६७५)भारतीय उच्च न्यायालय कायदा १८६१ नुसार,१८६२ मध्ये कोठे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
१)बनारस,कलकत्ता व मद्रास.
17%
२)अलाहाबाद,बॉम्बे व मद्रास.
74%
३)कलकत्ता,बॉम्बे व मद्रास.
6%
४)वरीलपैकी सर्व बरोबर.
#आपले चॅनेल तुमच्या मित्रा पर्यंत पोहचवा #
दररोज परीक्षाभिमुख प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे योग्य स्पष्टीकरण , आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजीसाठी join करा @mpscdecoded टेलिग्राम चॅनेल..
Join us @mpscdecoded
दररोज परीक्षाभिमुख प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे योग्य स्पष्टीकरण , आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजीसाठी join करा @mpscdecoded टेलिग्राम चॅनेल..
Join us @mpscdecoded
६७७)योग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
9%
सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांसह न्यायाधीश संख्या ३४ आहे परंतु सध्या २ पदे रिक्त आहेत.
4%
अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त १६० न्यायाधिश आहेत.
5%
सध्या बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये ९४ न्यायाधीश आहेत.
6%
सिक्किम उच्च न्यायालयामध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त ३ न्यायाधीश आहेत.
76%
वरील सर्व विधाने अयोग्य नाहीत.
६७८)कौटुंबिक न्यायालय अधिनियम १९८४ मधील तरतुदीसंबंधीची अयोग्य विधाने ओळखा.
Anonymous Quiz
11%
कौटुं.न्यायालयांच्या निवाड्याविरोधात उच्च न्यायालयात केल्या जाउ शकणारया केवळ एकाच अपिलाचा अधिकार आहे
29%
१कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरात कौटं.न्यायालयांची स्थापना करणे राज्य सरकारला बंधनकारक केले.
7%
कौटुं.न्यायालयांच्या तंटा निवारण प्रक्रियेमध्ये खाजगी समाजसेवी संस्था,समुपदेशक देखील सहभागी असतात
53%
वरील सर्व विधाने योग्य आहेत.
६८१)योग्य ओळखा.
अ)राज्यपाल अनुपस्थित/पद रिक्त तेंव्हा जास्तीत जास्त ६ महिने एवढा काळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल म्हणून कार्य करतात.
ब)राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे दोघे अनुपस्थित/पदे रिक्त असल्यास सरन्यायाधीश राष्ट्रपतीपदाचे कार्य पार पाडतात.
अ)राज्यपाल अनुपस्थित/पद रिक्त तेंव्हा जास्तीत जास्त ६ महिने एवढा काळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल म्हणून कार्य करतात.
ब)राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे दोघे अनुपस्थित/पदे रिक्त असल्यास सरन्यायाधीश राष्ट्रपतीपदाचे कार्य पार पाडतात.
Anonymous Quiz
4%
अ.
35%
ब.
51%
अ,ब.
10%
दोन्हीही अयोग्य
Polity च्या 672 त्व 681 या 10 प्रश्नापैकी माहिती असून व्यवस्थित वाचले नसल्यामुळे तुमचे किती प्रश्न चुकले ?
Anonymous Poll
19%
1
29%
2
26%
3
26%
4
(2011-12) भारतातील गरीबीचे प्रमाण 👆
सुरेश तेंडुलकर समिती
भारतातील गरिबी = 21.9%
( ग्रामीण 25.7% , शहरी = 13.7)
कशावर ठरवली ??
= Per capita expenditure per month
(ग्रामीण भागासाठी =816 रुपये ,शहरी=1000₹)
सर्वात जास्त - 36गड - 39% , झारखंड - 36 %
सर्वात कमी - गोवा - 7%, केरळ - 9%
महाराष्ट्र = total 17.35 %
( ग्रामीण -24% , शहरी - 9%)
Join us @mpscdecoded
सुरेश तेंडुलकर समिती
भारतातील गरिबी = 21.9%
( ग्रामीण 25.7% , शहरी = 13.7)
कशावर ठरवली ??
= Per capita expenditure per month
(ग्रामीण भागासाठी =816 रुपये ,शहरी=1000₹)
सर्वात जास्त - 36गड - 39% , झारखंड - 36 %
सर्वात कमी - गोवा - 7%, केरळ - 9%
महाराष्ट्र = total 17.35 %
( ग्रामीण -24% , शहरी - 9%)
Join us @mpscdecoded
#explanation #current
💡💡आज सकाळी आपण current वर test घेतली होती. त्यातल्या काही प्रश्नाचे explanation:
प्रश्न 657
भारतरत्न पुरस्काराची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपती कडे करतात , यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची आवश्यकता नसते.
658
आठव्या परिशिष्टातील बावीस भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या फक्त भारतीय नागरीकालाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो.
661
Blue flag certificate हे प्रमाणपत्र FEE (federation of environment education) या संस्थेद्वारे दिले जाते.
664
गुरू नानक यांनी रावी नदीच्या किनाऱ्यावर कर्तारपुर हे नवीन गाव वसविले.
665
ग दी माडगूळकर आणि पू ल देशपांडे या दोघांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
@Mpscdecoded
💡💡आज सकाळी आपण current वर test घेतली होती. त्यातल्या काही प्रश्नाचे explanation:
प्रश्न 657
भारतरत्न पुरस्काराची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपती कडे करतात , यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची आवश्यकता नसते.
658
आठव्या परिशिष्टातील बावीस भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या फक्त भारतीय नागरीकालाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो.
661
Blue flag certificate हे प्रमाणपत्र FEE (federation of environment education) या संस्थेद्वारे दिले जाते.
664
गुरू नानक यांनी रावी नदीच्या किनाऱ्यावर कर्तारपुर हे नवीन गाव वसविले.
665
ग दी माडगूळकर आणि पू ल देशपांडे या दोघांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
@Mpscdecoded
682) योग्य जोड्या जुळवा(वाळवंट - देश ) (geograpy)
अ. नूबीयन ब. पॅटागोनिया क. कलहारी ड . अटकामा
1) चिली 2) अर्जेंटिना 3) बोट्सवाना 4) इजिप्त
अ. नूबीयन ब. पॅटागोनिया क. कलहारी ड . अटकामा
1) चिली 2) अर्जेंटिना 3) बोट्सवाना 4) इजिप्त
Anonymous Quiz
1%
अ। ब। क। ड
22%
4 3 2 1
44%
4 2 3 1
23%
1 2 3 4
10%
3 2 1 4
683) 'मानव व पर्यावरण' ही संयुक्त राष्ट्राची जागतिक परिषद कोठे व केव्हा झाली ?
Anonymous Quiz
37%
रिओ दि जनेरो ,1972
5%
लंडन , 1975
50%
स्टॉकहोम, 1972
8%
पॅरिस , 1992
684) ट्रॉपिकल स्टॉर्म किंवा सायक्लोन चा प्रभाव बंगाल च्या उपसागरात आणि अरबी समुद्रात वर्ष्याच्या .......या कालावधीत जास्त असतो ..
Anonymous Quiz
10%
जानेवारी- फेब्रुवारी आणि मार्च- मे
27%
डिसेंबर - जानेवारी आणि मार्च - एप्रिल
45%
मार्च - मे आणि ऑक्टोबर- नोव्हेंबर
18%
जुलै - ऑगस्ट आणि जानेवारी- फेब्रुवारी
686) खालील विधाने वाचा
अ . भारतातील व्यापार उदारीकरणाचा सुरुवातीचा टप्पा रोजगार संधीच्या वाढीत परावर्तित झाला .
ब. भारतातील व्यापार उदारीकरणाचा नंतरचा टप्पा रोजगाररहीत वृद्धीत परावर्तित झाला .
अ . भारतातील व्यापार उदारीकरणाचा सुरुवातीचा टप्पा रोजगार संधीच्या वाढीत परावर्तित झाला .
ब. भारतातील व्यापार उदारीकरणाचा नंतरचा टप्पा रोजगाररहीत वृद्धीत परावर्तित झाला .
Anonymous Quiz
8%
फक्त अ बरोबर
10%
फक्त ब बरोबर
74%
अ आणि ब बरोबर
8%
अ आणि ब दोन्ही चूक
687) योग्य जोड्या जुळवा
अ. राखीगडी ब. पैठण क . भीमबेटका ड. माहूरझरी
1) प्रारंभीक ऐतिहासिक कालखंड 2)महापाषाण कालखंड 3) हडप्पा कालखंड 4) इतिहास पूर्व कालखंड
अ. राखीगडी ब. पैठण क . भीमबेटका ड. माहूरझरी
1) प्रारंभीक ऐतिहासिक कालखंड 2)महापाषाण कालखंड 3) हडप्पा कालखंड 4) इतिहास पूर्व कालखंड
Anonymous Quiz
1%
अ। ब। क। ड
60%
3 1 4 2
16%
1 3 2 4
15%
4 3 2 1
8%
2 4 3 1
688) निजाम उल मुलक् ने .....या स्वतंत्र राज्याची निर्मिती केली .
Anonymous Quiz
5%
बंगाल
77%
हैद्राबाद
14%
मैसूर
4%
यापैकी नाही