mpsc news channel
130 subscribers
728 photos
53 videos
574 files
626 links
123456
Download Telegram
♦️ तलाठी जागावाढ #update
👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/7200
AMVI Main Exam Question Paper's.pdf
3.4 MB
♦️#AMVI मुख्य परीक्षा आतापर्यंतचे सर्व पेपर्स एकत्रित..
♦️गट ब मुख्य 2025 #GML बाबत Preference पुह्ना घेण्याची शक्यता आहे..
1 Aspirant =1 Post. साठी...
👉
#GML लावण्याअगोदर आयोग शुद्धीपत्रक टाकण्याची शक्यता आहे.. 🙏 पाहू काय होतंय तर..
ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous Quiz
8%
1886
44%
1935
44%
1835
4%
1942
" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous Quiz
18%
रॉबर्ट क्लाइव्ह
30%
लॉर्ड लिटन
31%
लॉर्ड कर्जन
21%
लोर्ड कॉर्नवॉलीस
इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous Quiz
4%
अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला
48%
बंगालचा परागंदा नवाब मीर कासीम
11%
दिल्लीचा बादशहा शाहआलम
37%
वरील तिघांच्या युतीविरुद्ध
इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
Anonymous Quiz
8%
क्लाईव्ह
25%
डुप्ले
65%
सर आयर कूट
3%
ल-बोरडेन
खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते ?
Anonymous Quiz
5%
इंग्लंड
14%
हॉलंड
79%
पोर्तुगाल
2%
फ्रान्स
Q10) 1854 रोजी वुड समिती मधे खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता.
Anonymous Poll
11%
1) जाॅर्ज ट्रेव्हरलियन
57%
2) अलेक्सझांडर डफ
22%
3) जाॅर्ज माॅर्शमन
11%
4) चार्ल्स विल्किन्स
1
Q9. खालीलपैकी कोणाचा समावेश प्राच्चवादी विचारवंत म्हणुन करता येणार नाही.
Anonymous Poll
16%
1)जाॅर्ज ट्रेव्हरलियन
40%
2) जेम्स प्रिन्सेप
37%
3) विलीयम जोन्स
7%
4) एन.बी. हाॅलहेड
Q8. न्याय व्यवस्थेत कोणत्याही जाती व धर्म चा साक्षीदारांची साक्ष गृहीत धरली जाण्याचे तत्व कोणी लागु केले
Anonymous Poll
14%
1) लाॅर्ड काॅर्नवालिस
52%
2) विलीयम बेंटीग्
31%
3) वाॅरेन हेस्टीगज
2%
4) लाॅर्ड हेस्टीगज
Q7) कोणत्या कायद्याने गुलामगिरी ची प्रथा संपुष्टात आली.
Anonymous Poll
7%
1) 1813 चा कायदा
53%
2) 1853 चा कायदा
34%
3) 1833 चा कायदा
6%
4) 1786 चा कायदा
Q5) कोणत्या विवाह संमती कायद्याने मुलींचे विवाह योग्य 14 वर्षे करण्यात आले.
Anonymous Poll
7%
1) 1930 चा कायदा
41%
2) 1860 चा कायदा
45%
3) 1891 चा कायदा
7%
4) 1935 चा कायदा
Q4) मराठी भाषेत सामाजिक प्रश्न मांडणारे पहिले नाटक म्हणुन खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो.
Anonymous Poll
14%
1) नील दर्पण
42%
2) यमुना पर्यटन
40%
3) पण लक्षात कोण घेतो
3%
4) संगीत शारदा
Q3)नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र खालील पैकी कोणी लिहिले.
Anonymous Poll
14%
1) महात्मा गांधी
46%
2) नारायण मंडलिक
34%
3) आर. जी.भांडारकर
6%
4) अलेक्सझांडर डफ