🟪भारतात कधी येणार ५जी सेवा? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; म्हणाले
अवघ्या १० वर्षांत भारतात टूजीपासून आता थेट ५जीपर्यंतचा प्रवास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण सध्या फोर-जी सेवा भारतात उपलब्ध असून लवकर भारतात ५जी सेवा देखील उपलब्ध होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्ण यांनी यांदर्भात मोठी घोषणा केली असून त्यानुसार ५जी सेवेसाठीच्या कंत्राटांची लिलाव प्रक्रिया देखील लवकरच पार पाडली जाणार असल्याचं वैष्णव यांनी जाहीर केलं आङे. टाईम्स नाऊशी बोलताना वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ६ महिन्यांमध्ये म्हणजेच, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत देशभरात ५जी सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. “या लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी ट्रायकडून निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच ५जी साठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया तटस्थ होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत”, असं वैष्णव यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी पुढील २-३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वात मोठे बदल होण्याचे संकेत दिले. “येत्या २ ते ३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वातील नियमांमध्ये पूर्णपणे बदल होणार असून ते जागतिक स्तरावरील मानकांनुसार असतील”, असं ते म्हणाले. तसेच, टेलिकॉम क्षेत्राविषयी केंद्र सरकारचा दृष्टीकोन अमूलाग्ररीत्या बदलल्याचं देखील वैष्णव यांनी नमूद केलं. “जागतिक दर्जाची टेलिकॉम व्यवस्था भारातात असावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण केलं जाईल”, असं देखील ते म्हणाले.
अवघ्या १० वर्षांत भारतात टूजीपासून आता थेट ५जीपर्यंतचा प्रवास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण सध्या फोर-जी सेवा भारतात उपलब्ध असून लवकर भारतात ५जी सेवा देखील उपलब्ध होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्ण यांनी यांदर्भात मोठी घोषणा केली असून त्यानुसार ५जी सेवेसाठीच्या कंत्राटांची लिलाव प्रक्रिया देखील लवकरच पार पाडली जाणार असल्याचं वैष्णव यांनी जाहीर केलं आङे. टाईम्स नाऊशी बोलताना वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ६ महिन्यांमध्ये म्हणजेच, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत देशभरात ५जी सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. “या लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी ट्रायकडून निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच ५जी साठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया तटस्थ होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत”, असं वैष्णव यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी पुढील २-३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वात मोठे बदल होण्याचे संकेत दिले. “येत्या २ ते ३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वातील नियमांमध्ये पूर्णपणे बदल होणार असून ते जागतिक स्तरावरील मानकांनुसार असतील”, असं ते म्हणाले. तसेच, टेलिकॉम क्षेत्राविषयी केंद्र सरकारचा दृष्टीकोन अमूलाग्ररीत्या बदलल्याचं देखील वैष्णव यांनी नमूद केलं. “जागतिक दर्जाची टेलिकॉम व्यवस्था भारातात असावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण केलं जाईल”, असं देखील ते म्हणाले.
🟪अंतराळात जन्म, तरंगती घरं आणि पृथ्वीवर पिकनिक…जेफ बेझोसनं वर्तवलं मानवजातीचं भविष्य
आपल्या विश्वाच्याही पलीकडे कोणतं विश्व आहे की नाही, याची उत्सुकता गेल्या कित्येक वर्षांपासून मानवाला राहिली आहे. त्यासोबतच पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मर्यादित साठा लक्षात घेता असाच साठा बाहेरच्या जगात कुठे आहे का याचाही शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. पण जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मानानं झळकणाऱ्या जेफ बेझोसनं मात्र मानवजातीच्या भवितव्याविषयी एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे.
एखाद्या सायफाय चित्रपटात सापडावं, असं हे भाकित अस्तित्वात आलं, तर माणसाचं आयुष्य किती अमूलाग्र बदलून जाईल, याचीच कल्पना बेझोसच्या या भाकितानंतर केली जाऊ लागली आहे.
वॉशिंग्टनमध्ये झालेल्या ‘२०२१ इग्नॅशियस फोरम’मध्ये जेफ बेझोस सहभागी झाला होता. पृथ्वीवरचं जीवनमान वाचवण्यासाठी अंतराळाचा कसा उपयोग होऊ शकतो, याविषयीच्या चर्चेत त्यानं भाग घेतला होता.
यावेळी पृथ्वीवरील मानवजातीचं भवितव्य काय असेल? या मुद्द्यावर बेझोसनं एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे. जे सत्यात येण्याची पूर्ण शक्यता असल्याचं देखील त्याचं म्हणणं आहे.
आपल्या विश्वाच्याही पलीकडे कोणतं विश्व आहे की नाही, याची उत्सुकता गेल्या कित्येक वर्षांपासून मानवाला राहिली आहे. त्यासोबतच पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मर्यादित साठा लक्षात घेता असाच साठा बाहेरच्या जगात कुठे आहे का याचाही शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. पण जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मानानं झळकणाऱ्या जेफ बेझोसनं मात्र मानवजातीच्या भवितव्याविषयी एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे.
एखाद्या सायफाय चित्रपटात सापडावं, असं हे भाकित अस्तित्वात आलं, तर माणसाचं आयुष्य किती अमूलाग्र बदलून जाईल, याचीच कल्पना बेझोसच्या या भाकितानंतर केली जाऊ लागली आहे.
वॉशिंग्टनमध्ये झालेल्या ‘२०२१ इग्नॅशियस फोरम’मध्ये जेफ बेझोस सहभागी झाला होता. पृथ्वीवरचं जीवनमान वाचवण्यासाठी अंतराळाचा कसा उपयोग होऊ शकतो, याविषयीच्या चर्चेत त्यानं भाग घेतला होता.
यावेळी पृथ्वीवरील मानवजातीचं भवितव्य काय असेल? या मुद्द्यावर बेझोसनं एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे. जे सत्यात येण्याची पूर्ण शक्यता असल्याचं देखील त्याचं म्हणणं आहे.
Forwarded from MPSC Mantra (Abhijit)
💥💥DIPAWALI OFFER💥💥
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक
» २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त..
» १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश..
पुस्तके सर्वत्र उपलब्ध..
» १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१
» १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१
» २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
@ 300/- 35% OFF(₹ 460/-)
3 BOOKS COMBO offer
📍📍📍📍📍📍📍📍📍
Buy Online 👇
http://www.simplifiedcart.com
Contact 9423333181 / 8788639688
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 18,19,20 वा अंक
» २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त..
» १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश..
पुस्तके सर्वत्र उपलब्ध..
» १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१
» १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१
» २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
@ 300/- 35% OFF
3 BOOKS COMBO offer
📍📍📍📍📍📍📍📍📍
Buy Online 👇
http://www.simplifiedcart.com
Contact 9423333181 / 8788639688