🏏 आज भारत Vs न्यूझीलंड भिडणार
LetsUp | #CWC 2019
⚔ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना आज (दि.9) भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये रंगणार
💁♂ भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजीचा मारा असा हा सामना रंगणार
🧢 या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात असले तरी न्यूझीलंडला कमी लेखणे भारताला महागात पडू शकेल
----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : https://urlzs.com/zorLC
----------------------
😇 नाणेफेकीचा कौल महत्वाचा? :
▪ विश्वचषकात यंदा नाणेफेकीचा कौल अत्यंत निर्णायक ठरला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक विजय नोंदवण्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
▪ आत्तापर्यंत 42 सामने झाले असून त्यात 14 सामन्यांत लक्ष्य गाठताना संघ जिंकले, तर 27 सामन्यांत संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत.
▪ 2007 च्या विश्वचषकात प्रथम फलंदाजी आणि निर्धारीत लक्ष्य गाठणाऱ्या संघांची आकडेवारी ही सारखीच म्हणजे 25-25 अशी होती. 2011 मध्ये ती 24-23 अशी तर 2015 ती 24-24 अशी होती.
👀 आज कुणाला संधी? :
▪ लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांचे स्थान निश्चित आहे.
▪ आता उर्वरित चार स्थानांसाठी संघव्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. सातव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकचे स्थान कायम ठेवायचे की केदार जाधवला पुन्हा संघात स्थान घ्यायचे.
▪ रवींद्र जडेजाचे स्थान कायम ठेवून चहल, कुलदीप पैकी एकाची निवड करायची का?.
▪ 3 प्रमुख वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायचे की भुवी, शमी पैकी एकाला विश्रांती द्यायची? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
🤔 पाऊस आला तर काय? :
▪ या लढतीवर पावसाचे सावट असून आज पावसामुळे खेळ झाला नाही तर उद्या बुधवारचा दिवस त्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
▪ मात्र बुधवारीही खेळ झाला नाही तर भारत व न्यूझीलंड यांनी साखळी गटात केलेल्या कामगिरीचा निकष लावला जाईल. त्यानुसार गुणांच्या आधारे भारतास अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ वनडे 106 I भारत : 55 विजय I न्यूझीलंड : 45 विजय I टाय : 1 I अनिकाली : 5
▪ वर्ल्डकप 8 I न्यूझीलंड : 4 विजय I भारत : 3 विजय I अनिकाली : 1
🎯 स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर. I वेळ : दुपारी 3 पासून.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | #CWC 2019
⚔ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना आज (दि.9) भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये रंगणार
💁♂ भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजीचा मारा असा हा सामना रंगणार
🧢 या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात असले तरी न्यूझीलंडला कमी लेखणे भारताला महागात पडू शकेल
----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : https://urlzs.com/zorLC
----------------------
😇 नाणेफेकीचा कौल महत्वाचा? :
▪ विश्वचषकात यंदा नाणेफेकीचा कौल अत्यंत निर्णायक ठरला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक विजय नोंदवण्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
▪ आत्तापर्यंत 42 सामने झाले असून त्यात 14 सामन्यांत लक्ष्य गाठताना संघ जिंकले, तर 27 सामन्यांत संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत.
▪ 2007 च्या विश्वचषकात प्रथम फलंदाजी आणि निर्धारीत लक्ष्य गाठणाऱ्या संघांची आकडेवारी ही सारखीच म्हणजे 25-25 अशी होती. 2011 मध्ये ती 24-23 अशी तर 2015 ती 24-24 अशी होती.
👀 आज कुणाला संधी? :
▪ लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांचे स्थान निश्चित आहे.
▪ आता उर्वरित चार स्थानांसाठी संघव्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. सातव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकचे स्थान कायम ठेवायचे की केदार जाधवला पुन्हा संघात स्थान घ्यायचे.
▪ रवींद्र जडेजाचे स्थान कायम ठेवून चहल, कुलदीप पैकी एकाची निवड करायची का?.
▪ 3 प्रमुख वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायचे की भुवी, शमी पैकी एकाला विश्रांती द्यायची? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
🤔 पाऊस आला तर काय? :
▪ या लढतीवर पावसाचे सावट असून आज पावसामुळे खेळ झाला नाही तर उद्या बुधवारचा दिवस त्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
▪ मात्र बुधवारीही खेळ झाला नाही तर भारत व न्यूझीलंड यांनी साखळी गटात केलेल्या कामगिरीचा निकष लावला जाईल. त्यानुसार गुणांच्या आधारे भारतास अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ वनडे 106 I भारत : 55 विजय I न्यूझीलंड : 45 विजय I टाय : 1 I अनिकाली : 5
▪ वर्ल्डकप 8 I न्यूझीलंड : 4 विजय I भारत : 3 विजय I अनिकाली : 1
🎯 स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर. I वेळ : दुपारी 3 पासून.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ Letsup I General Knowledge
1) ‘FIFA महिला फुटबॉल विश्वचषक 2019’ या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन संघात झाला? कुणी मारली बाजी?
उत्तर: अमेरिका Vs नेदरलँड I अमेरिका (चौथ्यांदा)
2) पोलंडमध्ये कुटनो अॅथलेटिक्स मिट 2019 या स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर : हिमा दास (200 मीटर 23.65 सेकंदात पूर्ण)
3) कोणत्या भारतीय राज्यात तिसरी आंतरराष्ट्रीय सूर्यफूल बियाणे आणि तेल परिषद 2019 (ISSOC) आयोजित केली जाणार आहे?
उत्तर : मुंबई (महाराष्ट्र) I 19 ते 20 जुलै 2019 दरम्यान
4) वर्तमान (17 व्या) लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : ओम बिर्ला
5) भारताच्या साहाय्याने युद्धग्रस्त लोकांसाठीचा गृहनिर्माण प्रकल्पाचा भाग म्हणून कोणत्या देशाने त्याच्या पहिल्या मॉडेल गावाचे उद्घाटन केले?
उत्तर : श्रीलंका ('रानीदुगमा')
6) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा पार करण्याचा विक्रम करणारा जगातला दुसरा सर्वात वेगवान खेळाडू ठरणारा भारतीय कोण?
उत्तर : जसप्रित बुमराह (57 सामन्यांमध्ये 100 बळी)
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
1) ‘FIFA महिला फुटबॉल विश्वचषक 2019’ या स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन संघात झाला? कुणी मारली बाजी?
उत्तर: अमेरिका Vs नेदरलँड I अमेरिका (चौथ्यांदा)
2) पोलंडमध्ये कुटनो अॅथलेटिक्स मिट 2019 या स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर : हिमा दास (200 मीटर 23.65 सेकंदात पूर्ण)
3) कोणत्या भारतीय राज्यात तिसरी आंतरराष्ट्रीय सूर्यफूल बियाणे आणि तेल परिषद 2019 (ISSOC) आयोजित केली जाणार आहे?
उत्तर : मुंबई (महाराष्ट्र) I 19 ते 20 जुलै 2019 दरम्यान
4) वर्तमान (17 व्या) लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : ओम बिर्ला
5) भारताच्या साहाय्याने युद्धग्रस्त लोकांसाठीचा गृहनिर्माण प्रकल्पाचा भाग म्हणून कोणत्या देशाने त्याच्या पहिल्या मॉडेल गावाचे उद्घाटन केले?
उत्तर : श्रीलंका ('रानीदुगमा')
6) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा पार करण्याचा विक्रम करणारा जगातला दुसरा सर्वात वेगवान खेळाडू ठरणारा भारतीय कोण?
उत्तर : जसप्रित बुमराह (57 सामन्यांमध्ये 100 बळी)
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎬 प्रतीक्षा संपली! 'सेक्रेड गेम्स 2'चा ट्रेलर प्रदर्शित
LetsUp | Entertainment
बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
25 दिवसांत काय होणार? त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळणार आहेत. गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कहाणी आहे. यामध्ये काय होणार हे पाहणे हा प्रेक्षकांच्या औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
👀 ट्रेलर पहा : http://bit.ly/2G33zRL
🎬 ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित :
अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट 'साहो'मधील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून प्रभास आणि श्रद्धा यांच्या भन्नाट केमिस्ट्री दिसतेय.
ध्वनी भानूशालीने हे गाणे गायले असून तनिष्क बागचीने हे गाणे लिहिले आहे आणि या गाण्याला संगीतही दिले आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.14 ऑग्सट रोजी साहो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
👀 गाणं पहा : http://bit.ly/2YQD2yN
🎬 ‘बाबा’ चा टीझर नक्की पहा! :
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संजय दत्तची पहिली निर्मिती असलेला ‘बाबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
हा चित्रपट संजयने त्याच्या वडीलांना सुनील दत्त यांना समर्पित केला असून या चित्रपटाची निर्मिती संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स अंतर्गत करण्यात येत आहे.
👀 टीझर पहा : http://bit.ly/2Jp2oOV
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Entertainment
बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स 2’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
25 दिवसांत काय होणार? त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळणार आहेत. गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कहाणी आहे. यामध्ये काय होणार हे पाहणे हा प्रेक्षकांच्या औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
👀 ट्रेलर पहा : http://bit.ly/2G33zRL
🎬 ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित :
अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट 'साहो'मधील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातून प्रभास आणि श्रद्धा यांच्या भन्नाट केमिस्ट्री दिसतेय.
ध्वनी भानूशालीने हे गाणे गायले असून तनिष्क बागचीने हे गाणे लिहिले आहे आणि या गाण्याला संगीतही दिले आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.14 ऑग्सट रोजी साहो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
👀 गाणं पहा : http://bit.ly/2YQD2yN
🎬 ‘बाबा’ चा टीझर नक्की पहा! :
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संजय दत्तची पहिली निर्मिती असलेला ‘बाबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
हा चित्रपट संजयने त्याच्या वडीलांना सुनील दत्त यांना समर्पित केला असून या चित्रपटाची निर्मिती संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स अंतर्गत करण्यात येत आहे.
👀 टीझर पहा : http://bit.ly/2Jp2oOV
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
YouTube
Sacred Games 2 | Official Trailer | Netflix
India, the game's bigger, the stakes are higher, and the players are ready. Sacred Games Season 2 premieres 15 August, only on Netflix.
📣 नवोदय विद्यालय समितीमध्ये 2,370 जागांसाठी मेगा भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या अशी :
▪ असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) : 05
▪ पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B) : 430
▪ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) (ग्रुप-B) :1154
▪ विविध श्रेणी शिक्षक (ग्रुप-B) : 564
▪ स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) : 55
▪ लीगल असिस्टंट (ग्रुप-C) : 01
▪ केटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) : 26
▪ निम्नश्रेणी लिपिक (ग्रुप-C) : 135
----------------------
📍 नोंदणी करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातील जॉबची ऑफर, लाखो संधी एकाच ठिकाणी सादर आहे तुमच्यासाठी, 👉 त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/mf5QG
----------------------
📍 लेखी परीक्षा/CBT : 05 ते 10 सप्टेंबर 2019
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 9 ऑगस्ट 2019
🗞 अधिक माहिती व जाहिरात पाहण्यासाठी : http://bit.ly/32a67Y1
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या अशी :
▪ असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) : 05
▪ पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B) : 430
▪ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) (ग्रुप-B) :1154
▪ विविध श्रेणी शिक्षक (ग्रुप-B) : 564
▪ स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) : 55
▪ लीगल असिस्टंट (ग्रुप-C) : 01
▪ केटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) : 26
▪ निम्नश्रेणी लिपिक (ग्रुप-C) : 135
----------------------
📍 नोंदणी करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातील जॉबची ऑफर, लाखो संधी एकाच ठिकाणी सादर आहे तुमच्यासाठी, 👉 त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/mf5QG
----------------------
📍 लेखी परीक्षा/CBT : 05 ते 10 सप्टेंबर 2019
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 9 ऑगस्ट 2019
🗞 अधिक माहिती व जाहिरात पाहण्यासाठी : http://bit.ly/32a67Y1
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Shine
Register Free on Shine.com | Apply Jobs Online
Find Jobs Online, Jobs in india, Jobs in Delhi, Jobs in Mumbai, Jobs in Bangalore. Register Now to search multiple jobs in India.
👌 विजेसंदर्भात नवं धोरण तयार; विजेची सबसिडी आता बँक खात्यात
LetsUp | National
📍 केंद्र सरकारकडून विजेसंदर्भात नवं धोरण तयार, यामुळे वीजचोरी रोखण्यास मदत मिळणार
📝 नव्या धोरणात काय-काय? :
▪ केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाकडून सदर धोरण तयार
▪ या नव्या धोरणाची ऑगस्ट महिन्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार
▪ यातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या खात्यात येणार
▪ ज्या कंपन्या वारंवार वीजपुरवठा खंडित करतात, त्यांनाही केंद्र सरकार दंड ठोठावणार
🧐 अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही :
▪ वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या ग्राहकांकडून वीजपुरवठ्या अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाहीत
▪ ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशनदरम्यान वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रक्रियेलाही ग्राहकांच्या खात्याशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता केवळ पुरवठा केलेल्या विजेचेच पैसे वसूल करता येणार
👍 एका क्लिकवर घरातील वीज बंद! :
▪ आता आपल्याला बाहेर राहूनही अॅपच्या माध्यमातून घरातील वीज बंद करता येणार
▪ या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरीवर लक्ष ठेवता येणार
▪ या मीटरमुळे कंपनीचा मीटर रिडिंग घेण्याचा व बिले वाटण्याचा खर्च वाचणार
▪ विजेचे ऑडिट करता येईल. तसेच मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | National
📍 केंद्र सरकारकडून विजेसंदर्भात नवं धोरण तयार, यामुळे वीजचोरी रोखण्यास मदत मिळणार
📝 नव्या धोरणात काय-काय? :
▪ केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाकडून सदर धोरण तयार
▪ या नव्या धोरणाची ऑगस्ट महिन्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार
▪ यातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या खात्यात येणार
▪ ज्या कंपन्या वारंवार वीजपुरवठा खंडित करतात, त्यांनाही केंद्र सरकार दंड ठोठावणार
🧐 अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही :
▪ वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या ग्राहकांकडून वीजपुरवठ्या अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाहीत
▪ ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशनदरम्यान वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रक्रियेलाही ग्राहकांच्या खात्याशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्यांना आता केवळ पुरवठा केलेल्या विजेचेच पैसे वसूल करता येणार
👍 एका क्लिकवर घरातील वीज बंद! :
▪ आता आपल्याला बाहेर राहूनही अॅपच्या माध्यमातून घरातील वीज बंद करता येणार
▪ या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरीवर लक्ष ठेवता येणार
▪ या मीटरमुळे कंपनीचा मीटर रिडिंग घेण्याचा व बिले वाटण्याचा खर्च वाचणार
▪ विजेचे ऑडिट करता येईल. तसेच मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी
● सीबीआयची देशभरात 110 ठिकाणी छापेमारी, 30 गुन्ह्यांची नोंद; आठवडाभरातील दुसरी मोठी कारवाई
● भारत-पाकिस्तान सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण 43 टक्क्यांनी घटले, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची लोकसभेत माहिती
● खासगी क्षेत्रात नोकरीमध्ये राज्यातील तरुणांना तब्बल 70 टक्के आरक्षण, मध्यप्रदेश सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय
● छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक नक्षलवादी ठार तर अनेक जण जखमी
● आमदार नितेश राणेंना चिखलफेक चांगलीच अंगलट, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
● पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सीबीआय कोर्टात साक्ष
● ह्युंदाईची पहिली इलेक्ट्रिक कार कोना लॉन्च, किंमत 25.30 लाख रुपये, हि कार एकदा चार्ज केली की 452 किमी धावणार
● वनप्लस 7 या स्मार्टफोनची 'मिरर ब्ल्यू' ही नवीन आवृत्ती अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार
● बीसीसीआयकडून राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड, आयसीसीने दिली माहिती
● अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
● सीबीआयची देशभरात 110 ठिकाणी छापेमारी, 30 गुन्ह्यांची नोंद; आठवडाभरातील दुसरी मोठी कारवाई
● भारत-पाकिस्तान सीमेवरील घुसखोरीचे प्रमाण 43 टक्क्यांनी घटले, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची लोकसभेत माहिती
● खासगी क्षेत्रात नोकरीमध्ये राज्यातील तरुणांना तब्बल 70 टक्के आरक्षण, मध्यप्रदेश सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय
● छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक नक्षलवादी ठार तर अनेक जण जखमी
● आमदार नितेश राणेंना चिखलफेक चांगलीच अंगलट, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
● पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सीबीआय कोर्टात साक्ष
● ह्युंदाईची पहिली इलेक्ट्रिक कार कोना लॉन्च, किंमत 25.30 लाख रुपये, हि कार एकदा चार्ज केली की 452 किमी धावणार
● वनप्लस 7 या स्मार्टफोनची 'मिरर ब्ल्यू' ही नवीन आवृत्ती अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार
● बीसीसीआयकडून राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड, आयसीसीने दिली माहिती
● अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates
● स्विस बँकांतील भारतीयांच्या गुंतवणुकीचा लवकरच उलगडा, माहितीच्या देवाण-घेवाणीचा टप्पा पूर्ण
● देशात उपचारांवरील खर्चामुळे दरवर्षी 3.08 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जातात : मनसुखलाल मांडविया, केंद्रीय मंत्री
● जवानांसाठी लागणाऱ्या बुलेट प्रुफ जॅकेटसाठीचा कच्चा माल चीनमधून आयात : राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री
● हज यात्रेकरूंना एअर इंडियाचा दिलासा; पाच किलोपर्यंत झम झम पवित्र जल सामानात आणण्याची परवानगी
● गोवा सरकार विवाह नोंदणीआधी एचआयव्ही चाचणी करणे सक्तीचे करणार : विश्वजित राणे, आरोग्यमंत्री
● भारताने अमेरिकन वस्तूंवर लावलेला कर खपवून घेणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा
● सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे होणार, पहिली परीक्षा 12 जुलैला
● अत्याधुनिक फीचर्स असलेली Renault ची नवी Duster नऊ विविध व्हेरिअंट्समध्ये भारतात लाँच, किंमत 7.99 लाख रुपये
● पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-न्यूझीलंडमधील उर्वरित सामना आज बुधवारी होणार, न्यूझीलंडच्या 46.1 षटकात 5 बाद 211 धावा
● अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची गोड केमिस्ट्री दाखविणाऱ्या गर्लफ्रेंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
● स्विस बँकांतील भारतीयांच्या गुंतवणुकीचा लवकरच उलगडा, माहितीच्या देवाण-घेवाणीचा टप्पा पूर्ण
● देशात उपचारांवरील खर्चामुळे दरवर्षी 3.08 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जातात : मनसुखलाल मांडविया, केंद्रीय मंत्री
● जवानांसाठी लागणाऱ्या बुलेट प्रुफ जॅकेटसाठीचा कच्चा माल चीनमधून आयात : राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री
● हज यात्रेकरूंना एअर इंडियाचा दिलासा; पाच किलोपर्यंत झम झम पवित्र जल सामानात आणण्याची परवानगी
● गोवा सरकार विवाह नोंदणीआधी एचआयव्ही चाचणी करणे सक्तीचे करणार : विश्वजित राणे, आरोग्यमंत्री
● भारताने अमेरिकन वस्तूंवर लावलेला कर खपवून घेणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा
● सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे होणार, पहिली परीक्षा 12 जुलैला
● अत्याधुनिक फीचर्स असलेली Renault ची नवी Duster नऊ विविध व्हेरिअंट्समध्ये भारतात लाँच, किंमत 7.99 लाख रुपये
● पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-न्यूझीलंडमधील उर्वरित सामना आज बुधवारी होणार, न्यूझीलंडच्या 46.1 षटकात 5 बाद 211 धावा
● अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची गोड केमिस्ट्री दाखविणाऱ्या गर्लफ्रेंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 भारत-न्यूझीलंड उर्वरित सामना आज; पुन्हा पाऊस आल्यावर काय पर्याय?
LetsUp | #CWC 2019
⚡ विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर थांबला आहे
💁♂ उपांत्य सामन्यासाठी एक दिवस पर्यायी असल्याने आज (दि.10) हा सामना जिथे थांबला तिथून पुढे सुरू होणार
🧢 पावसामुळे सामना उशीरा सुरु झाल्यास भारतासमोर असे असेल आव्हान :
▪ 46 ओव्हरमध्ये 237
▪ 40 ओव्हरमध्ये 223
▪ 35 ओव्हरमध्ये 209
▪ 30 ओव्हरमध्ये 192
▪ 25 ओव्हरमध्ये 172
▪ 20 ओव्हरमध्ये 148
🧐 राखीव दिवशी सामना रद्द झाला तर? :
▪ राखीव दिवशीही सामना न झाल्यास दोन्ही संघापैकी गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजयी घोषित केले जाते. म्हणजेच भारत थेट फायनलमध्ये जाणार
▪ आज पुन्हा पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी अत्यंत दुःखद गोष्ट असेल, कारण न खेळताच त्यांना विश्वचषकातील प्रवास इथेच थांबवावा लागणार
🤔 फायलन रद्द झाल्यास काय? :
▪ सेमीफायनल आणि फायनल सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो
▪ पण फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसानंतर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागते
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | #CWC 2019
⚡ विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर थांबला आहे
💁♂ उपांत्य सामन्यासाठी एक दिवस पर्यायी असल्याने आज (दि.10) हा सामना जिथे थांबला तिथून पुढे सुरू होणार
🧢 पावसामुळे सामना उशीरा सुरु झाल्यास भारतासमोर असे असेल आव्हान :
▪ 46 ओव्हरमध्ये 237
▪ 40 ओव्हरमध्ये 223
▪ 35 ओव्हरमध्ये 209
▪ 30 ओव्हरमध्ये 192
▪ 25 ओव्हरमध्ये 172
▪ 20 ओव्हरमध्ये 148
🧐 राखीव दिवशी सामना रद्द झाला तर? :
▪ राखीव दिवशीही सामना न झाल्यास दोन्ही संघापैकी गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजयी घोषित केले जाते. म्हणजेच भारत थेट फायनलमध्ये जाणार
▪ आज पुन्हा पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी अत्यंत दुःखद गोष्ट असेल, कारण न खेळताच त्यांना विश्वचषकातील प्रवास इथेच थांबवावा लागणार
🤔 फायलन रद्द झाल्यास काय? :
▪ सेमीफायनल आणि फायनल सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो
▪ पण फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसानंतर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागते
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 तंत्रज्ञान क्षेत्रात कुठं काय?
LetsUp | Tech
👍 व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबूकवर शेअर करा
📍 आता लवकरच व्हॉट्सअॅप स्टेटससोबत आणखी एक अन्य फिचर जोडले जाणार
▪ या फिचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकसह अन्य अॅपवरही शेअर करू शकणार
▪ व्हॉट्सअॅपचे हे फिचर सध्या व्हॉट्सअॅप बीटा व्हेरिएंटवर उपलब्ध आहे
▪ मात्र व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकवर शेअर करण्यासाठी तुम्हाला कमीत-कमी फेसबुक किंवा फेसबुक लाईट अॅप आपल्या फोनवर डाऊनलोड करणे गरजेचे असणार
📱 OnePlus 7 चं नवं व्हेरिअंट लाँच :
📣 वनप्लस कंपनीने आता 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेले वनप्लस 7 चे नवीन व्हेरिअंट ‘मिरर ब्ल्यू कलर’मध्येही उपलब्ध करण्याची केली घोषणा
▪ 15 जुलै रोजी अॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान हे नवं व्हेरिअंट विक्रीसाठी उपलब्ध केलं जाणार
▪ अॅमेझॉन तसेच वनप्लसच्या अधिकृत संकेतस्थळावरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल
▪ वनप्लस 7 च्या मिरर ब्ल्यू व्हेरिअंटची किंमत 32 हजार 999 रुपये आहे
▪ अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 1,750 रुपये कॅशबॅक मिळणार
▪ 8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 37 हजार 999 रुपये आहे
💁♂ सोनीचा कॉम्पॅक्ट कॅमेरा लॉन्च :
⚡ सोनी कंपनीने आपला बहुचर्चीत ठरलेला कॉम्पॅक्ट कॅमेरा रेंजची लेटेस्ट एडीशन Sony RX0 II नावाने भारतीय बाजारात केला लॉन्च
▪ साधारण 132 ग्रॅम वजनाचा हा कॅमेरा सोना RX0 कॅमेऱ्याचे अपग्रेड व्हर्जन आहे
▪ याचे डायमेंशन केवळ 59mm x 40.5mm x 35mm इतके आहे
▪ फिचर्स : स्क्रीन - 180 डिग्री. वॉटरप्रफ (IPX8). डस्टप्रूफ (IP6X). शॉकप्रूफ आणि क्रशप्रूफ (200 किलो पर्यंतचा दाब सहन करण्याची क्षमता.)
▪ सोनी RX0 II ची किंमत 57,990 रुपए आहे. याची व्रिकी 15 जुलै पासून सुरु होणार
▪ सोनी सेंटर, अल्फा फ्लॅगशिप, सोनी ऑथोराइज्ड डीलर आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स स्टोरमध्ये तुम्हाला हा कॅमेरा मिळू शकतो
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Tech
👍 व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबूकवर शेअर करा
📍 आता लवकरच व्हॉट्सअॅप स्टेटससोबत आणखी एक अन्य फिचर जोडले जाणार
▪ या फिचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकसह अन्य अॅपवरही शेअर करू शकणार
▪ व्हॉट्सअॅपचे हे फिचर सध्या व्हॉट्सअॅप बीटा व्हेरिएंटवर उपलब्ध आहे
▪ मात्र व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकवर शेअर करण्यासाठी तुम्हाला कमीत-कमी फेसबुक किंवा फेसबुक लाईट अॅप आपल्या फोनवर डाऊनलोड करणे गरजेचे असणार
📱 OnePlus 7 चं नवं व्हेरिअंट लाँच :
📣 वनप्लस कंपनीने आता 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेले वनप्लस 7 चे नवीन व्हेरिअंट ‘मिरर ब्ल्यू कलर’मध्येही उपलब्ध करण्याची केली घोषणा
▪ 15 जुलै रोजी अॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान हे नवं व्हेरिअंट विक्रीसाठी उपलब्ध केलं जाणार
▪ अॅमेझॉन तसेच वनप्लसच्या अधिकृत संकेतस्थळावरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल
▪ वनप्लस 7 च्या मिरर ब्ल्यू व्हेरिअंटची किंमत 32 हजार 999 रुपये आहे
▪ अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 1,750 रुपये कॅशबॅक मिळणार
▪ 8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 37 हजार 999 रुपये आहे
💁♂ सोनीचा कॉम्पॅक्ट कॅमेरा लॉन्च :
⚡ सोनी कंपनीने आपला बहुचर्चीत ठरलेला कॉम्पॅक्ट कॅमेरा रेंजची लेटेस्ट एडीशन Sony RX0 II नावाने भारतीय बाजारात केला लॉन्च
▪ साधारण 132 ग्रॅम वजनाचा हा कॅमेरा सोना RX0 कॅमेऱ्याचे अपग्रेड व्हर्जन आहे
▪ याचे डायमेंशन केवळ 59mm x 40.5mm x 35mm इतके आहे
▪ फिचर्स : स्क्रीन - 180 डिग्री. वॉटरप्रफ (IPX8). डस्टप्रूफ (IP6X). शॉकप्रूफ आणि क्रशप्रूफ (200 किलो पर्यंतचा दाब सहन करण्याची क्षमता.)
▪ सोनी RX0 II ची किंमत 57,990 रुपए आहे. याची व्रिकी 15 जुलै पासून सुरु होणार
▪ सोनी सेंटर, अल्फा फ्लॅगशिप, सोनी ऑथोराइज्ड डीलर आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स स्टोरमध्ये तुम्हाला हा कॅमेरा मिळू शकतो
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ जाणून घ्या ‘डकवर्थ-लुइस’ बद्दल सर्व काही!
LetsUp | Special
विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि पुन्हा ‘डकवर्थ-लुइस’ प्रणाली बद्दलची चर्चा सुरु झाली आहे. नेमका हा नियम काय आहे? याचे जनक कोण? याबद्दल आज जाणून घेऊयात...
फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोन गणितज्ञांनी क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास आकडेमोडीसंदर्भात काय तडजोड करता येईल? यासंदर्भात काढलेला गणितीय तोडगा म्हणजे डकवर्थ-लुईस प्रणाली होय.
1997 साली झिम्बाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. तेव्हापासून आयसीसीने ही प्रणाली वनडे आणि टी-20 सामन्यांदरम्यान पाऊस झाल्यास वापरण्यास सुरुवात केली.
🧐 ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ केव्हा वापरली जाते? : जेव्हा क्रिकेट सामन्यादरम्यान पाऊस येतो. अशावेळी नियोजित वेळेत खेळ पूर्ण करण्याच्या उद्देशाने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी विशिष्ट षटकांमध्ये धावसंख्या गाठण्याचे लक्ष्य ठेवले जाते. यावेळी त्यांनी नक्की किती धावा कराव्यात यासाठी ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ प्रणाली वापरली जाते.
🤔 डवर्थ-लुईस-स्टर्न प्रणालीचे जनक :
▪ स्टीफन स्टर्न हे क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठात सांख्यिकी प्राध्यापक व संगणक प्रणाली तज्ज्ञ म्हणून काम करायचे.
▪ ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर त्यांना क्रिकेटची गोडी लागली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये उडणारा गोंधळ लक्षात घेऊन त्यांनी डकवर्थ-लुईस पद्धतीच्या अभ्यासाला सुरुवात केली.
▪ त्यानंतर स्टर्न यांनी 2014 मध्ये डकवर्थ-लुईस पद्धतीची आकडेमोड अधिक सुरळीत व्हावी यासाठी काही बदल सुचवले.
▪ स्टर्न यांनी केलेल्या संशोधनानुसार अल्गोरिदमच्या माध्यमातून डकवर्थ-लुईस पद्धतीमधील आकडेमोड अधिक सोप्या पद्धतीने करत सुधारित लक्ष्य ठेवण्या संदर्भातील नियम तयार केले.
▪ अखेर त्यांनी 2014 साली या प्रणालीमधील बदल आयसीसीला सुचवले. त्या बदलांना आयसीसीने मान्यता दिली.
▪ स्टर्न यांचे योगदान लक्षात घेऊन 2015 च्या विश्वचषकापासून ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ या सुधारित नावाने ही प्रणाली अंगीकारण्यात आली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Special
विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि पुन्हा ‘डकवर्थ-लुइस’ प्रणाली बद्दलची चर्चा सुरु झाली आहे. नेमका हा नियम काय आहे? याचे जनक कोण? याबद्दल आज जाणून घेऊयात...
फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोन गणितज्ञांनी क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास आकडेमोडीसंदर्भात काय तडजोड करता येईल? यासंदर्भात काढलेला गणितीय तोडगा म्हणजे डकवर्थ-लुईस प्रणाली होय.
1997 साली झिम्बाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. तेव्हापासून आयसीसीने ही प्रणाली वनडे आणि टी-20 सामन्यांदरम्यान पाऊस झाल्यास वापरण्यास सुरुवात केली.
🧐 ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ केव्हा वापरली जाते? : जेव्हा क्रिकेट सामन्यादरम्यान पाऊस येतो. अशावेळी नियोजित वेळेत खेळ पूर्ण करण्याच्या उद्देशाने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी विशिष्ट षटकांमध्ये धावसंख्या गाठण्याचे लक्ष्य ठेवले जाते. यावेळी त्यांनी नक्की किती धावा कराव्यात यासाठी ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ प्रणाली वापरली जाते.
🤔 डवर्थ-लुईस-स्टर्न प्रणालीचे जनक :
▪ स्टीफन स्टर्न हे क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठात सांख्यिकी प्राध्यापक व संगणक प्रणाली तज्ज्ञ म्हणून काम करायचे.
▪ ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर त्यांना क्रिकेटची गोडी लागली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये उडणारा गोंधळ लक्षात घेऊन त्यांनी डकवर्थ-लुईस पद्धतीच्या अभ्यासाला सुरुवात केली.
▪ त्यानंतर स्टर्न यांनी 2014 मध्ये डकवर्थ-लुईस पद्धतीची आकडेमोड अधिक सुरळीत व्हावी यासाठी काही बदल सुचवले.
▪ स्टर्न यांनी केलेल्या संशोधनानुसार अल्गोरिदमच्या माध्यमातून डकवर्थ-लुईस पद्धतीमधील आकडेमोड अधिक सोप्या पद्धतीने करत सुधारित लक्ष्य ठेवण्या संदर्भातील नियम तयार केले.
▪ अखेर त्यांनी 2014 साली या प्रणालीमधील बदल आयसीसीला सुचवले. त्या बदलांना आयसीसीने मान्यता दिली.
▪ स्टर्न यांचे योगदान लक्षात घेऊन 2015 च्या विश्वचषकापासून ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ या सुधारित नावाने ही प्रणाली अंगीकारण्यात आली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💅 नखांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स
LetsUp | Tips & Tricks
आपल्या आरोग्याबद्दल आपण म्हणावं तितकं जागरूक नसतो. आपल्या दैनंदिन कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की, स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच मिळत नाही.
आपली नखं आपल्या आरोग्याविषयी बरंच काही सांगतात. म्हणुन आपल्या नखांची काळजी घेणं आणि त्यांना स्वच्छ करणं खुप आवश्यक आहे. म्हणून नखांना स्वस्थ आणि स्वच्छ ठेवण्याचे काही उपाय खास तुमच्यासाठी...
🥗 आपला आहार नखांच्या संरचनेत मुख्य भुमिका निभावतो. तुम्हाला तुमच्या आहारात सर्व पोषकतत्वांचा समावेश करायला हवा. ज्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, आणि झिंक असायला हवे.
🥚 यासोबतच तुमच्या आहारात दुध, अंडी, भुईमुगाच्या शेंगा, बदाम असे पदार्थ असावेत. तसच तुमच्या आहारात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश देखील असावा.
🥄 1 चमचा फूड जिलेटिन घ्या. त्याला उकळत्या पाण्यात टाका. आता त्याला थंड होउ द्या आणि आपल्याकरता फळांचा ज्युस बनवतांना त्यात उपयोगात आणा. असे आपण एक आठवडा देखील करू शकता. असे केल्याने तुमच्या नखांची संरचना योग्य होईल.
👉 आपल्या नखांना गरम ऑलिव्ह तेलात बुडवा. असे 10 दिवस रोज किमान एक वेळेला तरी करा. यामुळे तुमची नखं स्वस्थ आणि स्वच्छ राहातील.
🍋 आपल्या नखांवर रोज लिंबाची साल किंवा लिंबाच्या रसाने मालिश करा आणि काही वेळानंतर धुवुन टाका, यामुळे नखांवर असलेले डाग निघुन नखं स्वच्छ आणि स्वस्थ होतील.
👍 नखांवर त्वचा मउ ठेवणारी क्रिम किंवा व्हॅसलीनने मसाज करा. असे केल्याने नखांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होईल आणि नखं एकदम फ्रेश दिसतील.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Tips & Tricks
आपल्या आरोग्याबद्दल आपण म्हणावं तितकं जागरूक नसतो. आपल्या दैनंदिन कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की, स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच मिळत नाही.
आपली नखं आपल्या आरोग्याविषयी बरंच काही सांगतात. म्हणुन आपल्या नखांची काळजी घेणं आणि त्यांना स्वच्छ करणं खुप आवश्यक आहे. म्हणून नखांना स्वस्थ आणि स्वच्छ ठेवण्याचे काही उपाय खास तुमच्यासाठी...
🥗 आपला आहार नखांच्या संरचनेत मुख्य भुमिका निभावतो. तुम्हाला तुमच्या आहारात सर्व पोषकतत्वांचा समावेश करायला हवा. ज्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, आणि झिंक असायला हवे.
🥚 यासोबतच तुमच्या आहारात दुध, अंडी, भुईमुगाच्या शेंगा, बदाम असे पदार्थ असावेत. तसच तुमच्या आहारात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश देखील असावा.
🥄 1 चमचा फूड जिलेटिन घ्या. त्याला उकळत्या पाण्यात टाका. आता त्याला थंड होउ द्या आणि आपल्याकरता फळांचा ज्युस बनवतांना त्यात उपयोगात आणा. असे आपण एक आठवडा देखील करू शकता. असे केल्याने तुमच्या नखांची संरचना योग्य होईल.
👉 आपल्या नखांना गरम ऑलिव्ह तेलात बुडवा. असे 10 दिवस रोज किमान एक वेळेला तरी करा. यामुळे तुमची नखं स्वस्थ आणि स्वच्छ राहातील.
🍋 आपल्या नखांवर रोज लिंबाची साल किंवा लिंबाच्या रसाने मालिश करा आणि काही वेळानंतर धुवुन टाका, यामुळे नखांवर असलेले डाग निघुन नखं स्वच्छ आणि स्वस्थ होतील.
👍 नखांवर त्वचा मउ ठेवणारी क्रिम किंवा व्हॅसलीनने मसाज करा. असे केल्याने नखांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होईल आणि नखं एकदम फ्रेश दिसतील.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ या राज्यात लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट करणे बंधनकारक होणार
LetsUp । Update
⚡ देशामध्ये एचआयव्ही-एड्सच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न.
🗣 काय म्हणाले आरोग्यमंत्री? : गोवाच्या नागरिकांना भविष्यामध्ये लग्न करण्याआधी एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.
👍 एचआयव्ही तपासणी बंधनकारक करण्याचे विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.
💉 टेस्ट बंधनकारक का? :
▪ गोव्यात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात.
▪ देहव्यापाराचे प्रमाणही या राज्यात अधिक आहे.
▪ त्यामुळे एड्सचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
▪ याचाच विचार करून लग्नाआधी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
📍 हि तपासणीही करावी लागणार : एचआयव्हीसोबतच लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणेही बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ देशामध्ये एचआयव्ही-एड्सच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न.
🗣 काय म्हणाले आरोग्यमंत्री? : गोवाच्या नागरिकांना भविष्यामध्ये लग्न करण्याआधी एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.
👍 एचआयव्ही तपासणी बंधनकारक करण्याचे विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.
💉 टेस्ट बंधनकारक का? :
▪ गोव्यात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात.
▪ देहव्यापाराचे प्रमाणही या राज्यात अधिक आहे.
▪ त्यामुळे एड्सचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
▪ याचाच विचार करून लग्नाआधी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
📍 हि तपासणीही करावी लागणार : एचआयव्हीसोबतच लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणेही बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😱 धक्कादायक! राज्यात वर्षभरात साडेसोळा हजार बालमृत्यू
LetsUp । Update
⚡ आरोग्य विभागाने 2018-19 मधील आकडेवारी केली जाहीर
💁♂ राज्यात गेल्या वर्षभरात 16 हजारांहून अधिक बालमृत्यू झाले. एकीकडे बालमृत्यूचा दर कमी होत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असतानाच हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
👀 या भागांमध्ये बाल मृत्युदर अधिक : प्रामुख्याने आदिवासी जिल्ह्यंमध्ये बालमृत्यू व अर्भकमृत्यूचे प्रमाण मोठे असून सक्षम आरोग्य यंत्रणेच्या अभावी बालमृत्यू वाढत असल्याचे ग्रामीण क्षेत्रातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
🤔 का होतात मृत्यू? : बहुतेक मृत्यू हे जंतुसंसर्ग,न्युमोनिया तसेच जन्मता वजन कमी असल्यामुळे आणि श्वासारोधामुळे होतात. तसेच आरोग्य विभागातील हजारो रिक्त पदांमुळे तसेच पुरेसे बालरोग तज्ज्ञ उपलब्ध होत नसल्यामुळे बालमृत्यू दर वाढतो आहे.
📊 राज्यातील काही आकडेवारी (2018-19)
▪नंदुरबार - 426
▪अमरावती - 309
▪गडचिरोली - 61
📍 आरोग्य विभागाची माहिती :
👉 राज्यात वर्षांकाठी 15 लाख बालकांचा जन्म होतो.
👉 त्यापैकी सुमारे 8 लाख बालकांचा जन्म हा आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये होतो.
👉 2014 मध्ये दरहजारी बालमृत्यूचे प्रमाण हे 22 एवढे होते ते कमी होऊन 19 वर आले आहे
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ आरोग्य विभागाने 2018-19 मधील आकडेवारी केली जाहीर
💁♂ राज्यात गेल्या वर्षभरात 16 हजारांहून अधिक बालमृत्यू झाले. एकीकडे बालमृत्यूचा दर कमी होत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असतानाच हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
👀 या भागांमध्ये बाल मृत्युदर अधिक : प्रामुख्याने आदिवासी जिल्ह्यंमध्ये बालमृत्यू व अर्भकमृत्यूचे प्रमाण मोठे असून सक्षम आरोग्य यंत्रणेच्या अभावी बालमृत्यू वाढत असल्याचे ग्रामीण क्षेत्रातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
🤔 का होतात मृत्यू? : बहुतेक मृत्यू हे जंतुसंसर्ग,न्युमोनिया तसेच जन्मता वजन कमी असल्यामुळे आणि श्वासारोधामुळे होतात. तसेच आरोग्य विभागातील हजारो रिक्त पदांमुळे तसेच पुरेसे बालरोग तज्ज्ञ उपलब्ध होत नसल्यामुळे बालमृत्यू दर वाढतो आहे.
📊 राज्यातील काही आकडेवारी (2018-19)
▪नंदुरबार - 426
▪अमरावती - 309
▪गडचिरोली - 61
📍 आरोग्य विभागाची माहिती :
👉 राज्यात वर्षांकाठी 15 लाख बालकांचा जन्म होतो.
👉 त्यापैकी सुमारे 8 लाख बालकांचा जन्म हा आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये होतो.
👉 2014 मध्ये दरहजारी बालमृत्यूचे प्रमाण हे 22 एवढे होते ते कमी होऊन 19 वर आले आहे
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 भारतीय धावपटू द्युती चंदला सुवर्णपदक
LetsUp । Sport
⚡ भारताची धावपटू द्युती चंदने इटलीमध्ये सुरु असलेल्या, 30 व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
🥇 द्युती चंदने 100 मीटर शर्यतीत ही कमाल करून दाखवली आहे.
🏃♀ द्युतीने 100 मीटर अंतर 11.32 सेकंदात पार करत सुवर्णझेप घेतली आहे.
💁♂ यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
📍 शिवाय या जागतिक स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती चंद पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp । Sport
⚡ भारताची धावपटू द्युती चंदने इटलीमध्ये सुरु असलेल्या, 30 व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
🥇 द्युती चंदने 100 मीटर शर्यतीत ही कमाल करून दाखवली आहे.
🏃♀ द्युतीने 100 मीटर अंतर 11.32 सेकंदात पार करत सुवर्णझेप घेतली आहे.
💁♂ यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
📍 शिवाय या जागतिक स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती चंद पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎞 मनोरंजन विश्वातील काही खास घडामोडी
LetsUp | Entertainment
💃 गोविंदा-करिश्माच्या हिट गाण्यावर वरुण-सारा धरणार ठेका!
जुनी गाणी आणि त्यांची जादू याबाबत नेहमीच बोलले जाते. आजही काही गाजलेली गाणी त्यांच्या धून वर ठेका धरायला लावतात. आजकाल तर जुनी गाणी रिक्रीएट करून ती नव्या चित्रपटांमध्ये वापरली जातात.
💁♀ गोविंदा आणि करिश्माने ‘कूली नं १’ या चित्रपटात एका गाण्यावर नृत्य केलं आणि ते गाणं खूप गाजलं देखील. ते गाणं म्हणजे ‘मैं तो रस्ते से जा रहा था’.
👀 ‘कूली नं १’ चित्रपटातील ‘मैं तो रस्ते से जा रहा था’ या गाण्याला रिक्रिएट करण्यात येणार आहे. या गाण्याचे नविन व्हर्जन तनिष्क बागचीने संगीतबद्ध केले आहे. हे गाणे तेव्हा कुमार सानू आणि अल्का याग्निक यांनी गायिले होते.
😃 या गाण्यामध्ये सारा आणि वरुण एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान ‘कूली नं १’ चित्रपटातील मुळ गाण्यात कोणताही बदल करणार नसल्याचा खुलासा डेविड धवनने केला आहे. चित्रपटात मात्र काळानुसार काही प्रमाणात बदल पाहायला मिळतील.
----------------
🧐 ‘कबीर सिंग’ हिट, शाहिद ची ब्रँड व्हॅल्यू झाली तीस कोटी
👉 शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेला हा चित्रपट देशासह विदेशातही गाजत आहे.
💫 या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २३५. ७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.या चित्रपटाची कथा आणि शाहिदचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.
💰 चित्रपटाच्या यशानंतर शाहिदकडे काही चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. मात्र आता त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. त्यामुळे त्याने त्याच्या पुढील चित्रपटासाठी ३० कोटींची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे.
-----------------
📺 डॉ. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
💁♂ ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेत संभाजींची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी घराघरांत स्थान मिळवले. त्यानंतर आता नवी मालिका ‘स्वराज्यजननी जिजामाता’ येत्या १९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबतची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.
🎥 ‘ही जगदंब क्रिएशनची दुसरी निर्मिती आहे. स्वराज्यरक्षक संभाजीनंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान आहे. शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली, आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाई मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं सोनी मराठीच्या माध्यमातून शक्य होत आहे. ही आनंदाची आणि जबाबदारीची बाब आहे! ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाची हुंकार असेल,’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Entertainment
💃 गोविंदा-करिश्माच्या हिट गाण्यावर वरुण-सारा धरणार ठेका!
जुनी गाणी आणि त्यांची जादू याबाबत नेहमीच बोलले जाते. आजही काही गाजलेली गाणी त्यांच्या धून वर ठेका धरायला लावतात. आजकाल तर जुनी गाणी रिक्रीएट करून ती नव्या चित्रपटांमध्ये वापरली जातात.
💁♀ गोविंदा आणि करिश्माने ‘कूली नं १’ या चित्रपटात एका गाण्यावर नृत्य केलं आणि ते गाणं खूप गाजलं देखील. ते गाणं म्हणजे ‘मैं तो रस्ते से जा रहा था’.
👀 ‘कूली नं १’ चित्रपटातील ‘मैं तो रस्ते से जा रहा था’ या गाण्याला रिक्रिएट करण्यात येणार आहे. या गाण्याचे नविन व्हर्जन तनिष्क बागचीने संगीतबद्ध केले आहे. हे गाणे तेव्हा कुमार सानू आणि अल्का याग्निक यांनी गायिले होते.
😃 या गाण्यामध्ये सारा आणि वरुण एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान ‘कूली नं १’ चित्रपटातील मुळ गाण्यात कोणताही बदल करणार नसल्याचा खुलासा डेविड धवनने केला आहे. चित्रपटात मात्र काळानुसार काही प्रमाणात बदल पाहायला मिळतील.
----------------
🧐 ‘कबीर सिंग’ हिट, शाहिद ची ब्रँड व्हॅल्यू झाली तीस कोटी
👉 शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेला हा चित्रपट देशासह विदेशातही गाजत आहे.
💫 या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २३५. ७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.या चित्रपटाची कथा आणि शाहिदचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.
💰 चित्रपटाच्या यशानंतर शाहिदकडे काही चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. मात्र आता त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. त्यामुळे त्याने त्याच्या पुढील चित्रपटासाठी ३० कोटींची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे.
-----------------
📺 डॉ. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
💁♂ ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेत संभाजींची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी घराघरांत स्थान मिळवले. त्यानंतर आता नवी मालिका ‘स्वराज्यजननी जिजामाता’ येत्या १९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबतची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.
🎥 ‘ही जगदंब क्रिएशनची दुसरी निर्मिती आहे. स्वराज्यरक्षक संभाजीनंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान आहे. शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली, आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाई मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं सोनी मराठीच्या माध्यमातून शक्य होत आहे. ही आनंदाची आणि जबाबदारीची बाब आहे! ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाची हुंकार असेल,’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates
● प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांतील ठेवींचा आकडा आता 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक
● गोव्यात काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन, विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील दुसरी घटना
● प्रवासी कारच्या देशांतर्गत विक्रीमध्ये जून महिन्यात तब्बल 25 तर, एकूण कारविक्रीत जूनमध्ये 18 टक्क्यांनी घट
● अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात 22 जुलै रोजी व्हाइट हाऊसमध्ये बैठक
● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक (अॅण्टीबायोटिक) औषधे देणाऱ्या राज्यभरातील 43 विक्रेत्यांवर प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा
● एसईबीसी कायद्याची यंदा अंमलबजावणी नको, इच्छुक एमबीबीएसचे खुल्या वर्गातील विद्यार्थी हायकोर्टात
● उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 समर्थकांना जामीन मंजूर
● आता PUBG गेम खेळणे झाले अजून सोपे, मिळणार गिफ्ट्ससुद्धा; भारतामध्ये पब्जीची जिओ सोबत डिजिटल पार्टनरशिप
● वर्ल्डकप 2019 : भारताचे आव्हान संपुष्टात; न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांची पराभव, न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक
● ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन प्रथमच एकत्र दिसणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
● प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांतील ठेवींचा आकडा आता 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक
● गोव्यात काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन, विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील दुसरी घटना
● प्रवासी कारच्या देशांतर्गत विक्रीमध्ये जून महिन्यात तब्बल 25 तर, एकूण कारविक्रीत जूनमध्ये 18 टक्क्यांनी घट
● अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात 22 जुलै रोजी व्हाइट हाऊसमध्ये बैठक
● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक (अॅण्टीबायोटिक) औषधे देणाऱ्या राज्यभरातील 43 विक्रेत्यांवर प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा
● एसईबीसी कायद्याची यंदा अंमलबजावणी नको, इच्छुक एमबीबीएसचे खुल्या वर्गातील विद्यार्थी हायकोर्टात
● उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 समर्थकांना जामीन मंजूर
● आता PUBG गेम खेळणे झाले अजून सोपे, मिळणार गिफ्ट्ससुद्धा; भारतामध्ये पब्जीची जिओ सोबत डिजिटल पार्टनरशिप
● वर्ल्डकप 2019 : भारताचे आव्हान संपुष्टात; न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांची पराभव, न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक
● ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन प्रथमच एकत्र दिसणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧘♂ करा योग क्षेत्रात करिअर
LetsUp | Career
हल्ली योगाची लोकप्रियता वाढत असल्याने याकडे आता करिअर म्हणूनही बघितले जात आहे. लवकरच योगशास्त्राला इंडस्ट्रियल स्वरूपही दिले जाऊ शकते. याबाबत सविस्तर जाणून घेऊ...
🧐 करिअर ऑप्शन :
▪ बारावी ग्रॅज्युएशननंतर योगशास्त्रात डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहे.
▪ बॅचलर ऑफ आर्ट्स (योग), मास्टर इन आर्ट्स (योग), पीजी डिप्लोमा इन योग थेरपी अशा कोर्सेसला प्रचंड मागणी आहे.
▪ योग एक्सपर्ट अथवा नॅचरोपॅथीच्या स्वरूपात करिअर विकसित करू इच्छित असल्यास साडेपाच वर्षांचा बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अॅण्ड योगिक सायन्सेस (बीएनवायएस) डिप्लोमा केला जाऊ शकतो.
👍 रोजगाराच्या संधी काय? :
▪ शैक्षणिक क्षेत्र, नियोजन आणि प्रशासन, रुग्णालय आणि उपचार केंद्रे, योग चिकित्सालय यामध्ये योग प्रशिक्षकांची गरज असते.
▪ कॉर्पोरेट संघटना, आंतरराष्ट्रीय कंपन्या, हेल्थ स्पा, ब्यूटी सलून आणि जिम येथेही योग प्रशिक्षकांची गरज असते.
▪ काही टेलिव्हिजन चॅनेल्सही योग कार्यक्रमासाठी प्रशिक्षक नियुक्त करतात.
▪ उद्योजक, व्यापारी, सिनेअभिनेता किंवा आजारी व्यक्ती खासगी योग प्रशिक्षक नियुक्त करतात.
▪ वेळेची कमतरता असल्यास तुम्ही पार्टटाईम योग क्लासेस घेऊ शकता.
👀 3 लाख योग प्रशिक्षकांची गरज : एसोचेमच्या अभ्यासानुसार, भारताला 3 लाख योग प्रशिक्षकांची गरज आहे. ही आकडेवारी येत्या दशकात 5 लाखांपर्यंतही जाऊ शकते. दक्षिण पूर्व आशियात योगतज्ज्ञांची मागणी सर्वाधिक आहे.
📍 देशभरात अनेक शासकीय आणि गैरशासकीय संस्थानांकडून योगाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांची काही नावे खालीलप्रमाणे आहेत.
▪ मोरारजी देसाई इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी अॅण्ड योग, नवी दिल्ली.
▪ लखनौ विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश.
▪ डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ, फैजाबाद, उत्तर प्रदेश.
▪ बुंदेलखंड विद्यापीठ, झाशी, उत्तर प्रदेश.
▪ देव संस्कृती विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
▪ गुरुकुल कांगड़ी विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
▪ हेमवती नंदन बहुगुणा गढ़वाल विद्यापीठ, पौड़ी गढ़वाल, उत्तराखंड.
▪ पतंजली विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
▪ बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ, मध्य प्रदेश.
▪ डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, सागर, मध्य प्रदेश.
▪ जिवाजी विद्यापीठ, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
▪ लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
▪ राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर, मध्य प्रदेश.
▪ महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठ, कटनी, मध्य प्रदेश.
▪ कुरुक्षेत्र विद्यापीठ, हरियाणा.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Career
हल्ली योगाची लोकप्रियता वाढत असल्याने याकडे आता करिअर म्हणूनही बघितले जात आहे. लवकरच योगशास्त्राला इंडस्ट्रियल स्वरूपही दिले जाऊ शकते. याबाबत सविस्तर जाणून घेऊ...
🧐 करिअर ऑप्शन :
▪ बारावी ग्रॅज्युएशननंतर योगशास्त्रात डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहे.
▪ बॅचलर ऑफ आर्ट्स (योग), मास्टर इन आर्ट्स (योग), पीजी डिप्लोमा इन योग थेरपी अशा कोर्सेसला प्रचंड मागणी आहे.
▪ योग एक्सपर्ट अथवा नॅचरोपॅथीच्या स्वरूपात करिअर विकसित करू इच्छित असल्यास साडेपाच वर्षांचा बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अॅण्ड योगिक सायन्सेस (बीएनवायएस) डिप्लोमा केला जाऊ शकतो.
👍 रोजगाराच्या संधी काय? :
▪ शैक्षणिक क्षेत्र, नियोजन आणि प्रशासन, रुग्णालय आणि उपचार केंद्रे, योग चिकित्सालय यामध्ये योग प्रशिक्षकांची गरज असते.
▪ कॉर्पोरेट संघटना, आंतरराष्ट्रीय कंपन्या, हेल्थ स्पा, ब्यूटी सलून आणि जिम येथेही योग प्रशिक्षकांची गरज असते.
▪ काही टेलिव्हिजन चॅनेल्सही योग कार्यक्रमासाठी प्रशिक्षक नियुक्त करतात.
▪ उद्योजक, व्यापारी, सिनेअभिनेता किंवा आजारी व्यक्ती खासगी योग प्रशिक्षक नियुक्त करतात.
▪ वेळेची कमतरता असल्यास तुम्ही पार्टटाईम योग क्लासेस घेऊ शकता.
👀 3 लाख योग प्रशिक्षकांची गरज : एसोचेमच्या अभ्यासानुसार, भारताला 3 लाख योग प्रशिक्षकांची गरज आहे. ही आकडेवारी येत्या दशकात 5 लाखांपर्यंतही जाऊ शकते. दक्षिण पूर्व आशियात योगतज्ज्ञांची मागणी सर्वाधिक आहे.
📍 देशभरात अनेक शासकीय आणि गैरशासकीय संस्थानांकडून योगाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांची काही नावे खालीलप्रमाणे आहेत.
▪ मोरारजी देसाई इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी अॅण्ड योग, नवी दिल्ली.
▪ लखनौ विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश.
▪ डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ, फैजाबाद, उत्तर प्रदेश.
▪ बुंदेलखंड विद्यापीठ, झाशी, उत्तर प्रदेश.
▪ देव संस्कृती विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
▪ गुरुकुल कांगड़ी विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
▪ हेमवती नंदन बहुगुणा गढ़वाल विद्यापीठ, पौड़ी गढ़वाल, उत्तराखंड.
▪ पतंजली विद्यापीठ, हरिद्वार, उत्तराखंड.
▪ बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ, मध्य प्रदेश.
▪ डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, सागर, मध्य प्रदेश.
▪ जिवाजी विद्यापीठ, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
▪ लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
▪ राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर, मध्य प्रदेश.
▪ महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठ, कटनी, मध्य प्रदेश.
▪ कुरुक्षेत्र विद्यापीठ, हरियाणा.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌎 पृथ्वीबद्दल महत्वाची माहिती
LetsUp | Do You Know
सूर्यमालेतील सर्व ग्रहांमध्ये आपली पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन जगणे शक्य आहे. म्हणून "धरणी स्वर्ग आहे" असे संबोधित केले जाते. आपले शास्त्रज्ञ पृथ्वीवरील गूढ रहस्य सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर चला मग जाणून घेऊया पृथ्वीबद्दल अशी काही माहिती ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल...
🧐 पृथ्वी वरील माणसांपेक्षा जास्त सूक्ष्म जीवाणू एक चमचाभर मातीमध्ये असतात.
😳 पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एक तृतीयांश भाग वाळवंटाने व्यापलेले आहे.
😱 आपल्या आकाशगंगेत जवळजवळ 2 अरब पृथ्वीसारखे ग्रह आहेत असे शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
😰 पृथ्वीच्या आतील भागातील तापमान सूर्याच्या तापमाना एवढे असते.
😅 सुरुवातीच्या काळात योग्य ज्ञान नसल्यामुळे पृथ्वी सपाट आहे असे मानले जात होते.
💧 सूर्यमालेमधील पृथ्वी हा एकच असा ग्रह आहे जिथे पाणी तीन रुपात उपलब्ध आहे. द्रव, वायू आणि घन.
😯 मागील 40 वर्षामध्ये पृथ्वीवरील जवळ-जवळ 40% प्राणी नष्ट झालेले आहेत.
🌞 सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे पूर्ण सूर्य-ग्रहण होते.
☀ सूर्य 19 लाखांपेक्षा जास्त पृथ्वी आपल्या आतमध्ये सामावून घेऊ शकतो.
🤭 एका दिवसात 24 तास नसून 23 तास, 56 मिनिटे आणि 4 सेकंद असतात. हा तो वेळ आहे ज्यामध्ये पृथ्वी, सूर्या भोवती एक चक्कर लावायला लावते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Do You Know
सूर्यमालेतील सर्व ग्रहांमध्ये आपली पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन जगणे शक्य आहे. म्हणून "धरणी स्वर्ग आहे" असे संबोधित केले जाते. आपले शास्त्रज्ञ पृथ्वीवरील गूढ रहस्य सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर चला मग जाणून घेऊया पृथ्वीबद्दल अशी काही माहिती ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल...
🧐 पृथ्वी वरील माणसांपेक्षा जास्त सूक्ष्म जीवाणू एक चमचाभर मातीमध्ये असतात.
😳 पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एक तृतीयांश भाग वाळवंटाने व्यापलेले आहे.
😱 आपल्या आकाशगंगेत जवळजवळ 2 अरब पृथ्वीसारखे ग्रह आहेत असे शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
😰 पृथ्वीच्या आतील भागातील तापमान सूर्याच्या तापमाना एवढे असते.
😅 सुरुवातीच्या काळात योग्य ज्ञान नसल्यामुळे पृथ्वी सपाट आहे असे मानले जात होते.
💧 सूर्यमालेमधील पृथ्वी हा एकच असा ग्रह आहे जिथे पाणी तीन रुपात उपलब्ध आहे. द्रव, वायू आणि घन.
😯 मागील 40 वर्षामध्ये पृथ्वीवरील जवळ-जवळ 40% प्राणी नष्ट झालेले आहेत.
🌞 सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे पूर्ण सूर्य-ग्रहण होते.
☀ सूर्य 19 लाखांपेक्षा जास्त पृथ्वी आपल्या आतमध्ये सामावून घेऊ शकतो.
🤭 एका दिवसात 24 तास नसून 23 तास, 56 मिनिटे आणि 4 सेकंद असतात. हा तो वेळ आहे ज्यामध्ये पृथ्वी, सूर्या भोवती एक चक्कर लावायला लावते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👨👨👧👧 जागतिक लोकसंख्या दिन; आज गंभीर होण्याची गरज!
LetsUp | Special
आज जागतिक लोकसंख्या दिन. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा केला जातो.
📍 इतिहास : 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै, 1987 रोजी युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/इशारा दिन म्हणून पाळता जातो.
जॉन ग्रँट यांना लोकसंख्याशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते, तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.
🧐 भारत दुसऱ्या स्थानी : लोकसंख्येच्या बाबतीत सध्याच्या घडीला चीन पहिल्या स्थानावर तर भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2011 च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या 1.21 अब्ज आहे, तर चीनची लोकसंख्या 1.38 अब्ज आहे.
😨 संयुक्त राष्ट्राचा अहवाल चिंताजनक : 2028 पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल त्यावेळी भारताची लोकसंख्या 1.45 अब्जचा टप्पा ओलांडून जाईल. त्यानंतरच्या काळात भारताची लोकसंख्या वाढत राहील व चीनची कमी होत जाईल.
💁♂ म्हणून आपण गंभीर व्हायला हवे! :
▪ विकसित देशांमध्ये संसाधने अधिक आणि लोकसंख्या कमी आहे तर विकसनशील अविकसित देशांमध्ये संसाधने कमी आणि लोकसंख्या अधिक आहे.
▪ वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आपल्या देशातील उपलब्ध साधनसंपत्ती आणि रोजगार आदी बाबींचा विचार करता, ही भारतासाठी चांगली गोष्ट नाही.
▪ सध्या चीनची लोकसंख्या स्थिर राहण्याचा अंदाज आहे, कारण चीनने कठोर उपाय योजले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी आपण सावध होणार का? एवढाच प्रश्न आहे.
▪ लोकसंख्येमुळे चांगले आरोग्य, पौष्टिक अन्न, रोजगार यांसारख्या गोष्टी बहुतांश नागरिकांपासून दूर-दूर जाऊ लागतात. ही परिस्थिती आपणच निर्माण केलेली असते.
😇 समस्यांवर ठोस उपाययोजना हव्या :
▪ अहवालात वर्तविलेल्या भाकितानुसार भारताची लोकसंख्या दीड अब्ज म्हणजे दीडशे कोटी झालीच, तर एवढ्या लोकसंख्येला दोन वेळचे अन्न उपलब्ध करण्याची क्षमता भारताकडे नक्कीच नाही.
▪ रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स यांसारख्या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांत कामगार, कर्मचाऱ्यांची गरज उरणार नाही, अशा वेळी या लोकसंख्येचे करायचे काय, हा प्रश्न उभा राहील.
▪ विकासाच्या प्रवाहापासून दूर फेकल्या जाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढेल आणि गुन्हेगारीही वाढेल.
▪ वाढती लोकसंख्या देशाची प्रगती रोखण्यास कारणीभूत तर ठरते. त्यामुळे आतापासूनच आपल्याला ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
👍 आपले सक्रिय योगदान हवे : जेवढी लोकसंख्या वाढेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक दराने वंचित लोकांचा आकडा वाढत जाईल. त्यामुळेच स्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी भारताने लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाय योजणे गरजेचे आहे. ही जबाबदारी केवळ एकट्या सरकारची नसून सर्वसामान्य नागरिकांचीही आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Special
आज जागतिक लोकसंख्या दिन. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा केला जातो.
📍 इतिहास : 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै, 1987 रोजी युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/इशारा दिन म्हणून पाळता जातो.
जॉन ग्रँट यांना लोकसंख्याशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते, तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.
🧐 भारत दुसऱ्या स्थानी : लोकसंख्येच्या बाबतीत सध्याच्या घडीला चीन पहिल्या स्थानावर तर भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2011 च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या 1.21 अब्ज आहे, तर चीनची लोकसंख्या 1.38 अब्ज आहे.
😨 संयुक्त राष्ट्राचा अहवाल चिंताजनक : 2028 पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल त्यावेळी भारताची लोकसंख्या 1.45 अब्जचा टप्पा ओलांडून जाईल. त्यानंतरच्या काळात भारताची लोकसंख्या वाढत राहील व चीनची कमी होत जाईल.
💁♂ म्हणून आपण गंभीर व्हायला हवे! :
▪ विकसित देशांमध्ये संसाधने अधिक आणि लोकसंख्या कमी आहे तर विकसनशील अविकसित देशांमध्ये संसाधने कमी आणि लोकसंख्या अधिक आहे.
▪ वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आपल्या देशातील उपलब्ध साधनसंपत्ती आणि रोजगार आदी बाबींचा विचार करता, ही भारतासाठी चांगली गोष्ट नाही.
▪ सध्या चीनची लोकसंख्या स्थिर राहण्याचा अंदाज आहे, कारण चीनने कठोर उपाय योजले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी आपण सावध होणार का? एवढाच प्रश्न आहे.
▪ लोकसंख्येमुळे चांगले आरोग्य, पौष्टिक अन्न, रोजगार यांसारख्या गोष्टी बहुतांश नागरिकांपासून दूर-दूर जाऊ लागतात. ही परिस्थिती आपणच निर्माण केलेली असते.
😇 समस्यांवर ठोस उपाययोजना हव्या :
▪ अहवालात वर्तविलेल्या भाकितानुसार भारताची लोकसंख्या दीड अब्ज म्हणजे दीडशे कोटी झालीच, तर एवढ्या लोकसंख्येला दोन वेळचे अन्न उपलब्ध करण्याची क्षमता भारताकडे नक्कीच नाही.
▪ रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स यांसारख्या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांत कामगार, कर्मचाऱ्यांची गरज उरणार नाही, अशा वेळी या लोकसंख्येचे करायचे काय, हा प्रश्न उभा राहील.
▪ विकासाच्या प्रवाहापासून दूर फेकल्या जाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढेल आणि गुन्हेगारीही वाढेल.
▪ वाढती लोकसंख्या देशाची प्रगती रोखण्यास कारणीभूत तर ठरते. त्यामुळे आतापासूनच आपल्याला ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
👍 आपले सक्रिय योगदान हवे : जेवढी लोकसंख्या वाढेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक दराने वंचित लोकांचा आकडा वाढत जाईल. त्यामुळेच स्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी भारताने लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाय योजणे गरजेचे आहे. ही जबाबदारी केवळ एकट्या सरकारची नसून सर्वसामान्य नागरिकांचीही आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤰🏻 गरोदर मातांना शासकीय योजनांचे कवच
LetsUp | Government Scheme
नवी पिढी सुदृढ असावी म्हणून आरोग्य विभागाने गरोदर मातांवर लक्ष केंद्रित करून अंगणवाडीताईवर जबाबदारी सोपविली आहे. गर्भवतींना विशेष आहार, लसीकरण आणि वजनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या बाळंतपणात मातांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. काय आहेत या योजना जाणून घेऊ:
🎯 भाग्यश्री योजनेमधून ५० हजार
एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांना माझी कन्या भाग्यश्री योजनेतून महिला बालकल्याण विभागामार्फत ५० हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाºया पालकांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जाणार आहे. हा निधी मुलींच्या नावाने भविष्यासाठी गुंतविला जाणार आहे.
💫 मातृत्व वंदन योजनेतून सहा कोटी
केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेतून गरोदर मातांना पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. जिल्ह्यातील २० हजार गरोदर मातांना आतापर्यंत सहा कोटी रूपयांचा निधी आरोग्य विभागाने तीन हप्त्यात वितरित केला आहे. यासोबत अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी जननी सुरक्षा योजनेतून ७०० रूपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. याकरिता गरोदर मातांना अंगणवाडीत नोंदणी करणे आवश्यक आहे.
💊 लसीकरण, कॅल्शिअमच्या गोळ्या, आहारात कडधान्य
गरोदर मातांना अंगणवाडीमधून तीन महिन्यांपासून ते बाळंतपणापर्यंत आणि बाळ जन्माला आल्यानंतर सहा महिन्यापर्यंत सकस आहार पुरविला जाणार आहे. याकरिता अंगणवाडी केंद्रांना गहू, मसूर, मूगडाळ, चवळी, मटकी, मूग, हळद, मीठ, मिरची आणि तेलाचे वितरण करण्यात येणार आहे. यासोबत टी.टी. लस आणि कॅल्शिअम गोळ्या देणे, तसेच बाळाचे लसीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Government Scheme
नवी पिढी सुदृढ असावी म्हणून आरोग्य विभागाने गरोदर मातांवर लक्ष केंद्रित करून अंगणवाडीताईवर जबाबदारी सोपविली आहे. गर्भवतींना विशेष आहार, लसीकरण आणि वजनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या बाळंतपणात मातांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. काय आहेत या योजना जाणून घेऊ:
🎯 भाग्यश्री योजनेमधून ५० हजार
एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांना माझी कन्या भाग्यश्री योजनेतून महिला बालकल्याण विभागामार्फत ५० हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाºया पालकांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जाणार आहे. हा निधी मुलींच्या नावाने भविष्यासाठी गुंतविला जाणार आहे.
💫 मातृत्व वंदन योजनेतून सहा कोटी
केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेतून गरोदर मातांना पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. जिल्ह्यातील २० हजार गरोदर मातांना आतापर्यंत सहा कोटी रूपयांचा निधी आरोग्य विभागाने तीन हप्त्यात वितरित केला आहे. यासोबत अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी जननी सुरक्षा योजनेतून ७०० रूपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. याकरिता गरोदर मातांना अंगणवाडीत नोंदणी करणे आवश्यक आहे.
💊 लसीकरण, कॅल्शिअमच्या गोळ्या, आहारात कडधान्य
गरोदर मातांना अंगणवाडीमधून तीन महिन्यांपासून ते बाळंतपणापर्यंत आणि बाळ जन्माला आल्यानंतर सहा महिन्यापर्यंत सकस आहार पुरविला जाणार आहे. याकरिता अंगणवाडी केंद्रांना गहू, मसूर, मूगडाळ, चवळी, मटकी, मूग, हळद, मीठ, मिरची आणि तेलाचे वितरण करण्यात येणार आहे. यासोबत टी.टी. लस आणि कॅल्शिअम गोळ्या देणे, तसेच बाळाचे लसीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच मराठा आरक्षण मिळणार
LetsUp । Update
⚡ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा.
💁♂ याचिका फेटाळली : वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच मराठा आरक्षण देण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच आरक्षण मिळणार आहे.
🧐 काय म्हणाले न्यायालय? : प्रवेश प्रक्रिया जरी आधी सुरु झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते, त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा वैध नसल्याचा राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने स्वीकारला आहे.
📍 घटनाक्रम :
▪ वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली.
▪ प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी कायद्याला मंजुरी देण्यात आली.
▪ एमबीबीएस व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एसईबीसी कायद्यानुसार मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणे बंधनकारक केले आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा.
💁♂ याचिका फेटाळली : वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच मराठा आरक्षण देण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच आरक्षण मिळणार आहे.
🧐 काय म्हणाले न्यायालय? : प्रवेश प्रक्रिया जरी आधी सुरु झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते, त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा वैध नसल्याचा राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने स्वीकारला आहे.
📍 घटनाक्रम :
▪ वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली.
▪ प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी कायद्याला मंजुरी देण्यात आली.
▪ एमबीबीएस व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एसईबीसी कायद्यानुसार मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणे बंधनकारक केले आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup