Forwarded from मराठी व्याकरण 21
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न ⭕️
1) ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.
1) आम्ही भारतीय नागरिक 2) भारतीय नागरिक
3) आज भारताशी 4) प्रामाणिक आहोत
उत्तर :- 1
2) ‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) भावे प्रयोग 2) सकर्मक कर्तरी प्रयोग
3) कर्मणी प्रयोग 4) अकर्मक कर्तरी प्रयोग
उत्तर :- 4
3) पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’
1) नत्र बहुव्रीही समास 2) व्दिगू समास
3) समाहार व्दंव्द – समास 4) मध्यमपदलोपी समास
उत्तर :- 1
4) ‘बापरे .................. केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?
1) पूर्णविराम 2) उद्गारवाचक चिन्ह
3) अर्धविराम 4) प्रश्नचिन्ह
उत्तर :- 2
5) ‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?
1) मंदाक्रांता 2) वसंततिलका
3) शिखरिणी 4) पृथ्वी
उत्तर :- 4
6) या टोपीखाली दडलंय काय?
1) उभयान्वयी अव्यय 2) शब्दयोगी अव्यय
3) क्रियाविशेषण अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर :- 2
7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.
1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 2
8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?
1) सात 2) आठ
3) नऊ 4) दहा
उत्तर :- 3
9) खालील वाक्यातील काळ ओळखा.
‘मधू लाडू खात जाईल’
1) साधा भविष्यकाळ 2) अपूर्ण भविष्यकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ 4) रीती भविष्यकाळ
उत्तर :- 4
10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी
1) पुल्लिंगी 2) नपुंसकलिंगी
3) स्त्रीलिंगी 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
1) ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.
1) आम्ही भारतीय नागरिक 2) भारतीय नागरिक
3) आज भारताशी 4) प्रामाणिक आहोत
उत्तर :- 1
2) ‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) भावे प्रयोग 2) सकर्मक कर्तरी प्रयोग
3) कर्मणी प्रयोग 4) अकर्मक कर्तरी प्रयोग
उत्तर :- 4
3) पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’
1) नत्र बहुव्रीही समास 2) व्दिगू समास
3) समाहार व्दंव्द – समास 4) मध्यमपदलोपी समास
उत्तर :- 1
4) ‘बापरे .................. केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?
1) पूर्णविराम 2) उद्गारवाचक चिन्ह
3) अर्धविराम 4) प्रश्नचिन्ह
उत्तर :- 2
5) ‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?
1) मंदाक्रांता 2) वसंततिलका
3) शिखरिणी 4) पृथ्वी
उत्तर :- 4
6) या टोपीखाली दडलंय काय?
1) उभयान्वयी अव्यय 2) शब्दयोगी अव्यय
3) क्रियाविशेषण अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर :- 2
7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.
1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 2
8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?
1) सात 2) आठ
3) नऊ 4) दहा
उत्तर :- 3
9) खालील वाक्यातील काळ ओळखा.
‘मधू लाडू खात जाईल’
1) साधा भविष्यकाळ 2) अपूर्ण भविष्यकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ 4) रीती भविष्यकाळ
उत्तर :- 4
10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी
1) पुल्लिंगी 2) नपुंसकलिंगी
3) स्त्रीलिंगी 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
Forwarded from मराठी व्याकरण 21
🔹मराठी व्याकरण - भाषेतील रस
रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.
साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.
मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.
साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.
१) स्थायीभाव - रती
रसनिर्मिती – शृंगार
हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन
उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.
२) स्थायीभाव – उत्साह
रसनिर्मिती - वीर
हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात
उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’
३) स्थायीभाव –शोक
रसनिर्मिती – करुण
हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात
उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!
४) स्थायीभाव – क्रोध
रसनिर्मिती – रौद्र
हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन
उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.
५) स्थायीभाव – हास
रसनिर्मिती – हास्य
हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.
उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.
६) स्थायीभाव – भय
रसनिर्मिती- भयानक
हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.
उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.
७) स्थायीभाव – जुगुप्सा
रसनिर्मिती – बीभत्स
हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.
उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.
८) स्थायीभाव – विस्मय
रसनिर्मिती- अदभुत
हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात
उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.
९) स्थायीभाव – शम (शांती)
रसनिर्मिती – शांत
हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.
उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !
रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.
साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.
मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.
साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.
१) स्थायीभाव - रती
रसनिर्मिती – शृंगार
हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन
उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.
२) स्थायीभाव – उत्साह
रसनिर्मिती - वीर
हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात
उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’
३) स्थायीभाव –शोक
रसनिर्मिती – करुण
हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात
उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!
४) स्थायीभाव – क्रोध
रसनिर्मिती – रौद्र
हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन
उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.
५) स्थायीभाव – हास
रसनिर्मिती – हास्य
हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.
उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.
६) स्थायीभाव – भय
रसनिर्मिती- भयानक
हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.
उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.
७) स्थायीभाव – जुगुप्सा
रसनिर्मिती – बीभत्स
हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.
उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.
८) स्थायीभाव – विस्मय
रसनिर्मिती- अदभुत
हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात
उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.
९) स्थायीभाव – शम (शांती)
रसनिर्मिती – शांत
हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.
उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !
Forwarded from मराठी व्याकरण 21
समानार्थी शब्द
झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
झगडा - कलह, भांडण, तंटा
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
टूक - कुशलता, युक्ती, टक
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
ठाम - पक्का, कायम, दृढ
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
डोके - माथा, मस्तक, शिर
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
डगर - उतरण, टेकडी, ढळ
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
ढग - घन, जलद, मेघ, नीरद
ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
ढोल - नगारा, डंका, पडघम
तक्रार - वाद, भांडण, हरकत
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
झगडा - कलह, भांडण, तंटा
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
टूक - कुशलता, युक्ती, टक
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
ठाम - पक्का, कायम, दृढ
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
डोके - माथा, मस्तक, शिर
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
डगर - उतरण, टेकडी, ढळ
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
ढग - घन, जलद, मेघ, नीरद
ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
ढोल - नगारा, डंका, पडघम
तक्रार - वाद, भांडण, हरकत
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
Forwarded from मराठी व्याकरण 21
🌷काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ🌷
🌷अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा
🌷अकदस : पुण्यवान,धर्मात्मा
🌷अखई : अखंड
🌷अगेल : पहिला
🌷अगाब : मजबूत, श्रेष्ठ
🌷अधा : धनी,यजमान
🌷अजा : शेळी, बकरी
🌷अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा
🌷अकदस : पुण्यवान,धर्मात्मा
🌷अखई : अखंड
🌷अगेल : पहिला
🌷अगाब : मजबूत, श्रेष्ठ
🌷अधा : धनी,यजमान
🌷अजा : शेळी, बकरी
Forwarded from मराठी व्याकरण 21
🌷मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण विशेषणे🌷
🌷लुसलुशीत- पोळी/ पुरणपोळी
🌷खुसखुशीत- करंजी
🌷भुसभुशीत- जमीन
🌷घसघशीत- भरपूर
🌷रसरशीत- रसाने भरलेले
🌷ठसठशीत- मोठे
🌷कुरकुरीत- चकली, कांदा भजी
🌷चुरचुरीत- अळूवडी
🌷झणझणीत- पिठले, वांग्याची भाजी
🌷सणसणीत- मोठया आकाराची पोळी, भाकरी, पराठा
🌷ढणढणीत- मोठ्या आवाजात लावलेले संगीत
🌷ठणठणीत- तब्येत
🌷दणदणीत- भरपूर
🌷चुणचुणीत- हुशार
🌷टुणटुणीत- तब्येत
🌷चमचमीत- पोहे, मिसळ
🌷दमदमीत- भरपूर नाश्ता
🌷खमखमीत- मसालेदार
🌷झगझगीत- प्रखर
🌷झगमगीत- दिवे
🌷खणखणीत- चोख
🌷रखरखीत- ऊन
🌷चटमटीत/ चटपटीत- खारे शंकरपाळे, भेळ
🌷खुटखुटीत- भाकरी/ दशमी
🌷चरचरीत- अळूची खाजरी पाने
🌷गरगरीत- गोल लाडू
🌷चकचकीत- चमकणारी गोष्ट
🌷गुटगुटीत- सुदृढ बालक
🌷सुटसुटीत- मोकळे
🌷तुकतुकीत- कांती
🌷बटबटीत- मोठे डिझाइन
🌷पचपचीत- पाणीदार
🌷खरखरीत- रफ
🌷खरमरीत- पत्र
🌷तरतरीत- फ़्रेश
🌷सरसरीत/सरबरीत- भज्यांचे पीठ
🌷करकरीत- सफरचंद, पेरूच्या फोडी
🌷झिरझिरीत- पारदर्शक
🌷फडफडीत- मोकळा भात
🌷शिडशिडीत- बारीक
🌷मिळमिळीत- कमी तिखट मसाला असलेला पदार्थ
🌷गिळगिळीत- मऊ लापशी
🌷बुळबुळीत- ओलसर चिकट वस्तूचा स्पर्श
🌷झुळझुळीत- साडी
🌷कुळकुळीत काळा रंग
🌷तुळतुळीत- टक्कल
🌷जळजळीत- टिळकांचे अग्रलेख
🌷टळटळीत- दुपारचे रणरणते ऊन
🌷ढळढळीत- सत्य
🌷डळमळीत- पक्के नसलेले
🌷
🌷लुसलुशीत- पोळी/ पुरणपोळी
🌷खुसखुशीत- करंजी
🌷भुसभुशीत- जमीन
🌷घसघशीत- भरपूर
🌷रसरशीत- रसाने भरलेले
🌷ठसठशीत- मोठे
🌷कुरकुरीत- चकली, कांदा भजी
🌷चुरचुरीत- अळूवडी
🌷झणझणीत- पिठले, वांग्याची भाजी
🌷सणसणीत- मोठया आकाराची पोळी, भाकरी, पराठा
🌷ढणढणीत- मोठ्या आवाजात लावलेले संगीत
🌷ठणठणीत- तब्येत
🌷दणदणीत- भरपूर
🌷चुणचुणीत- हुशार
🌷टुणटुणीत- तब्येत
🌷चमचमीत- पोहे, मिसळ
🌷दमदमीत- भरपूर नाश्ता
🌷खमखमीत- मसालेदार
🌷झगझगीत- प्रखर
🌷झगमगीत- दिवे
🌷खणखणीत- चोख
🌷रखरखीत- ऊन
🌷चटमटीत/ चटपटीत- खारे शंकरपाळे, भेळ
🌷खुटखुटीत- भाकरी/ दशमी
🌷चरचरीत- अळूची खाजरी पाने
🌷गरगरीत- गोल लाडू
🌷चकचकीत- चमकणारी गोष्ट
🌷गुटगुटीत- सुदृढ बालक
🌷सुटसुटीत- मोकळे
🌷तुकतुकीत- कांती
🌷बटबटीत- मोठे डिझाइन
🌷पचपचीत- पाणीदार
🌷खरखरीत- रफ
🌷खरमरीत- पत्र
🌷तरतरीत- फ़्रेश
🌷सरसरीत/सरबरीत- भज्यांचे पीठ
🌷करकरीत- सफरचंद, पेरूच्या फोडी
🌷झिरझिरीत- पारदर्शक
🌷फडफडीत- मोकळा भात
🌷शिडशिडीत- बारीक
🌷मिळमिळीत- कमी तिखट मसाला असलेला पदार्थ
🌷गिळगिळीत- मऊ लापशी
🌷बुळबुळीत- ओलसर चिकट वस्तूचा स्पर्श
🌷झुळझुळीत- साडी
🌷कुळकुळीत काळा रंग
🌷तुळतुळीत- टक्कल
🌷जळजळीत- टिळकांचे अग्रलेख
🌷टळटळीत- दुपारचे रणरणते ऊन
🌷ढळढळीत- सत्य
🌷डळमळीत- पक्के नसलेले
🌷
Forwarded from मराठी व्याकरण 21
🌹काही समानार्थी म्हणी 🌹
आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
खाण तशी माती - बाप तसा बेटा
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
खाण तशी माती - बाप तसा बेटा
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Forwarded from मराठी व्याकरण 21
वाक्यप्रचार व अर्थ
1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे
2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे
3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे
4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे
5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे
6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे
7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे
8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे
9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे
10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे
11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे
12)रामराम ठोकणे - निरोप घेणे
13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे
14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे
15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे
16) वर्ज्य करणे - टाकणे
17) काडीमोड करणे - संबंध तोडणे
18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे
19) अगतिक होणे - उपाय न चालणे
20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे
21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे
22) इडापिडा टळणे - संकट जाणे
23) उतराई होणे - उपकार फेडणे
24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे
25) लकडा लावणे - सारखी घाई करणे
26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे
27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे
28)कागाळी करणे - तक्रार करणे
29) खांदा देणे - मदत करणे
30) खोबरे करणे - नाश करणे
31) गय करणे - क्षमा करणे
32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे
33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे
34) जीव ओतणे - मन लावून काम करणे
35) सुपारी देणे - आमंत्रण देणे
36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे
37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे
38) नामोहरम होणे - पराभूत होणे
39) पदर पसरणे - याचना करणे
40) पाणउतारा करणे - अपमान करणे
41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे
42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास क्षमता कमी पडणे
43) हिरमुसले होणे - नाराज होणे
44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे
45) विटून जाणे - त्रासणे
46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे
47) फडशा पाडणे - संपवणे
48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे
49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे
50)धिंडवडे निघणे - फजिती होणे
61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे
62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे
63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे
64)हातपाय गाळणे - धीर सोडणे
65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील
काम न करता कागदी पराक्रम गाजविणे
66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे
67)झाकड पडणे - अंधार पडणे
68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे
69)टोपी उडवणे - टवाळी करणे
70)पाणी पाजणे - पराभव करणे
71)वहिवाट असणे - रीत असणे
72)छी थू होणे - नाचक्की होणे
73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे
74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे
75)दिवा विझणे - मरण येणे
76)मूठमाती देणे - शेवट करणे
77) सुगावा लागणे - अंदाज लागणे
78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे
79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे
80)कानाशी लागणे - चहाडी करणे
81)किटाळ करणे - आरोप होणे
82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे
83)हातावर तुरी देणे - फसविणे
84)बेगमी करणे - साठा करणे
85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे
86)पोटात तुटणे - वाईट वाटणे
87)नख लावणे - नाश करणे
88)डोळो निवणे - समाधान होणे
1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे
2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे
3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे
4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे
5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे
6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे
7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे
8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे
9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे
10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे
11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे
12)रामराम ठोकणे - निरोप घेणे
13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे
14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे
15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे
16) वर्ज्य करणे - टाकणे
17) काडीमोड करणे - संबंध तोडणे
18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे
19) अगतिक होणे - उपाय न चालणे
20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे
21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे
22) इडापिडा टळणे - संकट जाणे
23) उतराई होणे - उपकार फेडणे
24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे
25) लकडा लावणे - सारखी घाई करणे
26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे
27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे
28)कागाळी करणे - तक्रार करणे
29) खांदा देणे - मदत करणे
30) खोबरे करणे - नाश करणे
31) गय करणे - क्षमा करणे
32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे
33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे
34) जीव ओतणे - मन लावून काम करणे
35) सुपारी देणे - आमंत्रण देणे
36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे
37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे
38) नामोहरम होणे - पराभूत होणे
39) पदर पसरणे - याचना करणे
40) पाणउतारा करणे - अपमान करणे
41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे
42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास क्षमता कमी पडणे
43) हिरमुसले होणे - नाराज होणे
44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे
45) विटून जाणे - त्रासणे
46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे
47) फडशा पाडणे - संपवणे
48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे
49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे
50)धिंडवडे निघणे - फजिती होणे
61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे
62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे
63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे
64)हातपाय गाळणे - धीर सोडणे
65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील
काम न करता कागदी पराक्रम गाजविणे
66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे
67)झाकड पडणे - अंधार पडणे
68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे
69)टोपी उडवणे - टवाळी करणे
70)पाणी पाजणे - पराभव करणे
71)वहिवाट असणे - रीत असणे
72)छी थू होणे - नाचक्की होणे
73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे
74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे
75)दिवा विझणे - मरण येणे
76)मूठमाती देणे - शेवट करणे
77) सुगावा लागणे - अंदाज लागणे
78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे
79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे
80)कानाशी लागणे - चहाडी करणे
81)किटाळ करणे - आरोप होणे
82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे
83)हातावर तुरी देणे - फसविणे
84)बेगमी करणे - साठा करणे
85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे
86)पोटात तुटणे - वाईट वाटणे
87)नख लावणे - नाश करणे
88)डोळो निवणे - समाधान होणे
Forwarded from मराठी व्याकरण 21
👍🏻♦✅मला आवडलेली आजपर्यंतची सर्वांत प्रेरणादायी कहानी♦✅ 👍🏻
इस संसार में कुछ ऐसे भी लोग हुए है जिन्होंने अपनी असीम इच्छाशक्ति से ऐसे कामो को अंजाम दिया जो की औरो के लिए असंभव थे।💪🏻
ऐसे ही एक शख्स थे “Karoly Takacs”. Karoly, Hungarian Army👮🏻♂ में काम करते थे। वह एक बहतरीन पिस्टल शूटर थे।🔫 उन्होंने 1938 के नेशनल गेम्स में बहतरीन प्रदर्शन करते हुए परतियोगिता जीती थी। उनके प्रदर्शन को देखते हुए पुरे हंगरी वासियों को विश्वास हो गया था की 1940 के ओलंपिक्स में Karoly देश के लिए गोल्ड मैडल🥇 जीतेगा।
कहते है की होनी को कुछ और ही मंजूर होता है ऐसा ही Karoly के साथ हुआ।1938 के नेशनल गेम्स के तुरंत बाद, एक दिन आर्मी ट्रेनिंग कैंप में Karoly के सीधे हाथ में ग्रेनेड फट जाता है।😔 Karoly का वो हाथ, जिसे उसने बचपन से ट्रेंड किया था, हमेशा के लिए शरीर से अलग हो जाता है। सारा हंगरी गम में डूब जाता है। उनका ओलंपिक्स गोल्ड मैडल का सपना खतम हो जाता है। दूसरी तरफ Karoly हार नहीं मानता है। उसे, अर्जुन की तरह अपने लक्ष्य के अलावा कुछ नज़र नहीं आता है।🏹 इसलिए वो किसी को बिना बताये अपने लेफ्ट हैण्ड से प्रैक्टिस शुरू कर देता है। इसके लगभग एक साल बाद 1939 के नेशनल गेम्स में वो लोगो के सामने आता है, और गेम्स में भाग लेने की बात कहकर सबको आश्चर्य में दाल देता है। उसे गेम्स में भाग लेने की इज़ाज़त मिलती है, वो पिस्टल शूटिंग में भाग लेता है और चमत्कार करते हुए गोल्ड मैडल🥇 जीत लेता है।
लोग अचंभित 😱रहे जाते है, आखिर ये कैसे हो गया। जीस हाथ से वो एक साल पहले तक लिख भी नहीं सकता था, उसे उसने इतना ट्रेन्ड कैसे कर लिया की वो गोल्ड मैडल जीत गया। लोगो के लिए ये एक miracle😇 था Karoly को देश विदेश में खूब सम्मान मिला। पुरे हंगरी को फिर विश्वास हो गया की 1940 के ओलंपिक्स में पिस्टल शूटिंग का गोल्ड मैडल Karoly ही जीतेगा। पर वक़्त ने फिर Karoly के साथ खेल खेला और 1940 के ओलंपिक्स वर्ल्ड वार के कारण कैंसिल हो गए।😔
Https://t.me/mpscmarathivyakaran
Karoly निराशा नहीं हुआ उसने अपना पूरा ध्यान 1944 के ओलंपिक्स पर लगा दिया। पर वक़्त तो जैसे उसके धीरज की परीक्षा लेने के लिए आतुर था 1944 के ओलंपिक्स भी वर्ल्ड वार के कारण कैंसिल हो गए।😔
एक बार फिर हंगरी वासियों का विश्वास डगमगाने लगा क्योकि Karoly की उम्र बढती जा रही थी। खेलो में उम्र और परदर्शन का गहरा रिश्ता होता है। एक उम्र के बाद आपके परदर्शन में कमी आने लगती है। पर Karoly का सिर्फ एक ही लक्ष्य था पिस्टल शूटिंग में ओलंपिक्स में गोल्ड मैडल इसलिए उसने निरंतर अभ्यास जारी रखा। आख़िरकार 1948 के ओलंपिक्स आयोजित हुए, Karoly ने उसमे हिस्सा लिया और अपने देश के लिए पिस्टल शूटिंग का गोल्ड मैडल जीता। 🥇 सारा हंगरी खुसी से🤠 झूम उठा, क्योकि Karoly ने वो कर दिखाया जो और के लिए असंभव था। पर Karoly यही नहीं रुका उसने 1952 के ओलंपिक्स में भी भाग लिया और वहा भी गोल्ड मैडल🥇 जीत कर इतिहास बना दिया। Karoly उस पिस्टल इवेंट में लगातार दो गोल्ड मैडल जीतने वाला पहला खिलाडी बना ।💪🏻💪🏻💪🏻
इस संसार में कुछ ऐसे भी लोग हुए है जिन्होंने अपनी असीम इच्छाशक्ति से ऐसे कामो को अंजाम दिया जो की औरो के लिए असंभव थे।💪🏻
ऐसे ही एक शख्स थे “Karoly Takacs”. Karoly, Hungarian Army👮🏻♂ में काम करते थे। वह एक बहतरीन पिस्टल शूटर थे।🔫 उन्होंने 1938 के नेशनल गेम्स में बहतरीन प्रदर्शन करते हुए परतियोगिता जीती थी। उनके प्रदर्शन को देखते हुए पुरे हंगरी वासियों को विश्वास हो गया था की 1940 के ओलंपिक्स में Karoly देश के लिए गोल्ड मैडल🥇 जीतेगा।
कहते है की होनी को कुछ और ही मंजूर होता है ऐसा ही Karoly के साथ हुआ।1938 के नेशनल गेम्स के तुरंत बाद, एक दिन आर्मी ट्रेनिंग कैंप में Karoly के सीधे हाथ में ग्रेनेड फट जाता है।😔 Karoly का वो हाथ, जिसे उसने बचपन से ट्रेंड किया था, हमेशा के लिए शरीर से अलग हो जाता है। सारा हंगरी गम में डूब जाता है। उनका ओलंपिक्स गोल्ड मैडल का सपना खतम हो जाता है। दूसरी तरफ Karoly हार नहीं मानता है। उसे, अर्जुन की तरह अपने लक्ष्य के अलावा कुछ नज़र नहीं आता है।🏹 इसलिए वो किसी को बिना बताये अपने लेफ्ट हैण्ड से प्रैक्टिस शुरू कर देता है। इसके लगभग एक साल बाद 1939 के नेशनल गेम्स में वो लोगो के सामने आता है, और गेम्स में भाग लेने की बात कहकर सबको आश्चर्य में दाल देता है। उसे गेम्स में भाग लेने की इज़ाज़त मिलती है, वो पिस्टल शूटिंग में भाग लेता है और चमत्कार करते हुए गोल्ड मैडल🥇 जीत लेता है।
लोग अचंभित 😱रहे जाते है, आखिर ये कैसे हो गया। जीस हाथ से वो एक साल पहले तक लिख भी नहीं सकता था, उसे उसने इतना ट्रेन्ड कैसे कर लिया की वो गोल्ड मैडल जीत गया। लोगो के लिए ये एक miracle😇 था Karoly को देश विदेश में खूब सम्मान मिला। पुरे हंगरी को फिर विश्वास हो गया की 1940 के ओलंपिक्स में पिस्टल शूटिंग का गोल्ड मैडल Karoly ही जीतेगा। पर वक़्त ने फिर Karoly के साथ खेल खेला और 1940 के ओलंपिक्स वर्ल्ड वार के कारण कैंसिल हो गए।😔
Https://t.me/mpscmarathivyakaran
Karoly निराशा नहीं हुआ उसने अपना पूरा ध्यान 1944 के ओलंपिक्स पर लगा दिया। पर वक़्त तो जैसे उसके धीरज की परीक्षा लेने के लिए आतुर था 1944 के ओलंपिक्स भी वर्ल्ड वार के कारण कैंसिल हो गए।😔
एक बार फिर हंगरी वासियों का विश्वास डगमगाने लगा क्योकि Karoly की उम्र बढती जा रही थी। खेलो में उम्र और परदर्शन का गहरा रिश्ता होता है। एक उम्र के बाद आपके परदर्शन में कमी आने लगती है। पर Karoly का सिर्फ एक ही लक्ष्य था पिस्टल शूटिंग में ओलंपिक्स में गोल्ड मैडल इसलिए उसने निरंतर अभ्यास जारी रखा। आख़िरकार 1948 के ओलंपिक्स आयोजित हुए, Karoly ने उसमे हिस्सा लिया और अपने देश के लिए पिस्टल शूटिंग का गोल्ड मैडल जीता। 🥇 सारा हंगरी खुसी से🤠 झूम उठा, क्योकि Karoly ने वो कर दिखाया जो और के लिए असंभव था। पर Karoly यही नहीं रुका उसने 1952 के ओलंपिक्स में भी भाग लिया और वहा भी गोल्ड मैडल🥇 जीत कर इतिहास बना दिया। Karoly उस पिस्टल इवेंट में लगातार दो गोल्ड मैडल जीतने वाला पहला खिलाडी बना ।💪🏻💪🏻💪🏻
Forwarded from मराठी व्याकरण 21
🔹 पुण्यातील औंधमध्ये बिम्सटेक देशांचा युद्ध सराव
बिम्सटेक अंतर्गत शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय. नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ या संघटनेचे सदस्य असलेल्या सात देशांचा पहिला लष्करी युद्ध सराव पुण्यात पार पडतोय. यामध्ये शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय.
तत्परता, शिस्त, चपळता आणि धाडस हे सैनिकाचं वैशिष्ट्य. मग हा सैनिक भारतीय सैन्यातला असो किंवा इतर कुठल्याही सैन्यातला. पुण्यातील औंधमधल्या लष्करी मैदानावर हीच गुण वैशिष्ट्ये सध्या दर्शनीय आहेत. ‘बिम्सटेक’मध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.
या युद्ध सरावात प्रत्यक्षपणे भारत, बांगलादेश, भूटान, श्रीलंका आणि म्यानमार हे सहभागी झाले आहेत. तर नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी ज्या कौशल्यांची आवश्यकता असते, त्यांची देवाणघेवाण या युद्ध सरावाच्या माध्यमातून केली जात आहे. 10 सप्टेंबरपासून याची सुरुवात झाली आणि 16 सप्टेंबरला त्याची सांगता होणार आहे. या दरम्यान सहभागी देशांच्या सैन्य तुकड्या थिअरॉटीकल आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून युद्ध सराव करत आहेत.
शहरी भाग तसेच घनदाट जंगलाच्या भागात दहशतवादविरोधी कारवाई यशस्वीपणे करण्यासाठी हे सैनिक सज्ज होत आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या देशांच्या तुकडीमध्ये 25 सैनिक आणि 5 निरीक्षकांचा समावेश आहे. या सरावात सहभागी होऊन अनेक नव्या युक्त्या शिकायला मिळाल्याची भावना सहभागी झालेल्या सैनिकांनी व्यक्त केली आहे.
▪️नेपाळ आणि थायलंडचा सहभाग का नाही?
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या बिम्सटेक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्य देशांना युद्धसरावाचं निमंत्रण दिलं होतं. थायलंड वगळता सर्व देशांनी आपण यात सहभागी होणार असल्याचं सांगितलं. थायलंडने तेव्हाच स्पष्ट केलं होतं, की आपण फक्त निरीक्षक म्हणून यामध्ये सहभाग घेऊ. नेपाळने मात्र ऐनवेळी यातून माघार घेतली. नेपाळमधील अंतर्गत राजकीय कारण यामागे सांगितलं जात आहे. यानंतर नेपाळने फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत यामध्ये सहभाग घेतला.
▪️काय आहे बिम्सटेक?
बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ ही दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 6 जून 1997 रोजी स्थापना करण्यात आलेल्या या संघटनेत भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.
HTTPS://t.me/mpscmarathivyakaran
बंगालच्या उपसागरावर अवलंबून असलेल्या या सात देशांसाठी ‘बिम्सटेक’ हे महत्त्वाचं व्यासपीठ मानलं जातं. दळणवळण, पर्यावरण, दहशतवाद रोखणं, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी मिळून काम करणं, ऊर्जा, आरोग्य, कृषी, व्यापार, तंत्रज्ञान, मासेमारी, हवामान बदल, संस्कृतीक समन्वय अशा घटकांवर बिम्सटेक संमेलनात प्रकाश टाकला जातो.
'बिम्सटेक'चं पहिलं संमेलन बँकॉकमध्ये (थायलंड) 31 जुलै 2004 रोजी झालं होतं. तर दुसरं संमेलन 13 नोव्हेंबर 2008 रोजी नवी दिल्लीत, तिसरं संमेलन 4 मार्च 2014 रोजी न्याय प्यायी डॉ (म्यानमार) आणि चौथं संमेलन नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नुकतंच पार पडलं.
बिम्सटेक अंतर्गत शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय. नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ या संघटनेचे सदस्य असलेल्या सात देशांचा पहिला लष्करी युद्ध सराव पुण्यात पार पडतोय. यामध्ये शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय.
तत्परता, शिस्त, चपळता आणि धाडस हे सैनिकाचं वैशिष्ट्य. मग हा सैनिक भारतीय सैन्यातला असो किंवा इतर कुठल्याही सैन्यातला. पुण्यातील औंधमधल्या लष्करी मैदानावर हीच गुण वैशिष्ट्ये सध्या दर्शनीय आहेत. ‘बिम्सटेक’मध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.
या युद्ध सरावात प्रत्यक्षपणे भारत, बांगलादेश, भूटान, श्रीलंका आणि म्यानमार हे सहभागी झाले आहेत. तर नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी ज्या कौशल्यांची आवश्यकता असते, त्यांची देवाणघेवाण या युद्ध सरावाच्या माध्यमातून केली जात आहे. 10 सप्टेंबरपासून याची सुरुवात झाली आणि 16 सप्टेंबरला त्याची सांगता होणार आहे. या दरम्यान सहभागी देशांच्या सैन्य तुकड्या थिअरॉटीकल आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून युद्ध सराव करत आहेत.
शहरी भाग तसेच घनदाट जंगलाच्या भागात दहशतवादविरोधी कारवाई यशस्वीपणे करण्यासाठी हे सैनिक सज्ज होत आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या देशांच्या तुकडीमध्ये 25 सैनिक आणि 5 निरीक्षकांचा समावेश आहे. या सरावात सहभागी होऊन अनेक नव्या युक्त्या शिकायला मिळाल्याची भावना सहभागी झालेल्या सैनिकांनी व्यक्त केली आहे.
▪️नेपाळ आणि थायलंडचा सहभाग का नाही?
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या बिम्सटेक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्य देशांना युद्धसरावाचं निमंत्रण दिलं होतं. थायलंड वगळता सर्व देशांनी आपण यात सहभागी होणार असल्याचं सांगितलं. थायलंडने तेव्हाच स्पष्ट केलं होतं, की आपण फक्त निरीक्षक म्हणून यामध्ये सहभाग घेऊ. नेपाळने मात्र ऐनवेळी यातून माघार घेतली. नेपाळमधील अंतर्गत राजकीय कारण यामागे सांगितलं जात आहे. यानंतर नेपाळने फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत यामध्ये सहभाग घेतला.
▪️काय आहे बिम्सटेक?
बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ ही दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 6 जून 1997 रोजी स्थापना करण्यात आलेल्या या संघटनेत भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.
HTTPS://t.me/mpscmarathivyakaran
बंगालच्या उपसागरावर अवलंबून असलेल्या या सात देशांसाठी ‘बिम्सटेक’ हे महत्त्वाचं व्यासपीठ मानलं जातं. दळणवळण, पर्यावरण, दहशतवाद रोखणं, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी मिळून काम करणं, ऊर्जा, आरोग्य, कृषी, व्यापार, तंत्रज्ञान, मासेमारी, हवामान बदल, संस्कृतीक समन्वय अशा घटकांवर बिम्सटेक संमेलनात प्रकाश टाकला जातो.
'बिम्सटेक'चं पहिलं संमेलन बँकॉकमध्ये (थायलंड) 31 जुलै 2004 रोजी झालं होतं. तर दुसरं संमेलन 13 नोव्हेंबर 2008 रोजी नवी दिल्लीत, तिसरं संमेलन 4 मार्च 2014 रोजी न्याय प्यायी डॉ (म्यानमार) आणि चौथं संमेलन नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नुकतंच पार पडलं.
Forwarded from मराठी व्याकरण 21
🌸मराठी व्याकरण 🌸
_____________
🍁समनार्थी शब्द🍁
◆ अनघ : निष्पाप
◆उथव् : भरती
◆ मज्जन : स्नान करने
◆ कृपण : कंजुष
◆ लवण : मीठ
◆ हलाहल : विष
◆ प्रथमनाथ : शंकर
◆ मिठी : आवड
_____________
🍁समनार्थी शब्द🍁
◆ अनघ : निष्पाप
◆उथव् : भरती
◆ मज्जन : स्नान करने
◆ कृपण : कंजुष
◆ लवण : मीठ
◆ हलाहल : विष
◆ प्रथमनाथ : शंकर
◆ मिठी : आवड
Forwarded from मराठी व्याकरण 21
🌸मराठी व्याकरण🌸
__________
🍁ग.दि. मादुगुळकर 🍁
जन्म : १ ऑक्टोबर १९१९–
मृत्यु : १४ डिसेंबर १९७७)
◆टोपन नाव : आधुनिक वाल्मिकी
◆ विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक.
◆जन्म शेटेफळ ह्या गावचा.
◆शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध
◆हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला.
◆सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.
◆कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले.
◆नाटक :
१)युद्धाच्या सावल्या(प्रयोग, १९४४)
◆ कविता–
१)जोगिया (१९५६),
२)चार संगीतिका (१९५६),
३)काव्यकथा (१९६२),
४)गीत रामायण (१९५७),
५)गीत गोपाल (१९६७),
६)गीत सौभद्र (१९६८).
HTTPS://t.me/mpscmarathivyakaran
◆कथासंग्रह–
१)कृष्णाची करंगळी (१९६२),
२)तुपाचा नंदादीप (१९६६),
३)चंदनी उदबत्ती (१९६७).
◆कादंबरी–आकाशाची फळे (१९६०).
◆ आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२)
आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).
__________
🍁ग.दि. मादुगुळकर 🍁
जन्म : १ ऑक्टोबर १९१९–
मृत्यु : १४ डिसेंबर १९७७)
◆टोपन नाव : आधुनिक वाल्मिकी
◆ विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक.
◆जन्म शेटेफळ ह्या गावचा.
◆शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध
◆हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला.
◆सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.
◆कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले.
◆नाटक :
१)युद्धाच्या सावल्या(प्रयोग, १९४४)
◆ कविता–
१)जोगिया (१९५६),
२)चार संगीतिका (१९५६),
३)काव्यकथा (१९६२),
४)गीत रामायण (१९५७),
५)गीत गोपाल (१९६७),
६)गीत सौभद्र (१९६८).
HTTPS://t.me/mpscmarathivyakaran
◆कथासंग्रह–
१)कृष्णाची करंगळी (१९६२),
२)तुपाचा नंदादीप (१९६६),
३)चंदनी उदबत्ती (१९६७).
◆कादंबरी–आकाशाची फळे (१९६०).
◆ आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२)
आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).
Forwarded from मराठी व्याकरण 21
🌸मराठी व्याकरण 🌸
____
🍁पु.ल.देशपांडे🍁
◆पूर्ण नाव: पुरषोत्तम लक्ष्मन देशपांडे.
◆टोपन नाव : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व
◆जन्म : ८-११-१९१९(मुंबई )
◆मृत्यु : १२-६-२०००.(पुणे)
@mpscmarathivyakaran
◆शिक्षण :- M.A.,LL.B.
◆विवाह :-सुनीता देशपांडे.(१९४६)
◆कार्यक्षेत्र:- ,कवि, रंगभूमि कलावंत
◆अवार्ड : पद्मश्री-१९६६,
पद्मभूषण -१९९० ,
महाराष्ट्र भूषण,
साहित्य अकादमी
संगीत नाटक अकादमी
____
🍁पु.ल.देशपांडे🍁
◆पूर्ण नाव: पुरषोत्तम लक्ष्मन देशपांडे.
◆टोपन नाव : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व
◆जन्म : ८-११-१९१९(मुंबई )
◆मृत्यु : १२-६-२०००.(पुणे)
@mpscmarathivyakaran
◆शिक्षण :- M.A.,LL.B.
◆विवाह :-सुनीता देशपांडे.(१९४६)
◆कार्यक्षेत्र:- ,कवि, रंगभूमि कलावंत
◆अवार्ड : पद्मश्री-१९६६,
पद्मभूषण -१९९० ,
महाराष्ट्र भूषण,
साहित्य अकादमी
संगीत नाटक अकादमी
Forwarded from मराठी व्याकरण 21
रिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली.जून १६, इ.स. १९३५रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
HTTPS://t.me/mpscmarathivyakaran
करवीर नगरीत सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी आपल्या संस्थानात प्रजेचा कायापालट घडवून आणण्यासाठी सत्यशोधक चळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले होते. कर्मवीर अण्णा तर राजर्षी शाहू महाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला. सत्यशोधक समाजाच्या विचाराने भारावलेली एक पिढी त्यांनी घडविली. जेव्हा सातारा जिल्ह्यात सत्यशोधक समाजाने लोक जागृतीसाठी जलसे काढले तेव्हा भाऊरावांनी डफ वाजवण्यासाठी मागेपुढेही पाहिले नाही. सन १९१९ साली सातारा जिल्ह्यातील काले नावाच्या एका खेडयात सत्यशोधक समाजाचे अधिवेशन घेतले होते. या अधिवेशनाच्या विचारपीठावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी एक खास संस्था काढण्याची कल्पना मांडली आणि ठराव रुपाने त्या अधिवेशनात त्यास मान्यता मिळाली. अशा रितीने रयत शिक्षण संस्थेचे बीज सत्यशोधक समाजाच्या विचारपीठावर रोवले गेले. वृक्षाखाली गौतम बुध्दांना ज्ञान प्राप्त झाले. बहुजन हिताय ! बहुजन सुखाय !! हे गौतम बुध्दांचे संदेश आहे म्हणून संस्थचे बोधिचिन्ह वटवृक्ष आहे.
देशातील भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री अन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कराड येथे ‘(संत )सदगुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापने मागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीर भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा ज्योतीराव फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले.
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.तसेच केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा १९५९ मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रांतील कार्य अजरामर आहे. आणि राहणार.
अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.
HTTPS://t.me/mpscmarathivyakaran
करवीर नगरीत सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी आपल्या संस्थानात प्रजेचा कायापालट घडवून आणण्यासाठी सत्यशोधक चळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले होते. कर्मवीर अण्णा तर राजर्षी शाहू महाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला. सत्यशोधक समाजाच्या विचाराने भारावलेली एक पिढी त्यांनी घडविली. जेव्हा सातारा जिल्ह्यात सत्यशोधक समाजाने लोक जागृतीसाठी जलसे काढले तेव्हा भाऊरावांनी डफ वाजवण्यासाठी मागेपुढेही पाहिले नाही. सन १९१९ साली सातारा जिल्ह्यातील काले नावाच्या एका खेडयात सत्यशोधक समाजाचे अधिवेशन घेतले होते. या अधिवेशनाच्या विचारपीठावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी एक खास संस्था काढण्याची कल्पना मांडली आणि ठराव रुपाने त्या अधिवेशनात त्यास मान्यता मिळाली. अशा रितीने रयत शिक्षण संस्थेचे बीज सत्यशोधक समाजाच्या विचारपीठावर रोवले गेले. वृक्षाखाली गौतम बुध्दांना ज्ञान प्राप्त झाले. बहुजन हिताय ! बहुजन सुखाय !! हे गौतम बुध्दांचे संदेश आहे म्हणून संस्थचे बोधिचिन्ह वटवृक्ष आहे.
देशातील भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री अन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कराड येथे ‘(संत )सदगुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापने मागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीर भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा ज्योतीराव फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले.
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.तसेच केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा १९५९ मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रांतील कार्य अजरामर आहे. आणि राहणार.
अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.
Forwarded from मराठी व्याकरण 21
🌷पसायदान.... मनाला थक्क करणारी निःस्पृह विश्वप्रार्थना...🌷
ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर. ज्यांना सर्व भागवत भक्त "माऊली" हि प्रेममय हाक देतात. आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा अवलीया. माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार.
माऊली नी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्य रुपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली. ओम नमोजी आद्या.. वेद प्रतिपाद्या...जय जय श्री संवेद्या.. तसेच ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या अनंतसाधारण प्रार्थनेने केले.
आपल्या सर्वाना अगदी तोंडपाठ असेल ना पसायदान.. अगदी लहानपणापासून आपण पसायदान ऐकत आलोय किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदान चा समावेश असायचा. पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपले दुर्दैव आहे.
याचा अर्थ जेव्हा समर्थांनी सांगितला तेव्हा सारेच थक्क झाले. खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही. आपण आता या विश्वप्रार्थनेचा अर्थ पाहू...
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥
- या विश्वात्मक (विश्वाच्या कणा कणांमध्ये भरून राहिलेल्या ) माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे. त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान दयावे.
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥
- मग ऐक माझे मागणे. या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्ती चे लोक आहेत त्यांच्या वाईटगुनांचा चा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात. तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वीतलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील.
- भगवंताकडे मागणे मागताना माउलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते. कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल सर्व करू शकतो हा त्यांना विश्वास आहे.
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
- जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे. हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरुपी सूर्याचा उदय होवो. प्राणीमत्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.
- इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, बौध्ह इत्यादी धर्म नव्हेत तर "माणुसकी" हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल.
वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
- या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्या "नश्वर" गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे. धन संपत्तीलाच "सुख" मानणारे लोक नकोत तर आत्म्याचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत.
चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
-ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत, चेतानारूपी चिंतामणी रुपी गाव आहेत, त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहेत. कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी. जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ.
- माउलींच्या काव्यामध्ये उपमात्मक दृष्टांत सदैव खूप सुंदर असतात. संतांना इतकी सूचक उपमा देऊन त्यांच्या कार्याचा अभिव्यक्त गौरवच केला आहे.
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
- जो मनुष्य, चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे (अंधारामध्ये सुद्धा दुसर्याला साथ देणारा) आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे. त्याला सदैव सज्जन लोकांचाच संग मिळतो व त्याचे सोयरे ही अगदी त्याच्यासारखेच होतात.
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
- विश्वामध्ये (तिन्ही लोकातील) लोक सर्वसुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहोत. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते. आणि ते न होण्याची मागणी माउली करतात.
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥
- आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे, त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे. आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे.
- जीवन सुखी करणे हे काही Rocket Science नाहीये. जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला भेट
ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर. ज्यांना सर्व भागवत भक्त "माऊली" हि प्रेममय हाक देतात. आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा अवलीया. माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार.
माऊली नी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्य रुपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली. ओम नमोजी आद्या.. वेद प्रतिपाद्या...जय जय श्री संवेद्या.. तसेच ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या अनंतसाधारण प्रार्थनेने केले.
आपल्या सर्वाना अगदी तोंडपाठ असेल ना पसायदान.. अगदी लहानपणापासून आपण पसायदान ऐकत आलोय किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदान चा समावेश असायचा. पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपले दुर्दैव आहे.
याचा अर्थ जेव्हा समर्थांनी सांगितला तेव्हा सारेच थक्क झाले. खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही. आपण आता या विश्वप्रार्थनेचा अर्थ पाहू...
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥
- या विश्वात्मक (विश्वाच्या कणा कणांमध्ये भरून राहिलेल्या ) माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे. त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान दयावे.
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥
- मग ऐक माझे मागणे. या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्ती चे लोक आहेत त्यांच्या वाईटगुनांचा चा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात. तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वीतलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील.
- भगवंताकडे मागणे मागताना माउलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते. कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल सर्व करू शकतो हा त्यांना विश्वास आहे.
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
- जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे. हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरुपी सूर्याचा उदय होवो. प्राणीमत्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.
- इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, बौध्ह इत्यादी धर्म नव्हेत तर "माणुसकी" हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल.
वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
- या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्या "नश्वर" गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे. धन संपत्तीलाच "सुख" मानणारे लोक नकोत तर आत्म्याचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत.
चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
-ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत, चेतानारूपी चिंतामणी रुपी गाव आहेत, त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहेत. कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी. जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ.
- माउलींच्या काव्यामध्ये उपमात्मक दृष्टांत सदैव खूप सुंदर असतात. संतांना इतकी सूचक उपमा देऊन त्यांच्या कार्याचा अभिव्यक्त गौरवच केला आहे.
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
- जो मनुष्य, चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे (अंधारामध्ये सुद्धा दुसर्याला साथ देणारा) आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे. त्याला सदैव सज्जन लोकांचाच संग मिळतो व त्याचे सोयरे ही अगदी त्याच्यासारखेच होतात.
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
- विश्वामध्ये (तिन्ही लोकातील) लोक सर्वसुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहोत. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते. आणि ते न होण्याची मागणी माउली करतात.
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥
- आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे, त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे. आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे.
- जीवन सुखी करणे हे काही Rocket Science नाहीये. जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला भेट
Forwarded from मराठी व्याकरण 21
1) मराठी भाषा लेखनासाठी -------- लिपीचा वापर करतात.
1) देवनागरी ✅
2) ब्रम्ही
3) सकाळ
4) सुदंर
@mpscmarathivyakaran
1) देवनागरी ✅
2) ब्रम्ही
3) सकाळ
4) सुदंर
@mpscmarathivyakaran
Forwarded from मराठी व्याकरण 21
2) विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे ----------होय.
1) भाषा✅
2) हातवारे
3) लिपी
4) संवाद
@mpscmarathivyakaran
1) भाषा✅
2) हातवारे
3) लिपी
4) संवाद
@mpscmarathivyakaran
Forwarded from मराठी व्याकरण 21
3) भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायर्या आहेत।?
1) पाच ✅
2) तीन
3) चार
4) दोन
@mpscmarathivyakaran
1) पाच ✅
2) तीन
3) चार
4) दोन
@mpscmarathivyakaran
Forwarded from मराठी व्याकरण 21
4) " मराठी भाषा गौरव दिन "कधी असतो ?
1) 27 फेब्रुवारी ✅
2) 1 में
3) 15 आँगस्ट
4) 1 जानेवारी
@mpscmarathivyakaran
1) 27 फेब्रुवारी ✅
2) 1 में
3) 15 आँगस्ट
4) 1 जानेवारी
@mpscmarathivyakaran
Forwarded from मराठी व्याकरण 21
5) चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत ?
1) ओष्ठ
2) कंठ्य
3) तालव्य✅
4) मूर्धन्य
@mpscmarathivyakaran
1) ओष्ठ
2) कंठ्य
3) तालव्य✅
4) मूर्धन्य
@mpscmarathivyakaran
Forwarded from मराठी व्याकरण 21
6)" जमाव व जत्रा " या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत ?
1) तालव्य
2) दंततालव्य✅
3) दंत्य
4) कंठतालव्य
@mpscmarathivyakaran
1) तालव्य
2) दंततालव्य✅
3) दंत्य
4) कंठतालव्य
@mpscmarathivyakaran