा चौक' उभारण्यात आला आहे, ज्याला 'पाचबत्ती' चौक असेही म्हटले जाते.
हे पाच हुतात्मे असे आहेत:
* काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी, पालघर)
* गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव, पालघर)
* रामप्रसाद भीमाशंकर तिवारी (पालघर)
* रामचंद्र महादेव चुरी (मुरबे, पालघर)
* सुकुर गोविंद मोरे (सालवड, पालघर)
या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला आदरांजली म्हणून, दरवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस पालघरमध्ये 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो आणि त्या दिवशी बाजारपेठा बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
https://t.me/oasisstudypoint
Select the most appropriate ANTONYM of the given word.
Hostile
Hostile
Anonymous Quiz
20%
1) Inimical
35%
2) Truthful
18%
3) Covert
28%
4) Friendly
Select the most appropriate ANTONYM of the given word.
Hostile - प्रतिकुल, विरोधी, शत्रुत्व निर्माण करणारा
1) Inimical - वैमनस्यपूर्ण, शत्रुत्वाचा
2) Truthful - सत्यवादी, ईमानदार
3) Covert - गुप्त, छुपा
4) Friendly - मैत्रीपूर्ण, दोस्ती करणारा
Hostile - प्रतिकुल, विरोधी, शत्रुत्व निर्माण करणारा
1) Inimical - वैमनस्यपूर्ण, शत्रुत्वाचा
2) Truthful - सत्यवादी, ईमानदार
3) Covert - गुप्त, छुपा
4) Friendly - मैत्रीपूर्ण, दोस्ती करणारा
कोणत्या प्राचीन भाषेत 'जातक कथा' लिहिल्या गेल्या ?
Anonymous Quiz
35%
1) पाली
31%
2) प्राकृत
32%
3) संस्कृत
1%
4) तामिळ