SIMPLIFIED:
SIMPLIFIED:
नमस्कार मित्रानो,
रविवारी 2 एप्रिल राज्यसेवा परीक्षा पार पाडली..
-मागच्या वेळेस पेक्षा पेपर सोपा होता.त्यामध्ये csat या विषयात खूप चांगले मार्क्स मिळालेत.
-काही जणांना कमी मार्क मिळालेत..त्यांनी नाराज होऊ नये..नवीन ज्या mpsc च्या परीक्षा आहेत त्यांचा अभ्यास सुरू करावा..पण काही जणांना खूप वर्ष preparation करूनही सातत्याने कमी मार्क मिळत असतील तर त्यांनी कुठे तरी थांबायला पाहिजे.किंवा प्लॅन बी अगोदर तयार करून सोबत अभ्यास करायला हवा.नाहीतर नैराश्याच्या गर्तेत आडकाल..आणि हि तुमची उमेदेची वर्ष आहेत..खूप काही आयुष्यात करण्यासारखे आहे..
-काही जणांचे sti पूर्व psi पूर्व आणि राज्यसेवा पूर्व परीक्षांचे स्कोर चांगले आले आहेत त्यांनी प्रथम जो same syllabus आहे तो चांगला करुन आणि नंतर राज्यसेवा मुख्य चा अभ्यास करावा.सर्व परीक्षा मध्ये common syllabus आहे..सर्वात शेवटी तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घ्या..निर्णय घेण्यात वेळ घालवू नका आणि अभ्यास चालू ठेवा.
-upsc आणि mpsc या दोन्ही ची तयारी करणारे aspirants यांनी व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यावा.व्यक्तिपरत्वे निर्णय घ्यावा.दोन्ही परिक्षेच्या अभ्यासक्रमात आणि पद्धतीत खूप फरक आहे..प्रथम जर mpsc चा स्कोर चांगला असेल आणि या अगोदर upsc दिली नसेल आणि तुमचा optional विषयाची तयारी झाली नसेल अथवा upsc चा अभ्यास मुख्य परीक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण वाटत नसेल तर राज्यसेवा मुख्य चा अभ्यास करावा..परंतु answer की नुसार तुम्ही safe झोन मध्ये असायला हवे(safe झोन--185+).
-ज्यांनी upsc आणि mpsc डोहांचे interview दिलेत त्यानी दोघांचा अभ्यास करावा..जास्त वेळ mpsc मेन्स वर परीक्षेपर्यंत द्यावे.
-काही प्रश्नाच्या उतरतालिकेबद्दल संदिग्धता आहेत..त्यावर जास्त वेळ न घालवता अभ्यासावर लक्ष द्यावे
-तुम्हाला पुढील परीक्षेच्या अभ्यासाकरिता नियोजन व्हावे याकरिता अंदाजे कट ऑफ टाकत आहे(जागांची संख्या 330 च्या आसपास गृहीत धरून)यामध्ये 4-5 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात..असाच कट ऑफ लागेल असा मी दावा नाही करणार..अभ्यासाचे नियोजन व्हावे याकरिता.
ओपन जनरल--172 ते 178 च्या दरम्यान
ओपन female--148 ते 153 च्या
दरम्यान..
इतर कॅटॅगोरी चा सांगता नाहि येणार
हा अंदाजे कट ऑफ आहे..आयोगाचा नाही..यापेक्षा कमी पण कट ऑफ लागू शकतो..त्यामुळे यापेक्षा काही मार्क कमी पडले म्हणून निराश न होता अभ्यास चालू ठेवावा..
-त्याचप्रमाणे आपण कुठे चुकलो हे एका डायरी मध्ये नोंदवा..बारीकसारीक माहिती त्यात लिहा..हि पद्धत माझा मित्र शिवप्रसाद नकाते,IAS (सध्या महापालिका आयुक्त,कोटा)याने सांगितली होती.त्याला डिग्री मध्ये पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते.तेव्हा त्याने सर्व बारीक बारीक माहिती त्या डायरी मध्ये लिहली होती.त्यानंतर तो कधीच पूर्व परीक्षा FAIL नाही झाला..काय लिहू शकता डायरी मध्ये..काय चुकले आणि काय करायला हवे होते अशा पद्धतीने लिहा..उदा-1)मी गणित अगोदर सोडवायला घेतले आनि वेळच पुरला नाही.2)मी काही विषय अभ्यास नाही केला.३)मला वेळ कमी पडला.४)मला परीक्षा हॉल मध्ये tsn आले होते.५)मला उत्तराचे confusion झाले..६)पेपर सोपा होता पण मी silly mistake केल्या.7)ज्या प्रश्नांची उत्तरे माहित नसताना मी उत्तरे दिली.8)मला जे प्रश्न माहित नव्हते तरी मी वाचत बसलो त्यामुळे सोपे प्रश्न पाठीमागचे मला वाचता नाही आले..अशाप्रकारे तुम्ही डायरी मध्ये लिहा आणि काय करायला हवे होते हे पण लिहा..आणि या चुका पुढील परीक्षेत टाळा..राज्यसेवा परीक्षा 2017 ला या चुका करू नका..आत्मविश्वास न ढाळता तयारीला लागा..याचे एक उदाहरण म्हणजे आमचे मित्र,संदीप माढकर,IPS(सध्या ओडिशा)2011 साली UPSC मध्ये RESULT आला नाही ...संदीप सर सकाळी 6 वाजता पुणे विद्यपीठाच्या CEC स्पर्धा केंद्रात अभ्यासाला आले होते..आणि त्यांनी परत जोमाने अभ्यास केला आणि IPS झाले..अशाप्रकारे तुम्ही स्वतःला झोकून द्या..ज्यांना चांगले मार्क आलेले आहेत..त्यांनी गाफील न राहता जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत तयारी चालू ठेवा..
--पुढील वाटचालीकरिता ऑल थे बेस्ट
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
telegram.me/mpscsimplified
SIMPLIFIED:
नमस्कार मित्रानो,
रविवारी 2 एप्रिल राज्यसेवा परीक्षा पार पाडली..
-मागच्या वेळेस पेक्षा पेपर सोपा होता.त्यामध्ये csat या विषयात खूप चांगले मार्क्स मिळालेत.
-काही जणांना कमी मार्क मिळालेत..त्यांनी नाराज होऊ नये..नवीन ज्या mpsc च्या परीक्षा आहेत त्यांचा अभ्यास सुरू करावा..पण काही जणांना खूप वर्ष preparation करूनही सातत्याने कमी मार्क मिळत असतील तर त्यांनी कुठे तरी थांबायला पाहिजे.किंवा प्लॅन बी अगोदर तयार करून सोबत अभ्यास करायला हवा.नाहीतर नैराश्याच्या गर्तेत आडकाल..आणि हि तुमची उमेदेची वर्ष आहेत..खूप काही आयुष्यात करण्यासारखे आहे..
-काही जणांचे sti पूर्व psi पूर्व आणि राज्यसेवा पूर्व परीक्षांचे स्कोर चांगले आले आहेत त्यांनी प्रथम जो same syllabus आहे तो चांगला करुन आणि नंतर राज्यसेवा मुख्य चा अभ्यास करावा.सर्व परीक्षा मध्ये common syllabus आहे..सर्वात शेवटी तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घ्या..निर्णय घेण्यात वेळ घालवू नका आणि अभ्यास चालू ठेवा.
-upsc आणि mpsc या दोन्ही ची तयारी करणारे aspirants यांनी व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यावा.व्यक्तिपरत्वे निर्णय घ्यावा.दोन्ही परिक्षेच्या अभ्यासक्रमात आणि पद्धतीत खूप फरक आहे..प्रथम जर mpsc चा स्कोर चांगला असेल आणि या अगोदर upsc दिली नसेल आणि तुमचा optional विषयाची तयारी झाली नसेल अथवा upsc चा अभ्यास मुख्य परीक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण वाटत नसेल तर राज्यसेवा मुख्य चा अभ्यास करावा..परंतु answer की नुसार तुम्ही safe झोन मध्ये असायला हवे(safe झोन--185+).
-ज्यांनी upsc आणि mpsc डोहांचे interview दिलेत त्यानी दोघांचा अभ्यास करावा..जास्त वेळ mpsc मेन्स वर परीक्षेपर्यंत द्यावे.
-काही प्रश्नाच्या उतरतालिकेबद्दल संदिग्धता आहेत..त्यावर जास्त वेळ न घालवता अभ्यासावर लक्ष द्यावे
-तुम्हाला पुढील परीक्षेच्या अभ्यासाकरिता नियोजन व्हावे याकरिता अंदाजे कट ऑफ टाकत आहे(जागांची संख्या 330 च्या आसपास गृहीत धरून)यामध्ये 4-5 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात..असाच कट ऑफ लागेल असा मी दावा नाही करणार..अभ्यासाचे नियोजन व्हावे याकरिता.
ओपन जनरल--172 ते 178 च्या दरम्यान
ओपन female--148 ते 153 च्या
दरम्यान..
इतर कॅटॅगोरी चा सांगता नाहि येणार
हा अंदाजे कट ऑफ आहे..आयोगाचा नाही..यापेक्षा कमी पण कट ऑफ लागू शकतो..त्यामुळे यापेक्षा काही मार्क कमी पडले म्हणून निराश न होता अभ्यास चालू ठेवावा..
-त्याचप्रमाणे आपण कुठे चुकलो हे एका डायरी मध्ये नोंदवा..बारीकसारीक माहिती त्यात लिहा..हि पद्धत माझा मित्र शिवप्रसाद नकाते,IAS (सध्या महापालिका आयुक्त,कोटा)याने सांगितली होती.त्याला डिग्री मध्ये पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते.तेव्हा त्याने सर्व बारीक बारीक माहिती त्या डायरी मध्ये लिहली होती.त्यानंतर तो कधीच पूर्व परीक्षा FAIL नाही झाला..काय लिहू शकता डायरी मध्ये..काय चुकले आणि काय करायला हवे होते अशा पद्धतीने लिहा..उदा-1)मी गणित अगोदर सोडवायला घेतले आनि वेळच पुरला नाही.2)मी काही विषय अभ्यास नाही केला.३)मला वेळ कमी पडला.४)मला परीक्षा हॉल मध्ये tsn आले होते.५)मला उत्तराचे confusion झाले..६)पेपर सोपा होता पण मी silly mistake केल्या.7)ज्या प्रश्नांची उत्तरे माहित नसताना मी उत्तरे दिली.8)मला जे प्रश्न माहित नव्हते तरी मी वाचत बसलो त्यामुळे सोपे प्रश्न पाठीमागचे मला वाचता नाही आले..अशाप्रकारे तुम्ही डायरी मध्ये लिहा आणि काय करायला हवे होते हे पण लिहा..आणि या चुका पुढील परीक्षेत टाळा..राज्यसेवा परीक्षा 2017 ला या चुका करू नका..आत्मविश्वास न ढाळता तयारीला लागा..याचे एक उदाहरण म्हणजे आमचे मित्र,संदीप माढकर,IPS(सध्या ओडिशा)2011 साली UPSC मध्ये RESULT आला नाही ...संदीप सर सकाळी 6 वाजता पुणे विद्यपीठाच्या CEC स्पर्धा केंद्रात अभ्यासाला आले होते..आणि त्यांनी परत जोमाने अभ्यास केला आणि IPS झाले..अशाप्रकारे तुम्ही स्वतःला झोकून द्या..ज्यांना चांगले मार्क आलेले आहेत..त्यांनी गाफील न राहता जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत तयारी चालू ठेवा..
--पुढील वाटचालीकरिता ऑल थे बेस्ट
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
telegram.me/mpscsimplified
Telegram
MPSC SIMPLIFIED(official)
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified
मित्रानो 170+ score ज्यांचं आहे त्यांनी अभ्यास करा..2nd की नुसार वाढतील..अभ्यासाला लागा..no dilema
plz dont send your score ..already posted my prediction..its prediction and not result..u continue your study..whatever may ne ur score👍
#dailystudy
#studytoghter
दिनांक 8 एप्रिल 2017 (दिवस 69
वा)
विषय--अर्थशास्त्र
उपविषय- पंचवार्षिक योजना
टीप--नोट्स सोबत प्रश्न पाठवता आलं तर उत्तम 2-5 प्रश्न
All the best
.
नोट्स तुम्हाला ग्रुप वर पाठवता नाही येणार नोट्स तुम्ही मला पाठवा @drajit
Telegram.me/mpscsimplified!
#studytoghter
दिनांक 8 एप्रिल 2017 (दिवस 69
वा)
विषय--अर्थशास्त्र
उपविषय- पंचवार्षिक योजना
टीप--नोट्स सोबत प्रश्न पाठवता आलं तर उत्तम 2-5 प्रश्न
All the best
.
नोट्स तुम्हाला ग्रुप वर पाठवता नाही येणार नोट्स तुम्ही मला पाठवा @drajit
Telegram.me/mpscsimplified!
10 एप्रिल *राष्ट्रीय भूमापन दिन*
भारतातील जमिनींची मोजणी 10 एप्रिल 1802 रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले?
त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने 33 गुणिले 33 अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला 1 गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.
जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले तसेच जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली. त्यात त्याला अतोनात परिश्रम झाले व त्यातच त्याचे निधन झाले. त्याचीच आठवण म्हणून जगातील सर्वोच्च उंच शिखराला त्याचे नाव देण्यात आले.
राज्यकारभार चालविण्यासाठी जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणुन घेण्याची पध्दत पुरातन काळापासुन आहे. भारतामध्ये इ.स. पुर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित पध्दत होती. भारतात जमिनीचे सर्व्हेक्षण व नकाशे तयार करणेची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रम्हांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधु संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याकाळाची नियोजनबध्द संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषात दिसुन येते. शंखापासुन बनविलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने त्याकाळी केला आहे.
मौर्य साम्राज्यामध्ये जमिनीची मोजणी व नोंदणी ठेवणेसाठी “रज्जूक” नावाचा अधिकारी नेमला जाई. जमीन मोजणीसाठी दोरीचा प्रथम वापर केला गेला. मौर्यांच्या काळात संस्कृतमधील “रज्जू” यावरून “रज्जूक” हा शब्द प्रचलित झाला. कौटील्याच्या म्हणजेच आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनीची मोजणी,प्रतवारी, सर्व्हेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी करून जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व त्यावरील पिकांच्या आधारे तिच्यावरील कराची निश्चिती केली जात असे.
जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसुल पध्दत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ.स.1540 ते 1545 दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करणेत आली तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करणेत आली. हा महसुल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीन धारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात असे.
मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याचे मदतीने कर पध्दतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळी- चा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करणेत आली. जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी 1/3 हिस्सा कर म्हणुन घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मुल्यांकन करून मागील 19 वर्षाच्या सरासरी इतके पुढील 10 वर्षासाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे.
मंत्री तोरडमलची पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलीक अंबर यानेही सन 1605 ते 1726 या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पध्दती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पध्दत अंमलात आणली.
मराठेशाहीमध्ये इनाम, वतन व मिरास हे शब्द जमिनीच्या महसुल आकारणीशी निगडीत होते. याव्दारे जमिनीची मालकी व महसुल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. हे अधिकार वंश परंपरागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सन 1674 पासून जमिन महसुल आकारणीसाठी “खेडे” हे एकक वापरले जात असे. पीक उत्पादन व करणा-यांची क्षमता पाहुन कर आकारणी (शेतसारा) बसविला जाई. या पध्दतीला "*कमालधारा*" म्हटले जाई. प्रत्येक गावात मामलेदार हे देशमुख, देशपांडे यांचे मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करत.
दुसर्या बाजीरावाच्या काळात ही पध्दत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला.
18 व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भिमा नदीपासुन तापी नदीकाठच्या बहरानपुर विस्तृत भुप्रदेश प्रथमत: नकाशात बसविला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा,अजंठा टेकड्या
,महत्वाची गावे व नद्या सांकेतिक पध्दतीने दाखविल्या आहेत. याच दरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेला आहे.
ब्रिटीशांनी सन 1757 पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविण्याकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातून ब्रिटीशांनी सन 1767 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली व या पदावर
भारतातील जमिनींची मोजणी 10 एप्रिल 1802 रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले?
त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने 33 गुणिले 33 अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला 1 गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.
जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले तसेच जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली. त्यात त्याला अतोनात परिश्रम झाले व त्यातच त्याचे निधन झाले. त्याचीच आठवण म्हणून जगातील सर्वोच्च उंच शिखराला त्याचे नाव देण्यात आले.
राज्यकारभार चालविण्यासाठी जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणुन घेण्याची पध्दत पुरातन काळापासुन आहे. भारतामध्ये इ.स. पुर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित पध्दत होती. भारतात जमिनीचे सर्व्हेक्षण व नकाशे तयार करणेची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रम्हांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधु संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याकाळाची नियोजनबध्द संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषात दिसुन येते. शंखापासुन बनविलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने त्याकाळी केला आहे.
मौर्य साम्राज्यामध्ये जमिनीची मोजणी व नोंदणी ठेवणेसाठी “रज्जूक” नावाचा अधिकारी नेमला जाई. जमीन मोजणीसाठी दोरीचा प्रथम वापर केला गेला. मौर्यांच्या काळात संस्कृतमधील “रज्जू” यावरून “रज्जूक” हा शब्द प्रचलित झाला. कौटील्याच्या म्हणजेच आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनीची मोजणी,प्रतवारी, सर्व्हेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी करून जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व त्यावरील पिकांच्या आधारे तिच्यावरील कराची निश्चिती केली जात असे.
जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसुल पध्दत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ.स.1540 ते 1545 दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करणेत आली तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करणेत आली. हा महसुल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीन धारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात असे.
मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याचे मदतीने कर पध्दतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळी- चा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करणेत आली. जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी 1/3 हिस्सा कर म्हणुन घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मुल्यांकन करून मागील 19 वर्षाच्या सरासरी इतके पुढील 10 वर्षासाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे.
मंत्री तोरडमलची पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलीक अंबर यानेही सन 1605 ते 1726 या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पध्दती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पध्दत अंमलात आणली.
मराठेशाहीमध्ये इनाम, वतन व मिरास हे शब्द जमिनीच्या महसुल आकारणीशी निगडीत होते. याव्दारे जमिनीची मालकी व महसुल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. हे अधिकार वंश परंपरागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सन 1674 पासून जमिन महसुल आकारणीसाठी “खेडे” हे एकक वापरले जात असे. पीक उत्पादन व करणा-यांची क्षमता पाहुन कर आकारणी (शेतसारा) बसविला जाई. या पध्दतीला "*कमालधारा*" म्हटले जाई. प्रत्येक गावात मामलेदार हे देशमुख, देशपांडे यांचे मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करत.
दुसर्या बाजीरावाच्या काळात ही पध्दत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला.
18 व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भिमा नदीपासुन तापी नदीकाठच्या बहरानपुर विस्तृत भुप्रदेश प्रथमत: नकाशात बसविला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा,अजंठा टेकड्या
,महत्वाची गावे व नद्या सांकेतिक पध्दतीने दाखविल्या आहेत. याच दरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेला आहे.
ब्रिटीशांनी सन 1757 पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविण्याकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातून ब्रिटीशांनी सन 1767 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली व या पदावर