सध्याच्या परिस्थितीमुळे नोकर्यांच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत,कृपया खालील लिंक वर आपला प्रोफाईल व माहिती आधार नंबर सह अपडेट करा व नोकरी विषयी माहिती मिळवा.
https://rojgar.mahaswayam.gov.in/
धन्यवाद.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र शासन. Helplines 9762020104 www.mundejobs.com
https://rojgar.mahaswayam.gov.in/
धन्यवाद.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र शासन. Helplines 9762020104 www.mundejobs.com
😍 *सुवर्णसंधी! CRPF मध्ये बंपर भरती*
📚 Naukri information💡 नोकरी संदर्भ*
💁♂️ *पद व पदसंख्या खालीलप्रमाणे* :
● निरीक्षक (डाएटिशियन) : 1
● उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) : 175
● उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) : 8
● सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) : 84
● सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) : 5
● सहाय्यक उपनिरीक्षक (दंत तंत्रज्ञ) : 4
● सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब तंत्रज्ञ) : 64
● सहाय्यक उपनिरीक्षक/ इलेक्ट्रो वर्कोग्राफी तंत्रज्ञ : 1 पदे
● हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी/ नर्सिंग सहाय्यक/ औषध) : 88 पदे
● हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ) : 3
● हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस तंत्रज्ञ) : 8
● हेड कॉन्स्टेबल (जुनिअर एक्स-रे सहाय्यक) : 84
● हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) : 5
● हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) : 1
● हेड कॉन्स्टेबल (कारभारी) : 3
● कॉन्स्टेबल (मसालाची) : 4
● कॉन्स्टेबल (कुक) : 116
● कॉन्स्टेबल (सफाई कामगार) : 121
● कॉन्स्टेबल (धोबी) : 5
● कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) : 3
● कॉन्स्टेबल (टेबल बॉय) : 1
● हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) : 3
📝 *अर्ज माहिती* : भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
🗓️ *ऑनलाइन अर्ज प्रक्रिया* : दि. 20 जुलै 2020 पासून सुरू
👉 *अर्ज करण्याची मुदत* : दि. 31 ऑगस्ट 2020 (पदांनुसार लेखी परीक्षेद्वारे प्रवेश)
👍 *लेखी चाचणी* : 20 डिसेंबर 2020 रोजी
📍 *परीक्षा ठिकाण* : नवी दिल्ली, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू, प्रयागराज, अजमेर, नागपूर, मुजफ्फरपूर, पल्लीपुरम.
👨💻 *अधिकृत संकेतस्थळ* : crpf.gov.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🤳 www.mundejobs.com Students Helpline 9975603050
📚 Naukri information💡 नोकरी संदर्भ*
💁♂️ *पद व पदसंख्या खालीलप्रमाणे* :
● निरीक्षक (डाएटिशियन) : 1
● उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) : 175
● उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) : 8
● सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) : 84
● सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) : 5
● सहाय्यक उपनिरीक्षक (दंत तंत्रज्ञ) : 4
● सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब तंत्रज्ञ) : 64
● सहाय्यक उपनिरीक्षक/ इलेक्ट्रो वर्कोग्राफी तंत्रज्ञ : 1 पदे
● हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी/ नर्सिंग सहाय्यक/ औषध) : 88 पदे
● हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ) : 3
● हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस तंत्रज्ञ) : 8
● हेड कॉन्स्टेबल (जुनिअर एक्स-रे सहाय्यक) : 84
● हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) : 5
● हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) : 1
● हेड कॉन्स्टेबल (कारभारी) : 3
● कॉन्स्टेबल (मसालाची) : 4
● कॉन्स्टेबल (कुक) : 116
● कॉन्स्टेबल (सफाई कामगार) : 121
● कॉन्स्टेबल (धोबी) : 5
● कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) : 3
● कॉन्स्टेबल (टेबल बॉय) : 1
● हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) : 3
📝 *अर्ज माहिती* : भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
🗓️ *ऑनलाइन अर्ज प्रक्रिया* : दि. 20 जुलै 2020 पासून सुरू
👉 *अर्ज करण्याची मुदत* : दि. 31 ऑगस्ट 2020 (पदांनुसार लेखी परीक्षेद्वारे प्रवेश)
👍 *लेखी चाचणी* : 20 डिसेंबर 2020 रोजी
📍 *परीक्षा ठिकाण* : नवी दिल्ली, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू, प्रयागराज, अजमेर, नागपूर, मुजफ्फरपूर, पल्लीपुरम.
👨💻 *अधिकृत संकेतस्थळ* : crpf.gov.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🤳 www.mundejobs.com Students Helpline 9975603050
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल गुरुवार, दि.१६ जुलै २०२० रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील इ.१२ वीचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांना खूप खूप शुभेच्छा !
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्नित, एम. जी. एम., कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद (B.Tech- Agricultural Biotechnology ).... कृषी क्षेत्रातील होत असलेले आमूलाग्र बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळी यांचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी शास्त्र, जैवतंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी एकमेव शाखा म्हणजेच कृषी जैवतंत्रज्ञान (बी.टेक-बायोटेक). कृषी जैवतंत्रज्ञानाच्या शिक्षणामुळे, बदलणाऱ्या हवामानानुसार वेगवेगळ्या पिकांच्या नवीन जाती तयार करणे (New variety development), उतीसंवर्धन (plant tissue culture), जैविकखते निर्मिती (Biofertilizer production) या क्षेत्रात रोजगार व तसेच स्वतःचे कृषी निगडीत उद्योग उभारू शकतात. या क्षेत्रात रोजगार तसेच उद्योग उभारणीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. तरी एम. जी. एम. शिक्षण संस्था, औरंगाबाद संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सन 2020-21 साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया चौकशीसाठी खालील फॉर्म भरावा.
https://forms.gle/dJtkdSoLyG4UCerPA
धन्यवाद................
अधिक माहितीसाठी संपर्क - प्राचार्य डॉ. नरेंद्र चव्हाण, ८३१९२८४०३२; प्रवेश प्रक्रिया प्रमुख, डॉ. अशोक खर्डे, ९८८१३३०५८५; प्रा. विजयकुमार देशमुख, ९४०४३३८८५५, प्रा. अखिलेश लोखंडे, ८३०८३९९१३७
(STAY HOME STAY SAFE)
For further details visit
http://mgmcabt.com/
https://forms.gle/dJtkdSoLyG4UCerPA
धन्यवाद................
अधिक माहितीसाठी संपर्क - प्राचार्य डॉ. नरेंद्र चव्हाण, ८३१९२८४०३२; प्रवेश प्रक्रिया प्रमुख, डॉ. अशोक खर्डे, ९८८१३३०५८५; प्रा. विजयकुमार देशमुख, ९४०४३३८८५५, प्रा. अखिलेश लोखंडे, ८३०८३९९१३७
(STAY HOME STAY SAFE)
For further details visit
http://mgmcabt.com/
Google Docs
Admission Enquiry Form for MGM, COLLEGE OF AGRICULTURAL BIOTECHNOLOGY, MGM Hills, AURANGABAD (MS) …
Academic Year: 2020-2021
Course Offered: B.Tech Biotechnology (Agricultural Biotechnology)
अधिक माहितीसाठी संपर्क -
डॉ. अशोक खर्डे, ९८८१३३०५८५,
प्रा. विजयकुमार देशमुख, ९४०४३३८८५५,
प्रा. अखिलेश लोखंडे, ८३०८३९९१३७
Email ID: agribiotech@themgmgroup.com …
Course Offered: B.Tech Biotechnology (Agricultural Biotechnology)
अधिक माहितीसाठी संपर्क -
डॉ. अशोक खर्डे, ९८८१३३०५८५,
प्रा. विजयकुमार देशमुख, ९४०४३३८८५५,
प्रा. अखिलेश लोखंडे, ८३०८३९९१३७
Email ID: agribiotech@themgmgroup.com …
*मेडीकल* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*👈🏿
----------------------------------------------------
1) *नीट* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) *नीटप्रवेश* पत्र
3) *नीट मार्क* लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)
----------------------------------------------------
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.
----------------------------------------------------
👉🏿 *इंजिनीअरिंग* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे👈🏿
----------------------------------------------------
1) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) MHT-CET* पत्र
3) MHT-CET* मार्क लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 ) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) आधार कार्ड
11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
12) राष्ट्रीय बँकेतील खाते 13) फोटो.
----------------------------------------------------
*मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*
----------------------------------------------------
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे
----------------------------------------------------
*वैद्यकीय क्षेत्र*
----------------------------------------------------
*शिक्षण - एमबीबीएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEETप्रवेश परीक्षा
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएचएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी
----------------------------------------------------
*शिक्षण - बीयूएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी.
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
*शिक्षण - बीडीएस*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस
---------------------------------------------------
*शिक्षण - बीएससी फाँरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - सिबीआय,सीआयडी, न्याय सहायक संस्था, पोलीस,औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार इत्यादी.
–-----------------------------------------------
*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी .
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच*
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
*शिक्षण - डिफार्म*
----------------------------------
----------------------------------------------------
1) *नीट* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) *नीटप्रवेश* पत्र
3) *नीट मार्क* लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)
----------------------------------------------------
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.
----------------------------------------------------
👉🏿 *इंजिनीअरिंग* प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे👈🏿
----------------------------------------------------
1) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) MHT-CET* पत्र
3) MHT-CET* मार्क लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 ) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) आधार कार्ड
11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
12) राष्ट्रीय बँकेतील खाते 13) फोटो.
----------------------------------------------------
*मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*
----------------------------------------------------
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे
----------------------------------------------------
*वैद्यकीय क्षेत्र*
----------------------------------------------------
*शिक्षण - एमबीबीएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEETप्रवेश परीक्षा
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएचएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी
----------------------------------------------------
*शिक्षण - बीयूएमएस*
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी.
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
*शिक्षण - बीडीएस*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस
---------------------------------------------------
*शिक्षण - बीएससी फाँरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - सिबीआय,सीआयडी, न्याय सहायक संस्था, पोलीस,औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार इत्यादी.
–-----------------------------------------------
*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी .
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच*
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
*शिक्षण - डिफार्म*
----------------------------------
------------------
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय.
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म
----------------------------------------------------
*शिक्षण - बीफार्म*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म
------------------------------
संरक्षण दलांत प्रवेशासाठी
------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
------------------------------
*अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल*
------------------------------
*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
*शिक्षण - बीई*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस
*शिक्षण - बीटेक*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी -
कालावधी - चार वर्षे
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी - दोन वर्षे
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण.
--------------------------------------------------
*कॉम्प्युटरमधील कोर्सेस*
------------------------------
डीओईएसीसी "ओ' लेव्हल
कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी
कालावधी - दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
कालावधी - सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी - दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी - एक वर्ष
----------------------------------------------------
*शिक्षण - बारावी*
------------------------------
*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन*
कालावधी - एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी - दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी - एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी - दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी - एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्स ऍण्ड ऍनिमेशन
कालावधी - एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी - एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी - एक वर्ष
------------------------------
*रोजगाराभिमुख कोर्सेस*
------------------------------
*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (70 टक्के)
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी, म्हैसूर
*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग*
कालावधी - चार वर्षे
पात्रता - दहावी आणि बारावी पास
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्टिस
कालावधी - एक वर्ष
फॅशन टेक्नॉलॉजी
कालावधी - एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस
कालावधी - तीन वर्षे
------------------------------
*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*
--------------
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय.
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म
----------------------------------------------------
*शिक्षण - बीफार्म*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म
------------------------------
संरक्षण दलांत प्रवेशासाठी
------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
------------------------------
*अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल*
------------------------------
*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
*शिक्षण - बीई*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस
*शिक्षण - बीटेक*
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी -
कालावधी - चार वर्षे
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी - दोन वर्षे
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण.
--------------------------------------------------
*कॉम्प्युटरमधील कोर्सेस*
------------------------------
डीओईएसीसी "ओ' लेव्हल
कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी
कालावधी - दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
कालावधी - सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी - दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी - एक वर्ष
----------------------------------------------------
*शिक्षण - बारावी*
------------------------------
*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन*
कालावधी - एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी - दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी - एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी - दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी - एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्स ऍण्ड ऍनिमेशन
कालावधी - एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी - एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी - एक वर्ष
------------------------------
*रोजगाराभिमुख कोर्सेस*
------------------------------
*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (70 टक्के)
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी, म्हैसूर
*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग*
कालावधी - चार वर्षे
पात्रता - दहावी आणि बारावी पास
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्टिस
कालावधी - एक वर्ष
फॅशन टेक्नॉलॉजी
कालावधी - एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस
कालावधी - तीन वर्षे
------------------------------
*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*
--------------
----------------
*टूरिस्ट गाइड*
कालावधी - सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी - दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी - तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी - एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे
*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी*
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी - एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी - एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी - एक ते तीन वर्षे.
------------------------------
*बांधकाम व्यवसाय*
------------------------------
*शिक्षण - बीआर्च*
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र,NATA , JEE
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक
*पारंपरिक कोर्सेस*
------------------------------
*शिक्षण - बीएससी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी.
------------------------------
*शिक्षण - बीएससी(Agri)*
कालावधी - 4 वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन
------------------------------
*शिक्षण - बीए*
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी
-----------------------------
*शिक्षण - बीकॉम*
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएसएल*
कालावधी - पाच वर्षे
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम
------------------------------
*शिक्षण - डीएड*
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश - सीईटी आवश्यक
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड
----------------------------------------------------
*शिक्षण - बीबीए,* बीसीए,बीबीएम
कालावधी - तीन वर्षे
प्रवेश - सीईटी
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए
------------------------------
*फॉरेन लॅंग्वेज*
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,
जॅपनीज, कोरियन)
कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर
कोर्सेसवर आधारित
-----------------------------------------------------
*फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.......*
------------------------------
अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका.
पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी. उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.
अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.
अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.
इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.
काही महाविद्यालयांमध्ये प्रश्नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्युलर ऍक्टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्न असतात. अशा प्रश्नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.
-----------------------------
*काही महत्त्वाची संकेतस्थळे*
1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)
www.dte.org.in
2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय,
*टूरिस्ट गाइड*
कालावधी - सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी - दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी - तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी - एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे
*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी*
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी - एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी - एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी - एक ते तीन वर्षे.
------------------------------
*बांधकाम व्यवसाय*
------------------------------
*शिक्षण - बीआर्च*
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र,NATA , JEE
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक
*पारंपरिक कोर्सेस*
------------------------------
*शिक्षण - बीएससी*
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी.
------------------------------
*शिक्षण - बीएससी(Agri)*
कालावधी - 4 वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन
------------------------------
*शिक्षण - बीए*
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी
-----------------------------
*शिक्षण - बीकॉम*
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी
----------------------------------------------------
*शिक्षण - बीएसएल*
कालावधी - पाच वर्षे
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम
------------------------------
*शिक्षण - डीएड*
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश - सीईटी आवश्यक
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड
----------------------------------------------------
*शिक्षण - बीबीए,* बीसीए,बीबीएम
कालावधी - तीन वर्षे
प्रवेश - सीईटी
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए
------------------------------
*फॉरेन लॅंग्वेज*
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,
जॅपनीज, कोरियन)
कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर
कोर्सेसवर आधारित
-----------------------------------------------------
*फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.......*
------------------------------
अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका.
पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी. उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.
अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.
अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.
इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.
काही महाविद्यालयांमध्ये प्रश्नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्युलर ऍक्टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्न असतात. अशा प्रश्नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.
-----------------------------
*काही महत्त्वाची संकेतस्थळे*
1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)
www.dte.org.in
2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय,
महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)
www.dmer.org
3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)
www.dvet.gov.in
4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ
www.unipune.ac.in
5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)
www.iitb.ac.in
6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण
www.aipmt.nic.in
7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी)
www.upsc.gov.in
8) फाँरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी www.pcfscs.in
कलिजीपूर्वक वाचा आणि मगच निवडा ....
शुभेच्छा मनःपुर्वक अभिनंदन ....
मुंडे सर औरंगाबाद कॉल 9975603050
www.dmer.org
3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)
www.dvet.gov.in
4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ
www.unipune.ac.in
5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)
www.iitb.ac.in
6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण
www.aipmt.nic.in
7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी)
www.upsc.gov.in
8) फाँरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी www.pcfscs.in
कलिजीपूर्वक वाचा आणि मगच निवडा ....
शुभेच्छा मनःपुर्वक अभिनंदन ....
मुंडे सर औरंगाबाद कॉल 9975603050
📣 _*"पी.एम किसान चा फॉर्म भरला पण पैसे नाही आले साहेब काय करू?" पहा कोणती केली चूक आणि कसं सुधारली जाईल*_💥
📄 _शब्दांमधल्या एका चुकीमुळे शेतकऱ्याला दोन हजार रुपयांवर पाणी सोडावे लागेल. कागदावरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना जवळपास 4200 कोटी रुपयांचा सहाय्यता निधी मिळालेला नाही. जोपर्यंत ती चूक सुधारत नाही, तोपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत._
🤔 _*कुठे झाली चूक?*_
🏦 _पंतप्रधान किसान योजनेच्या अर्जदारांच्या नाव व बँक खाते क्रमांकामध्ये थोडा गोंधळ आहे. बँक खाती आणि इतर कागदपत्रांमध्ये नावाची स्पेलिंग वेगवेगळी आहे. ज्यामुळे योजनेच्या प्रणालीतून अशा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी न्यूज 18ला सांगितले._
📝 _*चूक कशी दुरुस्त होईल?*_
🌐 _पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावा लागेल._
📑 _तुमच्या फार्मर कॉर्नरवर जा आणि तिथे Edit Aadhaar Details पर्यायावर क्लिक करा. आपल्याला आपला आधार क्रमांक येथे प्रविष्ट करा_
👦 _आपले नाव केवळ चुकीचे असल्यास म्हणजेच आपले नाव अप्लिकेशन आणि आधारवर भिन्न असल्यास ते ऑनलाइनपद्धतीनं दुरुस्त करून घ्या._
👉 _इतर काही चूक असल्यास आपल्या लेखपाल व कृषी विभाग कार्यालयात संपर्क साधा._
🙏 _*शेतकरी साठी महत्वाची बातमी आहे, कृपया शेअर करावा* किसान_हेल्पलाईन 9404324090
📄 _शब्दांमधल्या एका चुकीमुळे शेतकऱ्याला दोन हजार रुपयांवर पाणी सोडावे लागेल. कागदावरच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना जवळपास 4200 कोटी रुपयांचा सहाय्यता निधी मिळालेला नाही. जोपर्यंत ती चूक सुधारत नाही, तोपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत._
🤔 _*कुठे झाली चूक?*_
🏦 _पंतप्रधान किसान योजनेच्या अर्जदारांच्या नाव व बँक खाते क्रमांकामध्ये थोडा गोंधळ आहे. बँक खाती आणि इतर कागदपत्रांमध्ये नावाची स्पेलिंग वेगवेगळी आहे. ज्यामुळे योजनेच्या प्रणालीतून अशा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी न्यूज 18ला सांगितले._
📝 _*चूक कशी दुरुस्त होईल?*_
🌐 _पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावा लागेल._
📑 _तुमच्या फार्मर कॉर्नरवर जा आणि तिथे Edit Aadhaar Details पर्यायावर क्लिक करा. आपल्याला आपला आधार क्रमांक येथे प्रविष्ट करा_
👦 _आपले नाव केवळ चुकीचे असल्यास म्हणजेच आपले नाव अप्लिकेशन आणि आधारवर भिन्न असल्यास ते ऑनलाइनपद्धतीनं दुरुस्त करून घ्या._
👉 _इतर काही चूक असल्यास आपल्या लेखपाल व कृषी विभाग कार्यालयात संपर्क साधा._
🙏 _*शेतकरी साठी महत्वाची बातमी आहे, कृपया शेअर करावा* किसान_हेल्पलाईन 9404324090
सर्व सन्मानीय पालकांना व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय औरंगाबाद येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी ऑनलाईन प्रवेश नोंदणी चालू झाली आहे.
*१२ वी कोणत्याही शाखेचे: BSW*
*कोणत्याही शाखेचे पदवीधर: MSW*
*कोणत्याही शाखेचे पदवीधर: PG Dip. VGCC*
त्यासाठी आपण खालील लिंकचा वापर करू शकता. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdNMyyrE4ZiP4xph3PZ7kZqvqLF7Uc6Zy8HYg68C_xOmSFlCA/viewform?usp=pp_url
ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यावर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे.
https://chat.whatsapp.com/KykreRQIY5C9u5VpJIH919
*१२ वी कोणत्याही शाखेचे: BSW*
*कोणत्याही शाखेचे पदवीधर: MSW*
*कोणत्याही शाखेचे पदवीधर: PG Dip. VGCC*
त्यासाठी आपण खालील लिंकचा वापर करू शकता. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdNMyyrE4ZiP4xph3PZ7kZqvqLF7Uc6Zy8HYg68C_xOmSFlCA/viewform?usp=pp_url
ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यावर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे.
https://chat.whatsapp.com/KykreRQIY5C9u5VpJIH919
WhatsApp.com
VK ONLINE ADMISSION
WhatsApp Group Invite
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशकांची भरती
पदाचे नाव : समुपदेशक : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. पदव्युत्तर पदवी
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०
अधिक माहितीसाठी : www.mundejobs.com Helpless 9762020104 https://bit.ly/2X3WusI
अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आणि पत्ता : medical@pcmcindia.gov.in वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी ४११०१८
पदाचे नाव : समुपदेशक : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. पदव्युत्तर पदवी
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०
अधिक माहितीसाठी : www.mundejobs.com Helpless 9762020104 https://bit.ly/2X3WusI
अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आणि पत्ता : medical@pcmcindia.gov.in वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी ४११०१८
💁♂️ *भारतीय स्टेट बँकेत 3850 जागांसाठी भरती - पहा सविस्तर*
👤 *पदाचे नाव* - सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
👨🎓 *शैक्षणिक पात्रता* - (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
👨🦳 *वयाची अट* - 01 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌎 *नोकरी ठिकाण* - संपूर्ण भारत
⏰ *अर्जाची शेवटची तारीख* - 16 ऑगस्ट 2020
🖱️ *ऑनलाईन अर्ज* -www.mundejobs.com Students Helpline 9762020104
🙏 *हे जॉब अपडेट्स खूप महत्वाचे आहे - इतरांना पण शेअर करा*
👤 *पदाचे नाव* - सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
👨🎓 *शैक्षणिक पात्रता* - (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
👨🦳 *वयाची अट* - 01 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌎 *नोकरी ठिकाण* - संपूर्ण भारत
⏰ *अर्जाची शेवटची तारीख* - 16 ऑगस्ट 2020
🖱️ *ऑनलाईन अर्ज* -www.mundejobs.com Students Helpline 9762020104
🙏 *हे जॉब अपडेट्स खूप महत्वाचे आहे - इतरांना पण शेअर करा*
महाराष्ट्रात आजपासून 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43 सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.
तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.
महाराष्ट्र सरकारची वेबसाईट
www.aaplesarkar.maharashtra.gov.in
वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिलीय.
या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...
महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.
या सेवांचा आहे समावेश....
• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
• मिळकतीचे प्रमाणपत्र
• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
• पत दाखला
• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
• भूमिहीन प्रमाणपत्र
• शेतकरी असल्याचा दाखला
• सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
• जन्म नोंद दाखला
• मृत्यु नोंद दाखला
• विवाह नोंदणी दाखला
• रहिवाशी प्रमाणपत्र
• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
• हयातीचा दाखला
• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
• निराधार असल्याचा दाखला
• शौचालयाचा दाखला
• विधवा असल्याचा दाखला
• दुकाने आणि अस्थापना नोंदणी
• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
• सेवानियोजकाची नोंदणी
• शोध उपलब्ध करणे
• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
...तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड
'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.
सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.
*कृपया जास्तीत जास्त शेअर करा*
तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.
महाराष्ट्र सरकारची वेबसाईट
www.aaplesarkar.maharashtra.gov.in
वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिलीय.
या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...
महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.
या सेवांचा आहे समावेश....
• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
• मिळकतीचे प्रमाणपत्र
• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
• पत दाखला
• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
• भूमिहीन प्रमाणपत्र
• शेतकरी असल्याचा दाखला
• सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
• जन्म नोंद दाखला
• मृत्यु नोंद दाखला
• विवाह नोंदणी दाखला
• रहिवाशी प्रमाणपत्र
• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
• हयातीचा दाखला
• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
• निराधार असल्याचा दाखला
• शौचालयाचा दाखला
• विधवा असल्याचा दाखला
• दुकाने आणि अस्थापना नोंदणी
• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
• सेवानियोजकाची नोंदणी
• शोध उपलब्ध करणे
• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
...तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड
'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.
सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.
*कृपया जास्तीत जास्त शेअर करा*
💐💐 *स्वेच्छा निवृत्ति!* 🌹🌹
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली: *चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला.*
या बातमीने विचारचक्र सुरू झालं: *भिकार्याने आपल्या भिकारीच्या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर?* (व्यवसाय हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता. किती छान वाटलं असतं त्याला भिकारीपणातून बाहेर येऊन. अनेक नवोदित भिकार्यांना तो भीकही देऊ शकला असता.
पण नाही. ते त्याला जमलं नाही. *याचं कारण असुरक्षितता, सवय आणि भीती.* आपण जमवलेले पैसे नक्की किती, हेच त्याला स्वत:ला माहीत नसावं. आपण भीक मागणं बंद केलं तर आपण जमवलेले पैसे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नक्की पुरतील की नाही याची भीती त्याच्या मनात असावी. समजा जमवलेले पैसे खर्च करून आपण चैन करायला लागलो आणि हौस मौज करता करता आपले पैसे संपले तर पुढं काय करायचं? पुन्हा भीक मागायचं काम आपल्याला जमेल का? अशा पध्दतीचा खोल नसला तरी वरवरचा विचार करून आपली भिकार्याचा व्यवसाय त्याने सुरू ठेवला असावा. आणि जमा करून ठेवलेली एवढी मोठी रक्कम एक दिवस वार्यावर सोडून बिचारा रस्त्यावर सहज मरून पडला. त्याचं नाव गाव कोणालाही माहीत नाही. एक भिकारी इतकीच त्याची ओळख. *एवढी मोठी रक्कम देशाला अर्पण करून त्याने मरणोत्तर सामाजिक काम केलं, हे खरं असलं तरी ते सकारात्मक सामाजिक काम म्हणता येणार नाही. अनायासे नाईलाजास्तव- इच्छेविरूध्द ते सामाजिक काम ठरतं.*
उलट जमवलेल्या पैशांचा योग्य तो विनियोग त्याने त्याच्या हयातीत- त्याच्या हातून केला असता तर त्याची समाजाप्रती प्रतिमा उजळून निघाली असती.
पण या भिकार्याला नावं ठेऊन चालणार नाही. *आपणही कायम तेच करत असतो. स्वत: काटकसर करत दुसऱ्यांसाठी जगत राहतो. समाजासाठी जगत नसलो तरी स्वतःच्या कुटुंबासाठी- लायक/ नालायक मुलांसाठी खस्ता खात राहतो- कमवतो.* परवडण्याइतका खर्च करतो. मरेपर्यंत कायम कमवतच राहतो. आणि एक दिवस सर्व काही मागे टाकून गुपचूप कोपर्यात मरून पडतो. *कुठं थांबावं हे माणसाला शेवटपर्यंत कळत नाही.*
कोणत्याही क्षेत्रात स्वेच्छानिवृत्ती घेता आली पाहिजे आणि आपण कुठं रमतो त्या छंदात उर्वरीत आयुष्य व्यतीत करावं. कमवलेली संपत्ती (खूप नसली तरी) योग्य मार्गाने खर्च करता आली पाहिजे. गरजवंताला मदत करता आली, तर जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो.
खूप हाव सुटल्यासारखं शेवटपर्यंत कमवत राहायचं. पोटाला टाचे देत कमवलेलं बाजूला साचवत रहायचं. *स्वतः मनासारखं जगायचं नाही, आणि मुलांनाही त्यांच्या मनासारख जगु द्यायचं नाही. याचा अर्थ, आपण या भिकाऱ्यासारखंच जगत राहतो. आणि कमवलेलं सगळं इथं टाकून एक दिवस स्वतःला आणि मुलांना न समजता हे जग सोडुन जातो. अनामिकासारखं*
🙏
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली: *चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला.*
या बातमीने विचारचक्र सुरू झालं: *भिकार्याने आपल्या भिकारीच्या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर?* (व्यवसाय हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता. किती छान वाटलं असतं त्याला भिकारीपणातून बाहेर येऊन. अनेक नवोदित भिकार्यांना तो भीकही देऊ शकला असता.
पण नाही. ते त्याला जमलं नाही. *याचं कारण असुरक्षितता, सवय आणि भीती.* आपण जमवलेले पैसे नक्की किती, हेच त्याला स्वत:ला माहीत नसावं. आपण भीक मागणं बंद केलं तर आपण जमवलेले पैसे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नक्की पुरतील की नाही याची भीती त्याच्या मनात असावी. समजा जमवलेले पैसे खर्च करून आपण चैन करायला लागलो आणि हौस मौज करता करता आपले पैसे संपले तर पुढं काय करायचं? पुन्हा भीक मागायचं काम आपल्याला जमेल का? अशा पध्दतीचा खोल नसला तरी वरवरचा विचार करून आपली भिकार्याचा व्यवसाय त्याने सुरू ठेवला असावा. आणि जमा करून ठेवलेली एवढी मोठी रक्कम एक दिवस वार्यावर सोडून बिचारा रस्त्यावर सहज मरून पडला. त्याचं नाव गाव कोणालाही माहीत नाही. एक भिकारी इतकीच त्याची ओळख. *एवढी मोठी रक्कम देशाला अर्पण करून त्याने मरणोत्तर सामाजिक काम केलं, हे खरं असलं तरी ते सकारात्मक सामाजिक काम म्हणता येणार नाही. अनायासे नाईलाजास्तव- इच्छेविरूध्द ते सामाजिक काम ठरतं.*
उलट जमवलेल्या पैशांचा योग्य तो विनियोग त्याने त्याच्या हयातीत- त्याच्या हातून केला असता तर त्याची समाजाप्रती प्रतिमा उजळून निघाली असती.
पण या भिकार्याला नावं ठेऊन चालणार नाही. *आपणही कायम तेच करत असतो. स्वत: काटकसर करत दुसऱ्यांसाठी जगत राहतो. समाजासाठी जगत नसलो तरी स्वतःच्या कुटुंबासाठी- लायक/ नालायक मुलांसाठी खस्ता खात राहतो- कमवतो.* परवडण्याइतका खर्च करतो. मरेपर्यंत कायम कमवतच राहतो. आणि एक दिवस सर्व काही मागे टाकून गुपचूप कोपर्यात मरून पडतो. *कुठं थांबावं हे माणसाला शेवटपर्यंत कळत नाही.*
कोणत्याही क्षेत्रात स्वेच्छानिवृत्ती घेता आली पाहिजे आणि आपण कुठं रमतो त्या छंदात उर्वरीत आयुष्य व्यतीत करावं. कमवलेली संपत्ती (खूप नसली तरी) योग्य मार्गाने खर्च करता आली पाहिजे. गरजवंताला मदत करता आली, तर जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो.
खूप हाव सुटल्यासारखं शेवटपर्यंत कमवत राहायचं. पोटाला टाचे देत कमवलेलं बाजूला साचवत रहायचं. *स्वतः मनासारखं जगायचं नाही, आणि मुलांनाही त्यांच्या मनासारख जगु द्यायचं नाही. याचा अर्थ, आपण या भिकाऱ्यासारखंच जगत राहतो. आणि कमवलेलं सगळं इथं टाकून एक दिवस स्वतःला आणि मुलांना न समजता हे जग सोडुन जातो. अनामिकासारखं*
🙏
परदेश शिष्यवृत्तीसाठी २८ ऑगस्ट पर्यंत मुदत
August 13, 2020 • sanjay Chaudhari • राजकीय
सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी
अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्ट पर्यंत वाढ
- धनंजय मुंडे
मुंबई प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती साठी सन २०२० - २१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली १४ ऑगस्ट पर्यंतची मुदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांनी वाढवुन आता २८ ऑगस्ट पर्यंत करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयाने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे स्वीकारावेत अशा सूचना मुंडे यांनी याअगोदरच दिलेल्या आहेत. तसेच अर्ज करण्यासाठीची मुदत आता १५ दिवसांनी वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
एखाद्या विद्यार्थ्याने ज्या शाखेत पदवी प्राप्त केली त्याच शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी या योजनेचा लाभ घेता येत होता; मात्र धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत ही अट नुकतीच रद्द केली आहे. आता कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. त्याचबरोबर योजनेतील वयोमर्यादेबाबतच्या अडचणी ही आता सोडविल्या आहेत.
दरम्यान २८ ऑगस्ट २०२० पर्यंत नवीन शैक्षणिक वर्षातील इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती साठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे समाज कल्याण विभागास सादर करावेत असे श्री. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.www.mundejobs.com
August 13, 2020 • sanjay Chaudhari • राजकीय
सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी
अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्ट पर्यंत वाढ
- धनंजय मुंडे
मुंबई प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती साठी सन २०२० - २१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली १४ ऑगस्ट पर्यंतची मुदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांनी वाढवुन आता २८ ऑगस्ट पर्यंत करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयाने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे स्वीकारावेत अशा सूचना मुंडे यांनी याअगोदरच दिलेल्या आहेत. तसेच अर्ज करण्यासाठीची मुदत आता १५ दिवसांनी वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
एखाद्या विद्यार्थ्याने ज्या शाखेत पदवी प्राप्त केली त्याच शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी या योजनेचा लाभ घेता येत होता; मात्र धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत ही अट नुकतीच रद्द केली आहे. आता कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. त्याचबरोबर योजनेतील वयोमर्यादेबाबतच्या अडचणी ही आता सोडविल्या आहेत.
दरम्यान २८ ऑगस्ट २०२० पर्यंत नवीन शैक्षणिक वर्षातील इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती साठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे समाज कल्याण विभागास सादर करावेत असे श्री. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.www.mundejobs.com
(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती 2020 17 जागांसाठी भरती (Click Here)
जाहिरात क्र.: 16/2020
Total: 17 जागा
पदाचे नाव: अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा, गट-क
शैक्षणिक पात्रता: (i) मराठी विषयासह पदवीधर. (ii) संगणक प्रमाणपत्र
वयाची अट: 01 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2020 07 जागांसाठी भरती (Click Here)
जाहिरात क्र.: 15/2020
Total: 07 जागा
पदाचे नाव: वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ [श्रेणी 2] आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालय, आदिवासी विकास विभाग
शैक्षणिक पात्रता: (i) सामाजिक विज्ञान किंवा मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) आदिवासी, समाज कल्याण किंवा आदिवासी संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रात तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी व्यावहारिक अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट: 01 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹699/- [मागासवर्गीय: ₹429/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2020
👇🏻 ONLINE FORM भरण्याचे ठिकाण 👇🏻
🏪 LOOK@ME, COMPUTER AND TYPING🏪
🏩 पत्ता: LOOK@ME, COMPUTER AND TYPING,
बस स्टॉप समोर, तहसील जवळ मौदा,तहसील मौदा, जिल्हा नागपूर.
🙎♂ :- अश्विन गवई
📱 :- 8669379327
जाहिरात क्र.: 16/2020
Total: 17 जागा
पदाचे नाव: अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा, गट-क
शैक्षणिक पात्रता: (i) मराठी विषयासह पदवीधर. (ii) संगणक प्रमाणपत्र
वयाची अट: 01 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2020 07 जागांसाठी भरती (Click Here)
जाहिरात क्र.: 15/2020
Total: 07 जागा
पदाचे नाव: वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ [श्रेणी 2] आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालय, आदिवासी विकास विभाग
शैक्षणिक पात्रता: (i) सामाजिक विज्ञान किंवा मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) आदिवासी, समाज कल्याण किंवा आदिवासी संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रात तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी व्यावहारिक अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट: 01 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹699/- [मागासवर्गीय: ₹429/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2020
👇🏻 ONLINE FORM भरण्याचे ठिकाण 👇🏻
🏪 LOOK@ME, COMPUTER AND TYPING🏪
🏩 पत्ता: LOOK@ME, COMPUTER AND TYPING,
बस स्टॉप समोर, तहसील जवळ मौदा,तहसील मौदा, जिल्हा नागपूर.
🙎♂ :- अश्विन गवई
📱 :- 8669379327
या १२ कारणांमुळे तुकाराम मुंढेंसारखा कणखर माणूस पचवणं राजकारण्यांना जड जातं
तात्काळआपलं घरदार
By बोलभिडू कार्यकर्ते Last updated Aug 26, 2020
Share
पुणे गुलाबी थंडीने गारठले, मुंबई मुसळधार पावसामुळे ठप्प, नागपुर उष्माघाताने हैराण याच धर्तीवर आत्ता पत्रकारांना देखील मुंढेंची बदली हा शब्द परवलीचा झाला आहे. आत्ता कुठे? इतकचं काय ते बातमीमुल्य.
तुकाराम मुंढे यांची पून्हा बदली झाल्याची बातमी आज आली.
साधारण तेरा ते चौदा वर्षाच्या कारकिर्दीत तितक्याच बदल्या अनुभवणारे तुकाराम मुंढे. साधारणं माणसं स्वत:ची हूशारी सांगताना म्हणतात मी बारा गावचं पाणी पिलेला माणूस आहे. पण मुंडे त्यांच्याही वरचढ ठरू शकतात.
दरवेळी त्यांच्या बदल्यांमागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पण त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्की काय असाधारण आहे ज्यामुळे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याशी पटवून घेणं अशक्य वाटतं हे सांगणारा हा लेख.
कुठलही राजकारण नाही की बदलीसाठी तत्कालीन कारणं नाहीत. फक्त आणि फक्त त्यांचा स्वभाव, कदाचित याच गोष्टी वाचल्यानंतर तुम्ही पण म्हणालं असा माणूस अधिकारी म्हणून पचवणं खरच जड आहे.
१) तुकाराम मुंढे शाकाहारी आहेत.
आत्ता तुम्ही म्हणाल यात काय विशेष. तर विशेष अस की, त्यांनी मांसाहार सोडण्याच कारणं. तसे ते पट्टीचे खवय्ये. पण अधिकारी झाल्यानंतर त्यांनी बाहेर जेवण न करण्याचा निर्णय घेतला. एखाद्या हॉटेलमध्ये किंवा आमंत्रणावरुन संबधीताच्या घरी जेवण्यासाठी गेल्यानंतर त्याच्याबरोबर आपोआप ऋणानुबंध वाढतात. त्यातून पुढे “काम करण्याविषयी” गळ टाकण्याचा देखील धोका असतो.
अशा वेळी बाहेरचं जेवण बंद हा नियम त्यांनी स्वत:साठी आखला. त्यातून त्यांनी मांसाहार सोडून दिला. तुम्ही आमचं मीठ खाल्ल आहे अस चुकून कोणाच्या तोंडून येवू नये म्हणून दूसऱ्याचं मीठच कधीही न खाल्लेला हा माणूस.
२) बार्शीचं अतिक्रमण काढताना झालेले किस्से अजूनही बार्शीकर सांगतात.
मुंढेंनी या कारवाईचा श्रीगणेशाच तहसील ऑफिसची भिंत काढून केला होता. सरकारी ऑफिस आहे म्हणून त्यांनी कोणतिही हयगय केली नव्हती. थेट सरकारचेच अतिक्रमण काढणारे तुकाराम मुंडे हे बहुतेक एकमेव अधिकारी असावेत.
तुकाराम मुंढेना ओळखणारे माणसं सांगतात त्यांना फक्त दोनच कामे कळतात. एक नियमात बसत नाही, व दूसरं नियमात बसतं. या पलिकडे ते काम करत नाहीत. नियमात बसत असेल तर काम होणारच असत. त्यामुळे विक्रमी वेळेत फाईल क्लियर करणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.
३) एकदा तुकाराम मुंढे यांना भेटण्यासाठी दोन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आले होते.
ते म्हणाले,
“साहेब आम्हाला आपल्या समाजामार्फत तुमचा सत्कार करायचा आहे”?
मुंढेनी शांतपणे त्यांच म्हणणं ऐकून घेतलं. ते कोणत्या शाळेत शिकवतात. कोणत्या जिल्ह्यात नियुक्त आहेत याची चौकशी केली..
तुम्ही आज शाळेत शिकवण्यासाठी गेला नाहीत का? अस मुंढेंनी विचारताच ते शिक्षक म्हणाले नाही. आम्ही रजा काढून आलोय. आजारी असल्याची कारणं दिलीत.
मुंढेनी तात्काळ संबधीत अधिकाऱ्यांना फोन करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तुकाराम मुंढेचं म्हणणं अस की, मी कोणत्याच समाजाचा नाही तर प्रशासकिय अधिकारी आहे. आणि माझ्यासमोरचं काम मी करतो.
४) मुंढे घोडेस्वारीमध्ये देशात पहिले आले होते हे फार कमीजणांना माहित आहे.
UPSC मार्फत देशात ते २० वे आले होते. मसुरी येथे प्रशिक्षण कालावधीत घोडेस्वारींच्या स्पर्धा असतात अशा स्पर्धेत देशभरातून नव्याने नियुक्त झालेल्या IAS प्रशिक्षणार्थींमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आले. याबद्दल त्यांना त्यांच्या मित्राने विचारलं होतं, “तुम्ही घोडेस्वारी कधी शिकलात?
मुढें म्हणाले होते,
“लहानपणापासून आपणाला म्हैशीवर बसायची सवयचं. रानात हिंडताना म्हैशीवरच तर बसायचो. घोड्यावर बसणं काय अवघड आहे.”
५) लग्नासाठी वेगळीच अट टाकणारा माणूस
मुंढे देशभरातून २० व्या क्रमांकाने उतीर्ण होतच. राज्यभरातून त्यांच्यासाठी “स्थळ” येवू लागले. आमदार, खासदारांपासून अधिकाऱ्यांची मुलगी ते बिझनेसमॅनची मुलगी अस एकंदरीत स्वरुप होतं. साहजिकच होतं ते. पण मुंढेची लग्नासाठी एकमेव अट होती ती म्हणजे मुलीला प्रसंगी बसमधून सुद्धा प्रवास करायला लागेल. प्रसंगी भाड्याने घेतलेल्या घरामध्ये देखील रहायला लागेल. साहजिक मोठ्या घराचं सुख भोगलेल्या अनेकांनी IAS अधिकाऱ्याला नकार देणच पसंत केलं. अशा वेळी वारकरी परंपरेच घर असणाऱ्या सर्वसामान्य घरातून स्थळ त्यांना आलं. तुकाराम मुंढे या नाकापुढे चालणाऱ्या माणसाचा स्वभाव समजताच वारकरी घरातून तात्काळ होकार आला व लग्न जमलं.
RELATED POSTS
बोलभिडू स्पेशल : जोतिबा डोंगरावरचं अर्थकारण पार संपून गेल…
Aug 26, 2020
केंद्रीय नोकर भरतीसाठी नव्याने आलेल्या कॉमन एन्ट्रन्स…
Aug 26, 2020
६) प्रलोभनांना उत्तर देणारा अधिकारी
हा अधिकारी तयार कसा होत नाही म्हणून अनेकांनी वेगवेगळ
तात्काळआपलं घरदार
By बोलभिडू कार्यकर्ते Last updated Aug 26, 2020
Share
पुणे गुलाबी थंडीने गारठले, मुंबई मुसळधार पावसामुळे ठप्प, नागपुर उष्माघाताने हैराण याच धर्तीवर आत्ता पत्रकारांना देखील मुंढेंची बदली हा शब्द परवलीचा झाला आहे. आत्ता कुठे? इतकचं काय ते बातमीमुल्य.
तुकाराम मुंढे यांची पून्हा बदली झाल्याची बातमी आज आली.
साधारण तेरा ते चौदा वर्षाच्या कारकिर्दीत तितक्याच बदल्या अनुभवणारे तुकाराम मुंढे. साधारणं माणसं स्वत:ची हूशारी सांगताना म्हणतात मी बारा गावचं पाणी पिलेला माणूस आहे. पण मुंडे त्यांच्याही वरचढ ठरू शकतात.
दरवेळी त्यांच्या बदल्यांमागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पण त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्की काय असाधारण आहे ज्यामुळे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याशी पटवून घेणं अशक्य वाटतं हे सांगणारा हा लेख.
कुठलही राजकारण नाही की बदलीसाठी तत्कालीन कारणं नाहीत. फक्त आणि फक्त त्यांचा स्वभाव, कदाचित याच गोष्टी वाचल्यानंतर तुम्ही पण म्हणालं असा माणूस अधिकारी म्हणून पचवणं खरच जड आहे.
१) तुकाराम मुंढे शाकाहारी आहेत.
आत्ता तुम्ही म्हणाल यात काय विशेष. तर विशेष अस की, त्यांनी मांसाहार सोडण्याच कारणं. तसे ते पट्टीचे खवय्ये. पण अधिकारी झाल्यानंतर त्यांनी बाहेर जेवण न करण्याचा निर्णय घेतला. एखाद्या हॉटेलमध्ये किंवा आमंत्रणावरुन संबधीताच्या घरी जेवण्यासाठी गेल्यानंतर त्याच्याबरोबर आपोआप ऋणानुबंध वाढतात. त्यातून पुढे “काम करण्याविषयी” गळ टाकण्याचा देखील धोका असतो.
अशा वेळी बाहेरचं जेवण बंद हा नियम त्यांनी स्वत:साठी आखला. त्यातून त्यांनी मांसाहार सोडून दिला. तुम्ही आमचं मीठ खाल्ल आहे अस चुकून कोणाच्या तोंडून येवू नये म्हणून दूसऱ्याचं मीठच कधीही न खाल्लेला हा माणूस.
२) बार्शीचं अतिक्रमण काढताना झालेले किस्से अजूनही बार्शीकर सांगतात.
मुंढेंनी या कारवाईचा श्रीगणेशाच तहसील ऑफिसची भिंत काढून केला होता. सरकारी ऑफिस आहे म्हणून त्यांनी कोणतिही हयगय केली नव्हती. थेट सरकारचेच अतिक्रमण काढणारे तुकाराम मुंडे हे बहुतेक एकमेव अधिकारी असावेत.
तुकाराम मुंढेना ओळखणारे माणसं सांगतात त्यांना फक्त दोनच कामे कळतात. एक नियमात बसत नाही, व दूसरं नियमात बसतं. या पलिकडे ते काम करत नाहीत. नियमात बसत असेल तर काम होणारच असत. त्यामुळे विक्रमी वेळेत फाईल क्लियर करणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.
३) एकदा तुकाराम मुंढे यांना भेटण्यासाठी दोन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आले होते.
ते म्हणाले,
“साहेब आम्हाला आपल्या समाजामार्फत तुमचा सत्कार करायचा आहे”?
मुंढेनी शांतपणे त्यांच म्हणणं ऐकून घेतलं. ते कोणत्या शाळेत शिकवतात. कोणत्या जिल्ह्यात नियुक्त आहेत याची चौकशी केली..
तुम्ही आज शाळेत शिकवण्यासाठी गेला नाहीत का? अस मुंढेंनी विचारताच ते शिक्षक म्हणाले नाही. आम्ही रजा काढून आलोय. आजारी असल्याची कारणं दिलीत.
मुंढेनी तात्काळ संबधीत अधिकाऱ्यांना फोन करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तुकाराम मुंढेचं म्हणणं अस की, मी कोणत्याच समाजाचा नाही तर प्रशासकिय अधिकारी आहे. आणि माझ्यासमोरचं काम मी करतो.
४) मुंढे घोडेस्वारीमध्ये देशात पहिले आले होते हे फार कमीजणांना माहित आहे.
UPSC मार्फत देशात ते २० वे आले होते. मसुरी येथे प्रशिक्षण कालावधीत घोडेस्वारींच्या स्पर्धा असतात अशा स्पर्धेत देशभरातून नव्याने नियुक्त झालेल्या IAS प्रशिक्षणार्थींमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आले. याबद्दल त्यांना त्यांच्या मित्राने विचारलं होतं, “तुम्ही घोडेस्वारी कधी शिकलात?
मुढें म्हणाले होते,
“लहानपणापासून आपणाला म्हैशीवर बसायची सवयचं. रानात हिंडताना म्हैशीवरच तर बसायचो. घोड्यावर बसणं काय अवघड आहे.”
५) लग्नासाठी वेगळीच अट टाकणारा माणूस
मुंढे देशभरातून २० व्या क्रमांकाने उतीर्ण होतच. राज्यभरातून त्यांच्यासाठी “स्थळ” येवू लागले. आमदार, खासदारांपासून अधिकाऱ्यांची मुलगी ते बिझनेसमॅनची मुलगी अस एकंदरीत स्वरुप होतं. साहजिकच होतं ते. पण मुंढेची लग्नासाठी एकमेव अट होती ती म्हणजे मुलीला प्रसंगी बसमधून सुद्धा प्रवास करायला लागेल. प्रसंगी भाड्याने घेतलेल्या घरामध्ये देखील रहायला लागेल. साहजिक मोठ्या घराचं सुख भोगलेल्या अनेकांनी IAS अधिकाऱ्याला नकार देणच पसंत केलं. अशा वेळी वारकरी परंपरेच घर असणाऱ्या सर्वसामान्य घरातून स्थळ त्यांना आलं. तुकाराम मुंढे या नाकापुढे चालणाऱ्या माणसाचा स्वभाव समजताच वारकरी घरातून तात्काळ होकार आला व लग्न जमलं.
RELATED POSTS
बोलभिडू स्पेशल : जोतिबा डोंगरावरचं अर्थकारण पार संपून गेल…
Aug 26, 2020
केंद्रीय नोकर भरतीसाठी नव्याने आलेल्या कॉमन एन्ट्रन्स…
Aug 26, 2020
६) प्रलोभनांना उत्तर देणारा अधिकारी
हा अधिकारी तयार कसा होत नाही म्हणून अनेकांनी वेगवेगळ
ी प्रलोभने दाखवली. अशाच एका प्रसंगी त्यांना एक व्यक्ती म्हणाली होती, तुमच्या गरजा कमी असतीलही पण तुमची मुलं चांगल्या इंग्लीश माध्यमा शिकावीत. मोठ्या शाळेतून ती मोठ्ठी व्हावीत अस वाटत नाही का ?
तेव्हा मुंढे म्हणाले होते,
“मी जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिकूनच अधिकारी झालो. माझी मुलं देखील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेवून त्यांच्या आयुष्यातील ध्येय गाठू शकतात”
७) मुंढें कोणाला भितात ?
याचं उत्तर त्यांनीच काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीत दिलं होतं. तुकाराम मुंढे म्हणतात माझे मोठ्ठे बंधु यांना मी भितो. तुकाराम मुंढे यांचे बंधु अशोक मुढें. लहानपणापासून वडिलबंधु म्हणून त्यांना आपल्या मोठ्या भावाची आदरपुर्वक भिती आहेच. आणि ती हि गोष्ट जाहिरपणे मान्य देखील करतात.
८) स्वत:च ध्येय पूर्ण करण्याची इच्छाशक्ती
मुंडे लोकसेवा आयोगाची तयार करत होते. याच कालावधीत राज्य सेवा आयोगाच्या परिक्षा देखील झाल्या. त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली व त्यांची क्लास टू ऑफिसर म्हणून निवड झाली. मधल्या काळात त्यांनी दिल्लीत जावून पुन्हा केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या तयारीस सुरवात केली. मुलाखत देवून आल्यानंतर ते आपल्या जवळच्या लोकांना सांगू लागले की, मी देशात २० मध्ये तरी येवू शकतो.
क्लास टू ऑफिसर म्हणून ते प्रशिक्षण घेण्यास सुरवात झाली. पुण्यातील यशदामध्येच त्यांना बातमी समजली की ते UPSC पास झाले आहेत. त्यांची रॅंक होती २०.
९) मुंढे सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर असतानाची हि गोष्ट.
राज्यभर दुष्काळ होता व अशा काळात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली होती. या काळात एका गावात दौरा करत असताना रस्त्याच्या एका बाजूला हिरवीगार शेती व त्याचसोबत पाण्याचा होणारा अपव्यय तुकाराम मुंढेंच्या नजरेत भरला. गावात जाताच त्यांनी त्या गावच्या संबधीत व्यक्तीकडे चौकशी केली. तो परिसर कोणाचा आहे. संबधीत व्यक्ती म्हणाली, माझाच !
मुंढेंनी त्यांना शेतीसाठी लागणारी विहीर सोडून बाकीच्या विहरी तात्काळ सरकारच्या ताब्यात घेतल्या व परिसरात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला.
१०) प्रसंगी नियमांना बगल दिल्याचा किस्सा
आपल्या अधिकार क्षेत्रात असेल तेच माझं काम असे मुंढे मात्र त्यांनी देखील एकदा नियमांना बगल दिली आहे असच म्हणावं लागेल. तुकाराम मुंढे सोलापूरचे कलेक्टर होते. पुण्यातील प्रशासकिय बैठकीसाठी येत असताना भिगवण परिसरात रस्त्यांवर उभा असणारे वाळूचे ट्रक त्यांना दिसले. त्यांनी चौकशी करताच अधिकारी न ओळखल्याने ? एकाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तात्काळ त्यांनी पुणे कलेक्टरांना फोन करुन कारवाई करण्याची सुचना केली. पुणे कलेक्टरांनी देखील तत्काळ संबधीत जागेवर फौजफाटा पोहचवला होता. कारवाई झाल्यानंतरच मुंढे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
११) नास्तिकपणाची व्याख्या
काही दिवसांपुर्वी तुकाराम मुंढेंच्या घरी बसवण्यात आलेल्या गणरायाचे दर्शन मिडीयाद्वारे दाखवण्यात आले होते. ते पाहून एखाद्याला सांगितल की मुंढे नास्तिक आहेत तर कोणालाही सहसा पटणार नाही. पण गंम्मत अशी की मुंडे हे नास्तिकच आहेत. पण नास्तिकपणाच्या त्यांच्या व्याख्या वेगळ्या आहेत. त्यांच्यासोबत अभ्यास करणारे त्यांचे सहकारी सांगतात. मुंढे जेव्हा UPSC ची तयारी करण्यासाठी पुण्यात असायचे तेव्हा त्यांच्या आईंचा फोन त्यांना यायचा. आज एकादशी आहे. बाहेरचं काही खावू नको. आणि मुंढे चक्क एकादशीला मांसाहार करण्याचे टाळायचे.
माझं नास्तिक असणं हे दूसऱ्यांच्या श्रद्धा जपणार हवं असा त्यांचा स्वभाव.
१२) गिफ्ट न घेणारा माणूस
जवळच्या मित्राचा भाऊ दिवाळीसाठी त्यांना भेटायला आला होता. तेव्हा दिवाळीभेट म्हणून त्याने जाताना मुंढेंसाठी एक अक्रोडच पाकीट घेतलं होतं. मुंढेनी त्या भेटीस सपशेल नकार दिला. तेव्हा त्या मुलाने किमान एक अक्रोड तरी खा म्हणून त्यांना गळ घातली.
मुंढेंनी गिफ्ट घेण्यास नकार दिलाच पण एक अक्रोड खाण्यास देखील नकार दिला. त्यांच तत्व एकच कधीच कोणतं गिफ्ट स्वीकारायचं नाही. त्यांनी त्यास आपल्या डब्यातलं जेवू घातलं पण गिफ्ट नाहीच…!
आत्ता, असा हा साधा, सरळ, आणि आपल्या तत्वांवर जगणाऱ्या माणसांचा स्वभाव, एखाद्याच्या आडवा येत असेल तर त्याला कोणीच काही करु शकत नाहीत. जास्तीत जास्त काय होवू शकतं, तर थोड स्वत:ला बदलावं लागतं पण ते चांगलच असत की....!!🌹
तेव्हा मुंढे म्हणाले होते,
“मी जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिकूनच अधिकारी झालो. माझी मुलं देखील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेवून त्यांच्या आयुष्यातील ध्येय गाठू शकतात”
७) मुंढें कोणाला भितात ?
याचं उत्तर त्यांनीच काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीत दिलं होतं. तुकाराम मुंढे म्हणतात माझे मोठ्ठे बंधु यांना मी भितो. तुकाराम मुंढे यांचे बंधु अशोक मुढें. लहानपणापासून वडिलबंधु म्हणून त्यांना आपल्या मोठ्या भावाची आदरपुर्वक भिती आहेच. आणि ती हि गोष्ट जाहिरपणे मान्य देखील करतात.
८) स्वत:च ध्येय पूर्ण करण्याची इच्छाशक्ती
मुंडे लोकसेवा आयोगाची तयार करत होते. याच कालावधीत राज्य सेवा आयोगाच्या परिक्षा देखील झाल्या. त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली व त्यांची क्लास टू ऑफिसर म्हणून निवड झाली. मधल्या काळात त्यांनी दिल्लीत जावून पुन्हा केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या तयारीस सुरवात केली. मुलाखत देवून आल्यानंतर ते आपल्या जवळच्या लोकांना सांगू लागले की, मी देशात २० मध्ये तरी येवू शकतो.
क्लास टू ऑफिसर म्हणून ते प्रशिक्षण घेण्यास सुरवात झाली. पुण्यातील यशदामध्येच त्यांना बातमी समजली की ते UPSC पास झाले आहेत. त्यांची रॅंक होती २०.
९) मुंढे सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर असतानाची हि गोष्ट.
राज्यभर दुष्काळ होता व अशा काळात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली होती. या काळात एका गावात दौरा करत असताना रस्त्याच्या एका बाजूला हिरवीगार शेती व त्याचसोबत पाण्याचा होणारा अपव्यय तुकाराम मुंढेंच्या नजरेत भरला. गावात जाताच त्यांनी त्या गावच्या संबधीत व्यक्तीकडे चौकशी केली. तो परिसर कोणाचा आहे. संबधीत व्यक्ती म्हणाली, माझाच !
मुंढेंनी त्यांना शेतीसाठी लागणारी विहीर सोडून बाकीच्या विहरी तात्काळ सरकारच्या ताब्यात घेतल्या व परिसरात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला.
१०) प्रसंगी नियमांना बगल दिल्याचा किस्सा
आपल्या अधिकार क्षेत्रात असेल तेच माझं काम असे मुंढे मात्र त्यांनी देखील एकदा नियमांना बगल दिली आहे असच म्हणावं लागेल. तुकाराम मुंढे सोलापूरचे कलेक्टर होते. पुण्यातील प्रशासकिय बैठकीसाठी येत असताना भिगवण परिसरात रस्त्यांवर उभा असणारे वाळूचे ट्रक त्यांना दिसले. त्यांनी चौकशी करताच अधिकारी न ओळखल्याने ? एकाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तात्काळ त्यांनी पुणे कलेक्टरांना फोन करुन कारवाई करण्याची सुचना केली. पुणे कलेक्टरांनी देखील तत्काळ संबधीत जागेवर फौजफाटा पोहचवला होता. कारवाई झाल्यानंतरच मुंढे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
११) नास्तिकपणाची व्याख्या
काही दिवसांपुर्वी तुकाराम मुंढेंच्या घरी बसवण्यात आलेल्या गणरायाचे दर्शन मिडीयाद्वारे दाखवण्यात आले होते. ते पाहून एखाद्याला सांगितल की मुंढे नास्तिक आहेत तर कोणालाही सहसा पटणार नाही. पण गंम्मत अशी की मुंडे हे नास्तिकच आहेत. पण नास्तिकपणाच्या त्यांच्या व्याख्या वेगळ्या आहेत. त्यांच्यासोबत अभ्यास करणारे त्यांचे सहकारी सांगतात. मुंढे जेव्हा UPSC ची तयारी करण्यासाठी पुण्यात असायचे तेव्हा त्यांच्या आईंचा फोन त्यांना यायचा. आज एकादशी आहे. बाहेरचं काही खावू नको. आणि मुंढे चक्क एकादशीला मांसाहार करण्याचे टाळायचे.
माझं नास्तिक असणं हे दूसऱ्यांच्या श्रद्धा जपणार हवं असा त्यांचा स्वभाव.
१२) गिफ्ट न घेणारा माणूस
जवळच्या मित्राचा भाऊ दिवाळीसाठी त्यांना भेटायला आला होता. तेव्हा दिवाळीभेट म्हणून त्याने जाताना मुंढेंसाठी एक अक्रोडच पाकीट घेतलं होतं. मुंढेनी त्या भेटीस सपशेल नकार दिला. तेव्हा त्या मुलाने किमान एक अक्रोड तरी खा म्हणून त्यांना गळ घातली.
मुंढेंनी गिफ्ट घेण्यास नकार दिलाच पण एक अक्रोड खाण्यास देखील नकार दिला. त्यांच तत्व एकच कधीच कोणतं गिफ्ट स्वीकारायचं नाही. त्यांनी त्यास आपल्या डब्यातलं जेवू घातलं पण गिफ्ट नाहीच…!
आत्ता, असा हा साधा, सरळ, आणि आपल्या तत्वांवर जगणाऱ्या माणसांचा स्वभाव, एखाद्याच्या आडवा येत असेल तर त्याला कोणीच काही करु शकत नाहीत. जास्तीत जास्त काय होवू शकतं, तर थोड स्वत:ला बदलावं लागतं पण ते चांगलच असत की....!!🌹