*संशोधक व त्यांनी लावलेले शोध*
क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी = हायेमान
सदर चॅनल MPSC PSI-STI-ASO महाराष्ट्र कृषीअधीक्षक वनसेवा टॅक्स असिस्टंट पोलीस भरती MPSC लिपिक पुर्व व मुख्य तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अंत्यत उपयुक्त आहे
तरी सर्वांनी @mpsctipsandtricks हे चॅनल अवश्य जाॅईन करा
लिंक 👇👇
https://t.me/mpsctipsandtricks
क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी = हायेमान
सदर चॅनल MPSC PSI-STI-ASO महाराष्ट्र कृषीअधीक्षक वनसेवा टॅक्स असिस्टंट पोलीस भरती MPSC लिपिक पुर्व व मुख्य तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अंत्यत उपयुक्त आहे
तरी सर्वांनी @mpsctipsandtricks हे चॅनल अवश्य जाॅईन करा
लिंक 👇👇
https://t.me/mpsctipsandtricks
Telegram
MPSC Tips and Tricks
💐 ट्रिक्स ट्रिक्स ट्रिक्स 💐
📚 MPSC व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 📕
📖 संपूर्ण ज्ञान एकाच ठिकाणी 📖
प्लीज ज्वाइन करा @MPSCtipsandTricks
Here you can find different tips and tricks, videos which is useful for MPSC and other compititive exams.
📚 MPSC व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 📕
📖 संपूर्ण ज्ञान एकाच ठिकाणी 📖
प्लीज ज्वाइन करा @MPSCtipsandTricks
Here you can find different tips and tricks, videos which is useful for MPSC and other compititive exams.
ी यांसारखी गिरिस्थाने वसली आहेत. कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत. सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक यांदरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी (१,०८५ मी.), सोंसोगड (१,१८६ मी.), मोरलेगड (१,०५४ मी.) ही गोव्यातील प्रमुख शिखरे आहेत.
सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाचा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत.
म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे.
तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.
पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम् (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे.
चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.
पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते.
▪️नदया
भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत.
सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा,
सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाचा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत.
म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे.
तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.
पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम् (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे.
चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.
पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते.
▪️नदया
भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत.
सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा,
मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.
कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे. शिम्शा, हेमवती, कब्बनी, भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात.
तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्र्चिम घाटातच आहेत.
पश्र्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत. पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे. पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नदया आहेत. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर, पोन्नानी, चलाकुडी, पेरियार, कल्लदा या मुख्य पश्र्चिम वाहिनी नदया आहेत. यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब (२२४ किमी.) नदी आहे.
सह्याद्रीची प्रपाती भूरचना असल्यामुळे तीव्र उतारावरून वेगाने वाहताना अनेक नदया कडयांवरून खाली कोसळत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. उदा., कर्नाटकात शरावती नदीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा ( जोग ) धबधबा ( उंची २५३ मी.) आणि कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा (९७ मी.). तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्र्चिम घाटात जलविद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सु. ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे १९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत् निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकातील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम् हे धबधबेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.
▪️हवामान
समुद्रसपाटीपासूनची उंची व समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्र्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते. सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते. उत्तरेकडील भागात १,५०० मी. उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २,००० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. तर उत्तर भागात २४° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान गोठणबिंदूपर्यंत खाली जाते.
बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्र्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्र्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी. असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी.पर्यंत आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. आहे. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तेथे पर्जन्यमान कमी कमी होत गेलेले आहे. दक्षिणेकडील पश्चिम घाट प्रदेशात पावसाळा दीर्घकाळ असतो.
▪️वने
पश्र्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्र्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित किंवा वर्षारण्ये, १५० ते २०० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र, सदाहरित अरण्यांच्या पश्र्चिमेस उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, १०० ते १५० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पूर्व उतारावर सदाहरित अरण्यांच्या पूर्वेस उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगतच्या ७५ ते १२५ सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात.
सस.पासून सु. ९०० ते १,८०० मी. उंचीच्या घाट प्रदेशात प्रामुख्याने महाबळेश्वर, निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १,८०० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात, प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात, आर्द्र समशीतोष्
कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे. शिम्शा, हेमवती, कब्बनी, भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात.
तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्र्चिम घाटातच आहेत.
पश्र्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत. पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे. पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नदया आहेत. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर, पोन्नानी, चलाकुडी, पेरियार, कल्लदा या मुख्य पश्र्चिम वाहिनी नदया आहेत. यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब (२२४ किमी.) नदी आहे.
सह्याद्रीची प्रपाती भूरचना असल्यामुळे तीव्र उतारावरून वेगाने वाहताना अनेक नदया कडयांवरून खाली कोसळत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. उदा., कर्नाटकात शरावती नदीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा ( जोग ) धबधबा ( उंची २५३ मी.) आणि कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा (९७ मी.). तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्र्चिम घाटात जलविद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सु. ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे १९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत् निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकातील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम् हे धबधबेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.
▪️हवामान
समुद्रसपाटीपासूनची उंची व समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्र्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते. सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते. उत्तरेकडील भागात १,५०० मी. उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २,००० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. तर उत्तर भागात २४° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान गोठणबिंदूपर्यंत खाली जाते.
बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्र्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्र्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी. असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी.पर्यंत आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. आहे. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तेथे पर्जन्यमान कमी कमी होत गेलेले आहे. दक्षिणेकडील पश्चिम घाट प्रदेशात पावसाळा दीर्घकाळ असतो.
▪️वने
पश्र्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्र्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित किंवा वर्षारण्ये, १५० ते २०० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र, सदाहरित अरण्यांच्या पश्र्चिमेस उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, १०० ते १५० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पूर्व उतारावर सदाहरित अरण्यांच्या पूर्वेस उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगतच्या ७५ ते १२५ सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात.
सस.पासून सु. ९०० ते १,८०० मी. उंचीच्या घाट प्रदेशात प्रामुख्याने महाबळेश्वर, निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १,८०० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात, प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात, आर्द्र समशीतोष्
गलात राहणाऱ्या आदिवासी जमातींना उदरनिर्वाहासाठी पुरेशा प्रमाणात फळे, कंदमुळे इ. सहज उपलब्ध होत असत. प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे सखल भागातील लोकांना अशा अरण्यमय भागात येऊन शेती करणे किंवा वसाहती स्थापन करणे शक्य नव्हते. त्यामुळे जंगले सुरक्षित होती. परंतु ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर प्रामुख्याने मळ्यांच्या लागवडीसाठी व त्यानंतर इतर कारणांसाठी मोठया प्रमाणावर जंगलतोड केली गेली.
▪️जैवविविधता
पारिस्थितीकीयदृष्टया पश्र्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अतिशय समृद्ध आहे. अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. पारिस्थितीकी वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्र्चिम घाट परिसर पारिस्थितीकीयदृष्टया अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.
भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ ५% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या २७% वनस्पती ( सु. ४,००० ते १५,००० जाती ) येथे आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्र्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत.
पश्र्चिम घाटातील पर्वतश्रेण्या म्हणजे असंख्य वन्य प्राण्यांची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती, १७९ जल - स्थलचर ( उभयचर ) वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत. जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. येथील मोठया ठिपक्यांचे जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे माकडांची संख्याही प्रचंड आहे. मोठया शेपटीच्या माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानांत सर्वाधिक आहे. विविध जातींच्या गोगलगाई, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे, फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे. एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सु. ६,००० जातींचे कीटक आहेत. फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात. येथील प्रवाहांमधून विविधरंगी मासे पाहावयास मिळतात.
निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. पाणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलेले आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे; तसेच बह्मगिरी व पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान व अन्नेकल राखीव जंगलात हत्तींची संख्या पुष्कळ आहे.
कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात सु. सहा हजारांवर हत्ती व देशातील १०% दुर्मिळ जातींचे वाघ आहेत ( सन २००४). देशातील सुंदरबन व्यतिरिक्त वाघांची संख्या अधिक असणारा पश्चिम घाटातील सलग अरण्यांचा प्रदेश कर्नाटक, तमिळनाडू व केरळमध्ये पसरला आहे. पश्चिम घाटात गवे मोठया प्रमाणात आढळतात. कर्नाटकातील बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य व नागरहोळे या दोन प्रदेशांत सु. पाच हजारांवर गवे आहेत. महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी लंगूर मोठया संख्येने कोडगू जंगलात आढळतात. भारतीय मंटजॅक हरणे भद्रा वन्यप्राणी अभयारण्यात तसेच चिकमगळूरच्या राखीव व्याघ प्रकल्प प्रदेशात मोठया संख्येने आहेत.
ब्राझीलमधील रिओ दे जानेरो येथे झालेल्या ‘ जागतिक वसुंधरा ’ परिषदेमध्ये (१९९२) पश्र्चिम घाटाची गणना जगातील अठरा अतिसंवेदनशील ( हॉटस्पॉट ) अशा पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. भारत सरकारने येथील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने दोन जीवावरणीय राखीव प्रदेश, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक वन्यप्राणी अभयारण्ये व राखीव जंगलांची घोषणा केली आहे.
जॉईन करा @MPSCtipsandTricks
▪️जैवविविधता
पारिस्थितीकीयदृष्टया पश्र्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अतिशय समृद्ध आहे. अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. पारिस्थितीकी वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्र्चिम घाट परिसर पारिस्थितीकीयदृष्टया अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.
भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ ५% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या २७% वनस्पती ( सु. ४,००० ते १५,००० जाती ) येथे आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्र्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत.
पश्र्चिम घाटातील पर्वतश्रेण्या म्हणजे असंख्य वन्य प्राण्यांची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती, १७९ जल - स्थलचर ( उभयचर ) वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत. जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. येथील मोठया ठिपक्यांचे जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे माकडांची संख्याही प्रचंड आहे. मोठया शेपटीच्या माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानांत सर्वाधिक आहे. विविध जातींच्या गोगलगाई, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे, फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे. एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सु. ६,००० जातींचे कीटक आहेत. फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात. येथील प्रवाहांमधून विविधरंगी मासे पाहावयास मिळतात.
निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. पाणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलेले आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे; तसेच बह्मगिरी व पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान व अन्नेकल राखीव जंगलात हत्तींची संख्या पुष्कळ आहे.
कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात सु. सहा हजारांवर हत्ती व देशातील १०% दुर्मिळ जातींचे वाघ आहेत ( सन २००४). देशातील सुंदरबन व्यतिरिक्त वाघांची संख्या अधिक असणारा पश्चिम घाटातील सलग अरण्यांचा प्रदेश कर्नाटक, तमिळनाडू व केरळमध्ये पसरला आहे. पश्चिम घाटात गवे मोठया प्रमाणात आढळतात. कर्नाटकातील बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य व नागरहोळे या दोन प्रदेशांत सु. पाच हजारांवर गवे आहेत. महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी लंगूर मोठया संख्येने कोडगू जंगलात आढळतात. भारतीय मंटजॅक हरणे भद्रा वन्यप्राणी अभयारण्यात तसेच चिकमगळूरच्या राखीव व्याघ प्रकल्प प्रदेशात मोठया संख्येने आहेत.
ब्राझीलमधील रिओ दे जानेरो येथे झालेल्या ‘ जागतिक वसुंधरा ’ परिषदेमध्ये (१९९२) पश्र्चिम घाटाची गणना जगातील अठरा अतिसंवेदनशील ( हॉटस्पॉट ) अशा पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. भारत सरकारने येथील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने दोन जीवावरणीय राखीव प्रदेश, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक वन्यप्राणी अभयारण्ये व राखीव जंगलांची घोषणा केली आहे.
जॉईन करा @MPSCtipsandTricks
In this lesson we have discuss District's of Maharashtra having same number of taluka's and hydroelectric centres of Maharashtra very easy trick. https://unacademy.com/lesson/districts-and-hydroelectric-centres-of-maharashtra-trick-jilhe-v-jl-vidyut-kendr-in-marathi/Z79B41DZ
👆
❤️मराठी मध्ये❤️
👆
💐महाराष्ट्रातील समान तालुके असलेले जिल्हे व महाराष्ट्रातील जल विद्युत् केंद्र ट्रिक सह 💐
Join @MPSCtipsandTricks
👆
❤️मराठी मध्ये❤️
👆
💐महाराष्ट्रातील समान तालुके असलेले जिल्हे व महाराष्ट्रातील जल विद्युत् केंद्र ट्रिक सह 💐
Join @MPSCtipsandTricks
Unacademy
District's and Hydroelectric Centre's of Maharashtra trick जिल्हे व जल विद्युत केंद्र (in Marathi) | (Marathi) Geography Facts…
In this lesson we have discuss District's of Maharashtra having same number of taluka's and hydroelectric centres of Maharashtra very easy trick.
1) नुकत्याच झालेल्या कॉमन वेल्थ गमे 2018 मध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला सर्वाधिक सुवर्ण पदक प्राप्त झाले?
2)सध्या लोकसभेत सर्वात विरोधी पक्ष कोणता ?
3)नुकत्याच झालेल्या कॉमन वेल्थ 2018 मध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला प्रत्येकी एक सुवर्ण एक सिल्वर एक ब्राँझ पदक मिळाले?
4)कोकण रेल्वे चा शुभारंभ केव्हा झाला?
5)महाराष्ट्रातली सिद्धेश्वर एक्सप्रेस कोठून कोठे धावते?
6)गोंड या आदिवासी जमातीचे पारंपरिक नृत्यप्रकारचे नाव काय?
7)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या नावा मध्ये राष्टीय हा शब्द कोणत्या वर्षी टाकण्यात आला?
8)पंजाब कुळ कायदा केव्हा सहमत झाला?
9)बंगाल फाळणी च्या दरम्यान कोणी स्वदेशी औषधांचा कारखाना काढला?
10)विधांपारिषदेसाठी कोणत्या मतदारसंघातून एक तृतीयाश सभासद निवडतात?
उत्तर
1)शूटिंग या क्रीडा प्रकारात
2)कोणताच विरोधी पक्ष नाही , कारण कोणत्याच पक्षाला 1/10 सीट मिळाली नाही
[07/06, 7:10 PM] Nilesh Naware: 3)एथलेटीक्स
4)26 जाणे 1998
5)सोलापूर ते मुंबई
6)करमा
7)1891
8)1887
9)डॉक्टर. प्रफुलचंद्र रे
10)विधानसभा मतदार संघ व स्थानिक स्वराज्य मतदारसंघ
Join @MPSCtipsandTricks
2)सध्या लोकसभेत सर्वात विरोधी पक्ष कोणता ?
3)नुकत्याच झालेल्या कॉमन वेल्थ 2018 मध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला प्रत्येकी एक सुवर्ण एक सिल्वर एक ब्राँझ पदक मिळाले?
4)कोकण रेल्वे चा शुभारंभ केव्हा झाला?
5)महाराष्ट्रातली सिद्धेश्वर एक्सप्रेस कोठून कोठे धावते?
6)गोंड या आदिवासी जमातीचे पारंपरिक नृत्यप्रकारचे नाव काय?
7)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या नावा मध्ये राष्टीय हा शब्द कोणत्या वर्षी टाकण्यात आला?
8)पंजाब कुळ कायदा केव्हा सहमत झाला?
9)बंगाल फाळणी च्या दरम्यान कोणी स्वदेशी औषधांचा कारखाना काढला?
10)विधांपारिषदेसाठी कोणत्या मतदारसंघातून एक तृतीयाश सभासद निवडतात?
उत्तर
1)शूटिंग या क्रीडा प्रकारात
2)कोणताच विरोधी पक्ष नाही , कारण कोणत्याच पक्षाला 1/10 सीट मिळाली नाही
[07/06, 7:10 PM] Nilesh Naware: 3)एथलेटीक्स
4)26 जाणे 1998
5)सोलापूर ते मुंबई
6)करमा
7)1891
8)1887
9)डॉक्टर. प्रफुलचंद्र रे
10)विधानसभा मतदार संघ व स्थानिक स्वराज्य मतदारसंघ
Join @MPSCtipsandTricks
♻️ भारतातील_कृषी क्रांती ♻️
•हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन
•धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
•निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ
•पित क्रांती - तेलबिया
•लाल क्रांती - मांस उत्पादन
•रजत क्रांती - अंडी उत्पादन
•सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन
•गोल क्रांती - बटाटा उत्पादन
•करडी क्रांती - खत उत्पादन
Join @MPSCtipsandTricks
•हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन
•धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
•निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ
•पित क्रांती - तेलबिया
•लाल क्रांती - मांस उत्पादन
•रजत क्रांती - अंडी उत्पादन
•सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन
•गोल क्रांती - बटाटा उत्पादन
•करडी क्रांती - खत उत्पादन
Join @MPSCtipsandTricks
📌 राज्यात एक हजार मुलांमागे सर्वाधिक मुलींची संख्या "पुणे"....
■◆ पुण्यामध्ये २०१६ वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी मुलींचे प्रमाण ६३अंकांनी वाढले आहे.
■◆ राज्यात पुण्यासह अठरा जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत झाल्यामुळे प्रमाण वाढले आहे; तर १४ जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण अद्यापही घटले आहे.
■◆ राज्यात २०१०पासून एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण २०१४ पर्यंत वाढत गेल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांत लिंगगुणोत्तराचे प्रमाण कमी-जास्त होत राहिले. परंतु, २०१७ वर्षी राज्यातील लिंगगुणोत्तराचे प्रमाण ९१३ असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रमाण ९ अंकांनी वाढले आहे.
■◆ २०१० मध्ये राज्यात ८५४ एवढे मुलींचे प्रमाण होते. त्यात वाढ होऊन २०१७ मध्ये ९१३ एवढे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच गेल्या सात वर्षांमध्ये राज्यात मुलींचे प्रमाण ५९ अंकांनी वाढले आहे.
🎍🎍जिल्ह्याचे नाव = २०१६ वर्ष = २०१७ वर्ष = वाढलेले प्रमाण
🌻 पुणे = ८४५ = ९०८ = ६३
🌻 गडचिरोली = ९४५ = १००० = ५५
🌻 बुलडाणा = ८७७ = ९१७ = ४०
🌻 जालना = ८६६ = ९०५ = ३९
🌻 उस्मानाबाद = ८७४ =९०४ = ३०
🌻 रायगड = ९१४ = ९४१= २७
🌻 सिंधुदुर्ग = ९१५ = ९४१ = २६
🌻 गोंदिया = ९२२ = ९४५ = २३
🌻 लातूर = ९१९ = ९३९ = २०
🌻 सातारा = ८८५ = ९०० = १५
■◆ कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, परभणी, हिंगोली, बीड, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१७ मध्ये घसरल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.
❌ हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ९२ अंकांनी प्रमाण घसरले असून, त्यापाठोपाठ जळगावमध्ये ५८; तर भंडारा जिल्ह्याचा त्यानंतर क्रमांक लागतो. भंडारा जिल्ह्यात ३८ अंकांनी प्रमाण घसरले आहे.
Join @MPSCtipsandTricks
■◆ पुण्यामध्ये २०१६ वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी मुलींचे प्रमाण ६३अंकांनी वाढले आहे.
■◆ राज्यात पुण्यासह अठरा जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत झाल्यामुळे प्रमाण वाढले आहे; तर १४ जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण अद्यापही घटले आहे.
■◆ राज्यात २०१०पासून एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण २०१४ पर्यंत वाढत गेल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांत लिंगगुणोत्तराचे प्रमाण कमी-जास्त होत राहिले. परंतु, २०१७ वर्षी राज्यातील लिंगगुणोत्तराचे प्रमाण ९१३ असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रमाण ९ अंकांनी वाढले आहे.
■◆ २०१० मध्ये राज्यात ८५४ एवढे मुलींचे प्रमाण होते. त्यात वाढ होऊन २०१७ मध्ये ९१३ एवढे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच गेल्या सात वर्षांमध्ये राज्यात मुलींचे प्रमाण ५९ अंकांनी वाढले आहे.
🎍🎍जिल्ह्याचे नाव = २०१६ वर्ष = २०१७ वर्ष = वाढलेले प्रमाण
🌻 पुणे = ८४५ = ९०८ = ६३
🌻 गडचिरोली = ९४५ = १००० = ५५
🌻 बुलडाणा = ८७७ = ९१७ = ४०
🌻 जालना = ८६६ = ९०५ = ३९
🌻 उस्मानाबाद = ८७४ =९०४ = ३०
🌻 रायगड = ९१४ = ९४१= २७
🌻 सिंधुदुर्ग = ९१५ = ९४१ = २६
🌻 गोंदिया = ९२२ = ९४५ = २३
🌻 लातूर = ९१९ = ९३९ = २०
🌻 सातारा = ८८५ = ९०० = १५
■◆ कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, परभणी, हिंगोली, बीड, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१७ मध्ये घसरल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.
❌ हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ९२ अंकांनी प्रमाण घसरले असून, त्यापाठोपाठ जळगावमध्ये ५८; तर भंडारा जिल्ह्याचा त्यानंतर क्रमांक लागतो. भंडारा जिल्ह्यात ३८ अंकांनी प्रमाण घसरले आहे.
Join @MPSCtipsandTricks
🔅 आर.बी.आय.चे तिमाही पतधोरण :-
___________
📌भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर 6.25% तर रिव्हर्स रेपो दर 6 % टक्के इतका झाला आहे.
📌आरबीआयने 2018-19 या वर्षाचं तीसरे पतधोरण जाहीर केलं.
📌मोदी सरकारच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात आरबीआयने पहिल्यांदाच रेपो दरात वाढ केली आहे.
📌रेपो रेट :-
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
📌रिव्हर्स रेपो रेट :-
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
Join @MPSCtipsandTricks
___________
📌भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर 6.25% तर रिव्हर्स रेपो दर 6 % टक्के इतका झाला आहे.
📌आरबीआयने 2018-19 या वर्षाचं तीसरे पतधोरण जाहीर केलं.
📌मोदी सरकारच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात आरबीआयने पहिल्यांदाच रेपो दरात वाढ केली आहे.
📌रेपो रेट :-
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
📌रिव्हर्स रेपो रेट :-
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
Join @MPSCtipsandTricks
https://unacademy.com/lesson/mountain-forts-of-maharashtra-part-1-ddongrii-kille-bhaag-1-in-marathi/S6V2FDSU
👆
महाराष्ट्रातील डोंगरी किल्ले ट्रिक भाग-१
👆
❤मराठी मध्ये❤
Join Telegram
@MPSCtipsandtricks
👆
महाराष्ट्रातील डोंगरी किल्ले ट्रिक भाग-१
👆
❤मराठी मध्ये❤
Join Telegram
@MPSCtipsandtricks
Unacademy
Mountain Forts of Maharashtra part-1 डोंगरी किल्ले भाग-१ (in Marathi) | (Marathi) Geography Facts and Tricks - Unacademy
In this lesson we have discuss different Mountain Forts of Maharashtra with very easy trick which is very useful for MPSC and other compititive exams.
*गुप्तवार्ता अभ्यासक्रम तयारी महत्वाची संदर्भ पुस्तके*
गुप्तवार्ता परीक्षेसाठी सर्व पदवीधर पात्र असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जून 2018 आहे. या पदासाठी वयोमर्यादा खुला प्रवर्ग 30 वर्षे व मागास प्रवर्ग 33 वर्षे आहे.
(अ).कला शाखा(३० प्रश्न ६० गुण)-
.आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - व्ही.बी.पाटील
२.महाराष्ट्राचा भूगोल -प्रा.खतीब किंवा प्रा.सवदी यांचे पुस्तक
3.भारताचा भूगोल - डॉ.अनिरुद्ध
४.पंचायतराज - व्ही.बी.पाटील
५.कला शाखा घटक - के'सागर
६.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज- विनायक घायाळ
(ब).विज्ञान शाखा(१०प्रश्न २०गुण)
१. विज्ञान शाखा - के सागर
२.विज्ञान तंत्रज्ञान - रंजन कोळंबे
३.विज्ञान तंत्रज्ञान- डॉ.प्रमोद जोगळेकर
(क).चालू घडामोडी(२५ प्रश्न ५० गुण)-
विनायक घायाळ, इद्रीस पठाण,राजेश भराटे, बळीराम हावळे, समाधान निमसरकार
(ड). बुद्धिमत्ता चाचणी (१० प्रश्न २० गुण) -*
डॉ.अनिरुद्ध,अनिल अंकलगी, पंढरीनाथ राणे, सतीश वसे यांची संदर्भ पुस्तके
(इ). डोमेन अंडरस्टँडिंग (विविध कार्यक्षेत्रांचे आकलन)(२५ प्रश्न ५० गुण)-*
१.डोमेन अंडरस्टँडिंग - के'सागर
२.डोमेन अंडरस्टँडिंग - डॉ.शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे
३.YCMOU समाजशास्त्र पुस्तके
जॉईन करा मित्रांनो @MPSCtipsandTricks
गुप्तवार्ता परीक्षेसाठी सर्व पदवीधर पात्र असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जून 2018 आहे. या पदासाठी वयोमर्यादा खुला प्रवर्ग 30 वर्षे व मागास प्रवर्ग 33 वर्षे आहे.
(अ).कला शाखा(३० प्रश्न ६० गुण)-
.आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - व्ही.बी.पाटील
२.महाराष्ट्राचा भूगोल -प्रा.खतीब किंवा प्रा.सवदी यांचे पुस्तक
3.भारताचा भूगोल - डॉ.अनिरुद्ध
४.पंचायतराज - व्ही.बी.पाटील
५.कला शाखा घटक - के'सागर
६.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज- विनायक घायाळ
(ब).विज्ञान शाखा(१०प्रश्न २०गुण)
१. विज्ञान शाखा - के सागर
२.विज्ञान तंत्रज्ञान - रंजन कोळंबे
३.विज्ञान तंत्रज्ञान- डॉ.प्रमोद जोगळेकर
(क).चालू घडामोडी(२५ प्रश्न ५० गुण)-
विनायक घायाळ, इद्रीस पठाण,राजेश भराटे, बळीराम हावळे, समाधान निमसरकार
(ड). बुद्धिमत्ता चाचणी (१० प्रश्न २० गुण) -*
डॉ.अनिरुद्ध,अनिल अंकलगी, पंढरीनाथ राणे, सतीश वसे यांची संदर्भ पुस्तके
(इ). डोमेन अंडरस्टँडिंग (विविध कार्यक्षेत्रांचे आकलन)(२५ प्रश्न ५० गुण)-*
१.डोमेन अंडरस्टँडिंग - के'सागर
२.डोमेन अंडरस्टँडिंग - डॉ.शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे
३.YCMOU समाजशास्त्र पुस्तके
जॉईन करा मित्रांनो @MPSCtipsandTricks
https://unacademy.com/lesson/mountain-forts-of-maharashtra-part-2-ddongrii-kille-bhaag-2-in-marathi/KRGQEA5D
👆
महाराष्ट्रातील डोंगरी किल्ले भाग -१
👆
❤मराठी मध्ये❤
Join Telegram
@MPSCtipsandTricks
👆
महाराष्ट्रातील डोंगरी किल्ले भाग -१
👆
❤मराठी मध्ये❤
Join Telegram
@MPSCtipsandTricks
Unacademy
Mountain Forts of Maharashtra part-2 डोंगरी किल्ले भाग-२ (in Marathi) | (Marathi) Geography Facts and Tricks - Unacademy
In this lesson we have discuss different Mountain Forts of Maharashtra with very easy trick which is very useful for MPSC and other compititive exams.
Forwarded from Shoaib Patel
📎आयएनएस कलवरी पाणबुडीचे पंतप्रधान यांच्या हस्ते लोकार्पण
• INS कलवरीचे दुसरे नाव - टायगर शार्क
• देशातील पहिली scorpene class मधील पाणबुडी
• डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालू शकते
• भारतीय नौदलातली सर्वात अत्याधुनिक पाणबुडी
• इंजिनचा आवाज अतिशय कमी
• शत्रूच्या रडारवर ‘डिटेक्ट’ होणं कठीण
• लांबी ६७.५ मीटर
• उंची- १२.३
• सुरुवात - १४ डिसेंबर २००६
• बांधणी ठिकाण - माझगाव डॉक, मुंबई
• डिझाईन - फ्रेंच कंपनी DCNS चे
Join @MPSCtipsandtricks
• INS कलवरीचे दुसरे नाव - टायगर शार्क
• देशातील पहिली scorpene class मधील पाणबुडी
• डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालू शकते
• भारतीय नौदलातली सर्वात अत्याधुनिक पाणबुडी
• इंजिनचा आवाज अतिशय कमी
• शत्रूच्या रडारवर ‘डिटेक्ट’ होणं कठीण
• लांबी ६७.५ मीटर
• उंची- १२.३
• सुरुवात - १४ डिसेंबर २००६
• बांधणी ठिकाण - माझगाव डॉक, मुंबई
• डिझाईन - फ्रेंच कंपनी DCNS चे
Join @MPSCtipsandtricks
Forwarded from Shoaib Patel
भारतमाला प्रकल्प:-
*भारतमाला प्रकल्पाअंतर्गत देशभरात 60 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. 5 लाख 35 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे.
‘भारतमाला’ प्रकल्पाचा ध्येय काय-
*संपूर्ण देशभरात रस्त्यांचं जाळं वाढवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पाअंतर्गत देशभरातील राष्ट्रीय महामार्ग, देशाच्या सीमा आणि सागरी किनारपट्टी क्षेत्र (कोस्टल एरिया) इत्यादींमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पातंर्गत अपूर्ण आंतराराष्ट्रीय प्रकल्पही पूर्ण करण्यात येणार आहेत.
‘भारतमाला’ प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय-
*भारतमाला राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत नव्या महामार्गांची बांधणी करण्यात येणार आहे.यामध्ये देशाच्या सीमा, आतंरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीचे विकासप्रकल्पांचाही समावेश आहेया प्रकल्पाअंतर्गत नवनवीन नॅशनल कॉरिडॉर्स उभारण्यात येतील.दुर्गम भाग आणि पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा नवे महामार्ग बांधले जातील.चारधाम, केदारनाथ,बद्रीनाथ, यमुदनोत्री, आणि गंगोत्री आदी धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येईल.
महाराष्ट्राच्या वाट्याला काय-
*महाराष्ट्रात मुंबई-वडोदा 420 किमीचा महामार्ग तयार करण्यात येईल. किनारपट्टी क्षेत्रासाठी (कोस्टल एरिया) दिघी पोर्ट-दाभोळ-गुहागर-जयगड पोर्ट-मालवण-वेंगुर्ला-आरोंदा दरम्यान 445 किमीचा महामार्ग विकसित होणार आहे.
*मुंबई -कोलकाता दरम्यान 1854 किमीचा आणि मुंबई-कन्याकुमारी दरम्यान 1619 किमीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधला जाईल. शिवाय सोलापूर-नागपूर, सोलापूर-गुटी, औरंगाबाद-हैदराबाद आदी इकॉनॉमिक कॉरिडॉर उभारले जातील. शिवाय पुणे, धुळे, सोलापूर, नागपूर आदी शहरामध्येही रिंग रोडसाठीचा प्रस्तावाला या प्रकल्पाअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
*मुंबई-कोलकाता (1854 किमी) : मुंबई-ठाणे-नाशिक-औरंगाबाद-जालना-कारंजा-अमरावती-नागपूर-रायपूर-संभलपूर-देवगढ-खरगपूर-कोलकातामुंबई-कन्याकुमारी (1619 किमी) : मुंबई-पनवेल-महाड-चिपळूण-पणजी-कारवार- भटकळ-उडिपी-मंगलोर-कन्नूर-कोझीकोड-कोचिन-अलापुझ्झा-कोल्लम-थिरुवनंतपुरम-नागरकॉईल-कन्याकुमारीअमृतसर-जमनानगर (1316 किमी) : अमृतसर-फरीदकोट-भटिंडा-अबोहर-श्री गंगानगर-बिकानेर-नागपूर-जोधपूर-राधनपूर-सम्खियाली-जमनानगरआग्रा-मुंबई (964 किमी) : आग्रा-ग्वाल्हेर-शिवपुरी-गुना-बियाओरा-देवास-इंदूर-सेंधवा-धुळे-मालेगाव-नाशिक-ठाणे-मुंबईपुणे-विजयवाडा (906 किमी) : पुणे-सोलापूर-हैद्राबाद-विजयवाडासुरत-नागपूर (593 किमी) : सूरत-बारडोली-धुळे-जळगाव-खामगाव-अकोला-अमरावती-नागपूरसोलापूर-नागपूर (563 किमी) : सोलापूर-लातूर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-नागपूरइंदूर-नागपूर (464 किमी) : इंदूर-हरदा-बैतुल-नागपूरसोलापूर-बेल्लारी-गुटी (434 किमी) : सोलापूर-बिजापूर-कुश्तगी-होस्पेट-बेल्लारी-गुटीहैदराबाद-औरंगाबाद (427 किमी) : औरंगाबाद-जालना-नांदेड-देगलूर-संगरेड्डी-हैदराबादसोलापूर-मेहबूबनगर (290 किमी) : पुणे-शिरुर-अहमदनगर-शनी शिंगणापूर-औरंगाबाद
पोर्ट कनेक्टिव्हिटी :
कराड-चिपळूण-जयगड पोर्ट मार्गात वाढ (150 किमी)दिघी पोर्टच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडण्यासाठी 92, 96 आणि 97 राज्य महामार्गांमध्ये सुधारणा (96 किमी)जेएनपीटीमधील राष्ट्रीय महामार्ग-4B, राज्य महामार्ग 54 आणि अमरा मार्गाच्या सहा पदरी रस्त्याचे 8 चं पदरीकरण (44 किमी)निवली ते जयगड मार्गाचं अपग्रेडेशन (42 किमी)सोनुर्ली ते रेडी पोर्ट (29 किमी)वधावन ते राष्ट्रीय महामार्ग 8 जोडणी (25 किमी)राष्ट्रीय महामार्ग 4 आणि 8 यांची जोडणी (20 किमी)राष्ट्रीय महामार्ग 4 चं कळंबोली ते मुंब्रा दरम्यान सहा पदरीकरण (20 किमी)राष्ट्रीय महामार्ग 4 चं चिंचवड ते जेएनपीटी दरम्यान विस्तारीकरण (10 किमी)जेएनपीटीमधील डीपीडब्ल्यू टर्मिनलमध्ये वाढ (5 किमी)जेएनपीटीमध्ये रेल्वे ट्रॅकवरुन फ्लायओव्हर (5 किमी)जेएनपीटीतील वाय जंक्शनवरुन फ्लायओव्हर (2 किमी)
इंटर-कॉरिडॉर :
सोलापूर-औरंगाबाद नागपूर-नरसिंगपूर जळगाव (मुख्त्यारपूर)-इंदूर नाशिक-पुणे दौंड-अहमदनगर-शिरडी धुळे-औरंगाबाद नाशिक-वलसाडवर्धा-कारंजानांदेड-निर्मल (राष्ट्रीय महामार्ग 44)हिंगोली-मेहकरआग्रा-मुंबई ते सूरत-नागपूर कडेगाव सातारा मालेगाव-शिर्डी.
Join @MPSCtipsandTricks
*भारतमाला प्रकल्पाअंतर्गत देशभरात 60 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. 5 लाख 35 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे.
‘भारतमाला’ प्रकल्पाचा ध्येय काय-
*संपूर्ण देशभरात रस्त्यांचं जाळं वाढवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पाअंतर्गत देशभरातील राष्ट्रीय महामार्ग, देशाच्या सीमा आणि सागरी किनारपट्टी क्षेत्र (कोस्टल एरिया) इत्यादींमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पातंर्गत अपूर्ण आंतराराष्ट्रीय प्रकल्पही पूर्ण करण्यात येणार आहेत.
‘भारतमाला’ प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय-
*भारतमाला राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत नव्या महामार्गांची बांधणी करण्यात येणार आहे.यामध्ये देशाच्या सीमा, आतंरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीचे विकासप्रकल्पांचाही समावेश आहेया प्रकल्पाअंतर्गत नवनवीन नॅशनल कॉरिडॉर्स उभारण्यात येतील.दुर्गम भाग आणि पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा नवे महामार्ग बांधले जातील.चारधाम, केदारनाथ,बद्रीनाथ, यमुदनोत्री, आणि गंगोत्री आदी धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येईल.
महाराष्ट्राच्या वाट्याला काय-
*महाराष्ट्रात मुंबई-वडोदा 420 किमीचा महामार्ग तयार करण्यात येईल. किनारपट्टी क्षेत्रासाठी (कोस्टल एरिया) दिघी पोर्ट-दाभोळ-गुहागर-जयगड पोर्ट-मालवण-वेंगुर्ला-आरोंदा दरम्यान 445 किमीचा महामार्ग विकसित होणार आहे.
*मुंबई -कोलकाता दरम्यान 1854 किमीचा आणि मुंबई-कन्याकुमारी दरम्यान 1619 किमीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधला जाईल. शिवाय सोलापूर-नागपूर, सोलापूर-गुटी, औरंगाबाद-हैदराबाद आदी इकॉनॉमिक कॉरिडॉर उभारले जातील. शिवाय पुणे, धुळे, सोलापूर, नागपूर आदी शहरामध्येही रिंग रोडसाठीचा प्रस्तावाला या प्रकल्पाअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
*मुंबई-कोलकाता (1854 किमी) : मुंबई-ठाणे-नाशिक-औरंगाबाद-जालना-कारंजा-अमरावती-नागपूर-रायपूर-संभलपूर-देवगढ-खरगपूर-कोलकातामुंबई-कन्याकुमारी (1619 किमी) : मुंबई-पनवेल-महाड-चिपळूण-पणजी-कारवार- भटकळ-उडिपी-मंगलोर-कन्नूर-कोझीकोड-कोचिन-अलापुझ्झा-कोल्लम-थिरुवनंतपुरम-नागरकॉईल-कन्याकुमारीअमृतसर-जमनानगर (1316 किमी) : अमृतसर-फरीदकोट-भटिंडा-अबोहर-श्री गंगानगर-बिकानेर-नागपूर-जोधपूर-राधनपूर-सम्खियाली-जमनानगरआग्रा-मुंबई (964 किमी) : आग्रा-ग्वाल्हेर-शिवपुरी-गुना-बियाओरा-देवास-इंदूर-सेंधवा-धुळे-मालेगाव-नाशिक-ठाणे-मुंबईपुणे-विजयवाडा (906 किमी) : पुणे-सोलापूर-हैद्राबाद-विजयवाडासुरत-नागपूर (593 किमी) : सूरत-बारडोली-धुळे-जळगाव-खामगाव-अकोला-अमरावती-नागपूरसोलापूर-नागपूर (563 किमी) : सोलापूर-लातूर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-नागपूरइंदूर-नागपूर (464 किमी) : इंदूर-हरदा-बैतुल-नागपूरसोलापूर-बेल्लारी-गुटी (434 किमी) : सोलापूर-बिजापूर-कुश्तगी-होस्पेट-बेल्लारी-गुटीहैदराबाद-औरंगाबाद (427 किमी) : औरंगाबाद-जालना-नांदेड-देगलूर-संगरेड्डी-हैदराबादसोलापूर-मेहबूबनगर (290 किमी) : पुणे-शिरुर-अहमदनगर-शनी शिंगणापूर-औरंगाबाद
पोर्ट कनेक्टिव्हिटी :
कराड-चिपळूण-जयगड पोर्ट मार्गात वाढ (150 किमी)दिघी पोर्टच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडण्यासाठी 92, 96 आणि 97 राज्य महामार्गांमध्ये सुधारणा (96 किमी)जेएनपीटीमधील राष्ट्रीय महामार्ग-4B, राज्य महामार्ग 54 आणि अमरा मार्गाच्या सहा पदरी रस्त्याचे 8 चं पदरीकरण (44 किमी)निवली ते जयगड मार्गाचं अपग्रेडेशन (42 किमी)सोनुर्ली ते रेडी पोर्ट (29 किमी)वधावन ते राष्ट्रीय महामार्ग 8 जोडणी (25 किमी)राष्ट्रीय महामार्ग 4 आणि 8 यांची जोडणी (20 किमी)राष्ट्रीय महामार्ग 4 चं कळंबोली ते मुंब्रा दरम्यान सहा पदरीकरण (20 किमी)राष्ट्रीय महामार्ग 4 चं चिंचवड ते जेएनपीटी दरम्यान विस्तारीकरण (10 किमी)जेएनपीटीमधील डीपीडब्ल्यू टर्मिनलमध्ये वाढ (5 किमी)जेएनपीटीमध्ये रेल्वे ट्रॅकवरुन फ्लायओव्हर (5 किमी)जेएनपीटीतील वाय जंक्शनवरुन फ्लायओव्हर (2 किमी)
इंटर-कॉरिडॉर :
सोलापूर-औरंगाबाद नागपूर-नरसिंगपूर जळगाव (मुख्त्यारपूर)-इंदूर नाशिक-पुणे दौंड-अहमदनगर-शिरडी धुळे-औरंगाबाद नाशिक-वलसाडवर्धा-कारंजानांदेड-निर्मल (राष्ट्रीय महामार्ग 44)हिंगोली-मेहकरआग्रा-मुंबई ते सूरत-नागपूर कडेगाव सातारा मालेगाव-शिर्डी.
Join @MPSCtipsandTricks
Forwarded from Shoaib Patel
मच्छीमारांसाठी योजना
मच्छीमार युवकांना प्रशिक्षण -
नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छीमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छीमार युवकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), अलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदुर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी मासेमारी पद्धती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण इ. बाबतचे प्रशिक्षण देण्यात येते.
१ ) प्रशिक्षण कालावधी-६ महिने.
२ ) प्रशिक्षणार्थी क्षमता-२२ प्रशिक्षणार्थी प्रति सत्र प्रशिक्षणार्थी
३ ) प्रशिक्षणार्थी शुल्क-दारिद्रय़ रेषेखालील प्रशिक्षणार्थीस दरमहा १०० रुपये
४ ) दारिद्रय़ रेषेवरील प्रशिक्षणार्थीस दरमहा ४५० रुपये
पात्रता -
१ ) प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छीमार असावा.
२ ) प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षांचा अनुभव असावा.
३ ) प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
४ ) प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
५ ) प्रशिक्षणार्थी किमान चौथी पास असावा व लिहिता वाचता येणे आवश्यक.
६ ) प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
७ ) प्रशिक्षणार्थीस मच्छीमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.
८ ) मच्छीमारांना डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती
निकष -
१ ) निर्धारित केलेल्या निकषाप्रमाणे डिझेल कोटा राहील.
२ ) प्रत्येक महिन्यासाठी निश्चित करून दिलेल्या सिलेंडर निहाय नौकांच्या डिझेल कोटा मंजुरीच्या निकषांच्या मर्यादेतच प्रतिपूर्तीची रक्कम अनुज्ञेय राहील.
३ ) निश्चित केलेल्या निकषापेक्षा कमी डिझेल खरेदी केले असेल तर त्या महिन्याचा उर्वरित कोटा व्यपगत होईल.
४ ) सदर योजना महाराष्ट्रात नोंदविलेल्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांकरिता अनुज्ञेय राहील.
५ ) डिझेल कोटा उचलीकरिता विहित नमुन्यात डिझेल वितरण पुस्तिका ठेवावी लागेल.
६ ) लाभधारक सदस्यांना स्मार्ट कार्ड घेणे बंधनकारक राहील.
Join @MPSCtipsandTricks
मच्छीमार युवकांना प्रशिक्षण -
नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छीमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छीमार युवकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), अलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदुर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी मासेमारी पद्धती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण इ. बाबतचे प्रशिक्षण देण्यात येते.
१ ) प्रशिक्षण कालावधी-६ महिने.
२ ) प्रशिक्षणार्थी क्षमता-२२ प्रशिक्षणार्थी प्रति सत्र प्रशिक्षणार्थी
३ ) प्रशिक्षणार्थी शुल्क-दारिद्रय़ रेषेखालील प्रशिक्षणार्थीस दरमहा १०० रुपये
४ ) दारिद्रय़ रेषेवरील प्रशिक्षणार्थीस दरमहा ४५० रुपये
पात्रता -
१ ) प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छीमार असावा.
२ ) प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षांचा अनुभव असावा.
३ ) प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
४ ) प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
५ ) प्रशिक्षणार्थी किमान चौथी पास असावा व लिहिता वाचता येणे आवश्यक.
६ ) प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
७ ) प्रशिक्षणार्थीस मच्छीमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.
८ ) मच्छीमारांना डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती
निकष -
१ ) निर्धारित केलेल्या निकषाप्रमाणे डिझेल कोटा राहील.
२ ) प्रत्येक महिन्यासाठी निश्चित करून दिलेल्या सिलेंडर निहाय नौकांच्या डिझेल कोटा मंजुरीच्या निकषांच्या मर्यादेतच प्रतिपूर्तीची रक्कम अनुज्ञेय राहील.
३ ) निश्चित केलेल्या निकषापेक्षा कमी डिझेल खरेदी केले असेल तर त्या महिन्याचा उर्वरित कोटा व्यपगत होईल.
४ ) सदर योजना महाराष्ट्रात नोंदविलेल्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांकरिता अनुज्ञेय राहील.
५ ) डिझेल कोटा उचलीकरिता विहित नमुन्यात डिझेल वितरण पुस्तिका ठेवावी लागेल.
६ ) लाभधारक सदस्यांना स्मार्ट कार्ड घेणे बंधनकारक राहील.
Join @MPSCtipsandTricks
Forwarded from Deleted Account
🎯 महाराष्ट्रातील जिल्हे 🎯
निलेश नवरे.
1) सिंधुदुर्ग
🔻 खनिजे
लोहखनिज
मँगॅनीज
बॉक्साइट
अभ्रक
चुनखडी
क्रोमाईट
इलमेनाइट
तसेच,
# चिकणमाती
# गेरू - रंगनिर्मितीसाठी वापरतात
# शिरगोळा - रांगोळीसाठी वापरतात
👉 वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथे लोहखनिजाचे साठे मोठया प्रमाणात आहेत.
👉 लोहखनिजासाठी प्रसिद्ध बंदर - रेडी
🔻 आणखीन 2 खाड्या
1) कर्लीची खाडी - कर्ली नदी
2) तेरेखोलची खाडी - तेरेखोल नदी
(यापूर्वी इतर दिलेल्या आहेत)
Join : @mpsctipsandtricks
निलेश नवरे.
1) सिंधुदुर्ग
🔻 खनिजे
लोहखनिज
मँगॅनीज
बॉक्साइट
अभ्रक
चुनखडी
क्रोमाईट
इलमेनाइट
तसेच,
# चिकणमाती
# गेरू - रंगनिर्मितीसाठी वापरतात
# शिरगोळा - रांगोळीसाठी वापरतात
👉 वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथे लोहखनिजाचे साठे मोठया प्रमाणात आहेत.
👉 लोहखनिजासाठी प्रसिद्ध बंदर - रेडी
🔻 आणखीन 2 खाड्या
1) कर्लीची खाडी - कर्ली नदी
2) तेरेखोलची खाडी - तेरेखोल नदी
(यापूर्वी इतर दिलेल्या आहेत)
Join : @mpsctipsandtricks
🎯 महाराष्ट्रातील जिल्हे 🎯
निलेश नवरे.
1) सिंधुदुर्ग
👉 क्षेत्रफळ - ५,२०७ चौ.किमी.
👉 लोकसंख्या - 8,49,651
👉 घनता - 163
👉 साक्षरता - 85.56%
👉 स्त्री-पुरुष प्रमाण - 1036
👉 0-6 वयोगट स्त्री-पुरुष प्रमाण - 922
👉 स्थापना - 1 मे 1981 (रत्नागिरी जिल्ह्याची विभागणी करून)
👉 तालुके - 8
👉 समुद्र किनारा - 120km
👉 सरासरी पाऊस - 329cm
👉 सावंतवाडी तालुक्यातील "आंबोली" : राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण - 748cm
👉 महाराष्ट्रातील "पहिला पवनविद्युत प्रकल्प" - जमसांडे, ता. देवगड (सिंधुदुर्ग)
👉 जिल्ह्यातील खाड्या
1) विजयदुर्ग खाडी - शुक नदी
2) देवगडची खाडी - देवगड नदी
3) आचऱ्याची खाडी - आचरा नदी
4) कालावलीची खाडी - गड नदी
👉 वनांखालील क्षेत्र - 49.55%
Join : @mpsctipsandtricks
निलेश नवरे.
1) सिंधुदुर्ग
👉 क्षेत्रफळ - ५,२०७ चौ.किमी.
👉 लोकसंख्या - 8,49,651
👉 घनता - 163
👉 साक्षरता - 85.56%
👉 स्त्री-पुरुष प्रमाण - 1036
👉 0-6 वयोगट स्त्री-पुरुष प्रमाण - 922
👉 स्थापना - 1 मे 1981 (रत्नागिरी जिल्ह्याची विभागणी करून)
👉 तालुके - 8
👉 समुद्र किनारा - 120km
👉 सरासरी पाऊस - 329cm
👉 सावंतवाडी तालुक्यातील "आंबोली" : राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण - 748cm
👉 महाराष्ट्रातील "पहिला पवनविद्युत प्रकल्प" - जमसांडे, ता. देवगड (सिंधुदुर्ग)
👉 जिल्ह्यातील खाड्या
1) विजयदुर्ग खाडी - शुक नदी
2) देवगडची खाडी - देवगड नदी
3) आचऱ्याची खाडी - आचरा नदी
4) कालावलीची खाडी - गड नदी
👉 वनांखालील क्षेत्र - 49.55%
Join : @mpsctipsandtricks
🎯 महाराष्ट्रातील जिल्हे 🎯
निलेश नवरे.
1) सिंधुदुर्ग
👉 महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा
👉 जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती
1) बाळशास्त्री जांभेकर
2) रा. गो. भांडारकर
3) अप्पासाहेब पटवर्धन (कोकणचे गांधी)
4) आर. के. खाडिलकर
5) बॅरिस्टर नाथ पै
🔻 नद्या
शुक, देवगड, आचरा, गड, कर्ली, काली, तेरेखोल, कळणा, तिल्लारी
👉 तेरेखोल नदी - उगम : आंबोली घाट, ता. सावंतवाडी
🔻 धरणे
1) तिल्लारी नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या तिल्लारी प्रकल्पाचा लाभ या जिल्ह्यास होती.
2) टाळंबा - कर्ली नदी, ता. कुडाळ
3) घाणेसरी
🔻 पिके
1) प्रमुख पीक - भात
2) फलोत्पादनासाठी प्रसिद्ध - नारळ, सुपारी, आंबा, काजू, रातांबी (कोकम)
# आंब्यासाठी प्रसिद्ध - देवगड आणि वेंगुर्ला
# काजूसाठी प्रसिद्ध - सावंतवाडी आणि वेंगुर्ला
👉 नारळाच्या झाडाला "माड" तर सुपारीच्या झाडाला "पोफळी" असे संबोधतात.
Join : @mpsctipsandtricks.
निलेश नवरे.
1) सिंधुदुर्ग
👉 महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा
👉 जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती
1) बाळशास्त्री जांभेकर
2) रा. गो. भांडारकर
3) अप्पासाहेब पटवर्धन (कोकणचे गांधी)
4) आर. के. खाडिलकर
5) बॅरिस्टर नाथ पै
🔻 नद्या
शुक, देवगड, आचरा, गड, कर्ली, काली, तेरेखोल, कळणा, तिल्लारी
👉 तेरेखोल नदी - उगम : आंबोली घाट, ता. सावंतवाडी
🔻 धरणे
1) तिल्लारी नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या तिल्लारी प्रकल्पाचा लाभ या जिल्ह्यास होती.
2) टाळंबा - कर्ली नदी, ता. कुडाळ
3) घाणेसरी
🔻 पिके
1) प्रमुख पीक - भात
2) फलोत्पादनासाठी प्रसिद्ध - नारळ, सुपारी, आंबा, काजू, रातांबी (कोकम)
# आंब्यासाठी प्रसिद्ध - देवगड आणि वेंगुर्ला
# काजूसाठी प्रसिद्ध - सावंतवाडी आणि वेंगुर्ला
👉 नारळाच्या झाडाला "माड" तर सुपारीच्या झाडाला "पोफळी" असे संबोधतात.
Join : @mpsctipsandtricks.
* 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धा 2018 *
निलेश नवरे.
👉 सुरुवात : 1930
👉 राष्ट्रकुल परिषदेचे सदस्य : 54
👉 पण राष्ट्रकुल खेळांमध्ये भाग घेणारे देश : 71
👉 स्थळ : गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया
👉 2022 = बर्मिंगहॅम, इंग्लड
👉 भारत 3ऱ्या स्थानावर
1) ऑस्ट्रेलिया : 198 (80G, 59S, 59 B)
2) इंग्लंड : 136 (45G, 45S, 46B)
3) भारत : 66 (26G, 20S, 20B)
👉 भारताची यापूर्वीची कामगिरी :
1) 2010 : 101 (38G) = ही स्पर्धा दिल्ली मध्ये पार पडली होती. पदक तालिकेत भारत ऑस्ट्रेलिया नंतर दुसऱ्या स्थानावर होता.
2) 2014 : 64 (15G) = ही स्पर्धा ग्लासगो, स्कॉटलँड येथे पार पडली होती.
👉 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धा 2018 :
1) नेमबाजीत 7 सुवर्ण पदकांसह एकूण 16 पदके
2) कुस्ती : 12 (5G)
3) वेटलिफ्टिंग : 9 (5G)
Join : @mpsctipsandtricks.
निलेश नवरे.
👉 सुरुवात : 1930
👉 राष्ट्रकुल परिषदेचे सदस्य : 54
👉 पण राष्ट्रकुल खेळांमध्ये भाग घेणारे देश : 71
👉 स्थळ : गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया
👉 2022 = बर्मिंगहॅम, इंग्लड
👉 भारत 3ऱ्या स्थानावर
1) ऑस्ट्रेलिया : 198 (80G, 59S, 59 B)
2) इंग्लंड : 136 (45G, 45S, 46B)
3) भारत : 66 (26G, 20S, 20B)
👉 भारताची यापूर्वीची कामगिरी :
1) 2010 : 101 (38G) = ही स्पर्धा दिल्ली मध्ये पार पडली होती. पदक तालिकेत भारत ऑस्ट्रेलिया नंतर दुसऱ्या स्थानावर होता.
2) 2014 : 64 (15G) = ही स्पर्धा ग्लासगो, स्कॉटलँड येथे पार पडली होती.
👉 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धा 2018 :
1) नेमबाजीत 7 सुवर्ण पदकांसह एकूण 16 पदके
2) कुस्ती : 12 (5G)
3) वेटलिफ्टिंग : 9 (5G)
Join : @mpsctipsandtricks.