👨🌾 आज कृषी दिन; आव्हाने आणि उपाय
LetsUp | Special
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.
समोर अनेक संकटं असली तरी बळीराजा वर्षभरातील सण उत्सव आणि विविध दिवस साजरे करत असतो. त्याचप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘कृषी दिन’ उत्साहात साजरा होत आहे.
सद्यस्थितीला दुष्काळ, अतिवृष्टी, वातावरणातील बदल, दिवसेंदिवस घटत चालेली पाणी पातळी आणि सरकाची शेतीविषयी असलेली आनास्था ही आजच्या शेतीपुढली मोठी आव्हाने आहेत. आज त्याबाबत जाणून घेऊयात...
🧐 मोठी आव्हाने आणि उपाय :
▪ शेतकऱ्यांसाठी सरकारने राबविलेल्या विविध योजना विशेष करून गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.
▪ शेतकर्यांसाठी शेतीपुरक उद्योग आणि धोरणात्मक पातळीवर योजना राबिणेही महत्वाचे आहे.
▪ शेतीच्या नेमक्या समस्या लक्षात घेऊन, काळानुसार त्यावर उत्तर शोधणे गरजेचे आहे.
▪ शेतीच्या मालाला हमी भाव नसल्याने आजची शेती अडचणीत आहे. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणेही गरजेचे आहे.
▪ शेतकरी आणि ग्राहक यांमधील दलालांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक अशा प्रणालीचा मोठ्या प्रमाणात विस्तार व्हायला हवा.
▪ मनुष्यबळ हा एक शेतकऱ्यासमोरील खूप मोठा प्रश्न आहे. त्यावर विचार होणे गरजेचे आहे.
▪ शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, विस्तार यंत्रणा, अॅग्रिकल्चरल ग्रॅज्युएट्स आणि सरकार अशा सर्वांच्या विचारप्रक्रियेत बदल होणे गरजेचे आहे.
▪ शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो. मात्र, दुधाला भाव मिळत नसल्याने दूध व्यवसायही तोट्यात आहे. त्याचाही विचार व्हायला हवा.
💫 अशात सरकारने दुरदृष्टी दाखवून शेतकरी विरोधी असलेले कायदे रद्द करून बळीराजाच्या विकासासाठी विविध धोरणात्मक योजना राबवायला हव्यात.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Special
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.
समोर अनेक संकटं असली तरी बळीराजा वर्षभरातील सण उत्सव आणि विविध दिवस साजरे करत असतो. त्याचप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘कृषी दिन’ उत्साहात साजरा होत आहे.
सद्यस्थितीला दुष्काळ, अतिवृष्टी, वातावरणातील बदल, दिवसेंदिवस घटत चालेली पाणी पातळी आणि सरकाची शेतीविषयी असलेली आनास्था ही आजच्या शेतीपुढली मोठी आव्हाने आहेत. आज त्याबाबत जाणून घेऊयात...
🧐 मोठी आव्हाने आणि उपाय :
▪ शेतकऱ्यांसाठी सरकारने राबविलेल्या विविध योजना विशेष करून गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.
▪ शेतकर्यांसाठी शेतीपुरक उद्योग आणि धोरणात्मक पातळीवर योजना राबिणेही महत्वाचे आहे.
▪ शेतीच्या नेमक्या समस्या लक्षात घेऊन, काळानुसार त्यावर उत्तर शोधणे गरजेचे आहे.
▪ शेतीच्या मालाला हमी भाव नसल्याने आजची शेती अडचणीत आहे. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणेही गरजेचे आहे.
▪ शेतकरी आणि ग्राहक यांमधील दलालांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक अशा प्रणालीचा मोठ्या प्रमाणात विस्तार व्हायला हवा.
▪ मनुष्यबळ हा एक शेतकऱ्यासमोरील खूप मोठा प्रश्न आहे. त्यावर विचार होणे गरजेचे आहे.
▪ शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, विस्तार यंत्रणा, अॅग्रिकल्चरल ग्रॅज्युएट्स आणि सरकार अशा सर्वांच्या विचारप्रक्रियेत बदल होणे गरजेचे आहे.
▪ शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो. मात्र, दुधाला भाव मिळत नसल्याने दूध व्यवसायही तोट्यात आहे. त्याचाही विचार व्हायला हवा.
💫 अशात सरकारने दुरदृष्टी दाखवून शेतकरी विरोधी असलेले कायदे रद्द करून बळीराजाच्या विकासासाठी विविध धोरणात्मक योजना राबवायला हव्यात.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates
● केंद्र सरकार ग्रामीण भागातील स्वस्त वाहतूक सेवेसाठी बचत गट किंवा त्यांच्या सदस्यांना वाहनासाठी 6.50 लाख बिनव्याजी कर्ज देणार
● देशभरातील 18 शहरांमधील 50 ठिकाणी सीबीआयचे छापे, याप्रकरणी देशभरात 14 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत
● राज्यभरातील एकूण पाऊसबळींची संख्या 40वर, मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या नियोजनातील त्रुटी उघड
● पावसामुळे नागरिकांची होणारी गैरसोय रोखण्यासाठी उपाययोजना राबवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
● डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपींची हायकोर्टात जामिनासाठी धाव; 4 जुलैला होणार सुनावणी
● रत्नागिरी : चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; गावातील 10 ते 20 ग्रामस्थ बेपत्ता, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
● अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार
● ख्यातनाम कार निर्माती कंपनी Kia Motors च्या Seltos 22 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केली जाणार
● भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय, उपांत्य फेरीत इंट्री, रोहित शर्मा ठरला सामनावीर
● सिल्वेस्टर स्टेलॉनच्या रॅम्बो या प्रसिद्ध चित्रपट सिरिजमधील अखेरचा चित्रपट 'रॅम्बो लास्ट ब्लड' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
● केंद्र सरकार ग्रामीण भागातील स्वस्त वाहतूक सेवेसाठी बचत गट किंवा त्यांच्या सदस्यांना वाहनासाठी 6.50 लाख बिनव्याजी कर्ज देणार
● देशभरातील 18 शहरांमधील 50 ठिकाणी सीबीआयचे छापे, याप्रकरणी देशभरात 14 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत
● राज्यभरातील एकूण पाऊसबळींची संख्या 40वर, मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या नियोजनातील त्रुटी उघड
● पावसामुळे नागरिकांची होणारी गैरसोय रोखण्यासाठी उपाययोजना राबवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
● डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपींची हायकोर्टात जामिनासाठी धाव; 4 जुलैला होणार सुनावणी
● रत्नागिरी : चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; गावातील 10 ते 20 ग्रामस्थ बेपत्ता, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
● अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार
● ख्यातनाम कार निर्माती कंपनी Kia Motors च्या Seltos 22 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केली जाणार
● भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय, उपांत्य फेरीत इंट्री, रोहित शर्मा ठरला सामनावीर
● सिल्वेस्टर स्टेलॉनच्या रॅम्बो या प्रसिद्ध चित्रपट सिरिजमधील अखेरचा चित्रपट 'रॅम्बो लास्ट ब्लड' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 भारत उपांत्य फेरीत; आज इंग्लंड-न्यूझीलंड आमनेसामने
LetsUp | #CWC 2019
⚡ विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय, अखेर उपांत्य फेरीचे तिकीट केले पक्क
💁♂ भारताने दिलेल्या 315 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 286 धावांवर आटोपला
🏆 सलामीवीर रोहित शर्माने शानदार (104) शतक झळकावले, त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला
📍 सामन्यातील विशेष घडामोडी :
▪ विश्वचषकाच्या इतिहासात भारताने सातव्यांदा उपांत्य फेरीत केला प्रवेश
▪ रोहित शर्मा एकाच विश्वचषकात चार शतके ठोकणारा दुसरा तर पहिला भारतीय खेळाडू ठरला
▪ विश्वचषक स्पर्धेत 500 धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला
▪ भारताकडून एकाच सामन्यात धोनी, पंत व कार्तिक हे तीन यष्टीरक्षक खेळले
⚔ आज इंग्लंड Vs न्यूझीलंड लढत
🧢 वर्ल्ड कप स्पर्धेत आज इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आपल्या उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी लढणार
👉 इंग्लंडला आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजच सामना 'करा या मरा' असाच असणार
👉 दुसरीकडे न्यूझीलंडचा नेट रनरेट सरस असल्याने पराभूत होऊनही न्यूझीलंडला उपांत्य फेरीत दाखल होण्याची संधी आहे
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ वन-डे : 89 I इंग्लंड : 40 विजय I न्यूझीलंड : 43 विजय I टाय : 2 I अनिर्णित : 4
▪ वर्ल्ड कप : 8 I न्यूझीलंड : 5 विजय I इंग्लंड : 3 विजय
🎯 स्थळ : रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट. I वेळ : दुपारी 3 पासून
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | #CWC 2019
⚡ विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय, अखेर उपांत्य फेरीचे तिकीट केले पक्क
💁♂ भारताने दिलेल्या 315 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 286 धावांवर आटोपला
🏆 सलामीवीर रोहित शर्माने शानदार (104) शतक झळकावले, त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला
📍 सामन्यातील विशेष घडामोडी :
▪ विश्वचषकाच्या इतिहासात भारताने सातव्यांदा उपांत्य फेरीत केला प्रवेश
▪ रोहित शर्मा एकाच विश्वचषकात चार शतके ठोकणारा दुसरा तर पहिला भारतीय खेळाडू ठरला
▪ विश्वचषक स्पर्धेत 500 धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला
▪ भारताकडून एकाच सामन्यात धोनी, पंत व कार्तिक हे तीन यष्टीरक्षक खेळले
⚔ आज इंग्लंड Vs न्यूझीलंड लढत
🧢 वर्ल्ड कप स्पर्धेत आज इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आपल्या उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी लढणार
👉 इंग्लंडला आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजच सामना 'करा या मरा' असाच असणार
👉 दुसरीकडे न्यूझीलंडचा नेट रनरेट सरस असल्याने पराभूत होऊनही न्यूझीलंडला उपांत्य फेरीत दाखल होण्याची संधी आहे
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ वन-डे : 89 I इंग्लंड : 40 विजय I न्यूझीलंड : 43 विजय I टाय : 2 I अनिर्णित : 4
▪ वर्ल्ड कप : 8 I न्यूझीलंड : 5 विजय I इंग्लंड : 3 विजय
🎯 स्थळ : रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट. I वेळ : दुपारी 3 पासून
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👀 निरीक्षण! दरवर्षी हिमालयातील 6 शिखरे वितळताहेत
LetsUp | Update
📝 नॅशनल सेंटर फॉर पोलर अॅण्ड ओशियन रिसर्च (एनसीपॉर) संस्थेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार दरवर्षी सहा हिमशिखरे वर्षाला 13 ते 33 मिलीमीटरने वितळत आहेत
👉 सुत्री ढाका, बातल, बारा शिगरी, समुद्र टापू, गेपांग घाच आणि कुन्झुम अशी या 6 हिमशिखरांची नावे आहेत.
🔎 या शिखरांचे वस्तुमान, त्यातील ऊर्जा आणि त्यांचा जलीय समतोल वरील अभ्यासांतर्गत तपासण्यात येत आहे.
🗣 केंद्रीय भूविज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली माहिती
🤔 शिखरे वितळण्यामागे कारण काय? :
▪ हिमशिखरांचे हे वितळणे प्रत्येक शिखरानुसार तसेच भौगोलिक जडणघडण व वातावारणानुसार वेगवेगळे आहे.
▪ बातल व सुत्री ढाकाया शिखरांवरील बर्फाचा थर कमी होण्यामध्ये या शिखरांवरील कचऱ्याचा वाटा अधिक आहे.
▪ सहाही हिमशिखरांचे बिघडलेले आरोग्य हे नैसर्गिक व मानवनिर्मित आहे.
📍 एनसीपॉर काय करते? :
▪ भूविज्ञान मंत्रालयांतर्गत काम करणार ही संस्था आहे.
▪ या संस्थेने पश्चिम हिमालयाचा अभ्यास हाती घेतला आहे.
▪ हिमाचल प्रदेशात लाहौल-स्पिती प्रदेशातील चंद्र खोऱ्यात 2013 पासून अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Update
📝 नॅशनल सेंटर फॉर पोलर अॅण्ड ओशियन रिसर्च (एनसीपॉर) संस्थेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार दरवर्षी सहा हिमशिखरे वर्षाला 13 ते 33 मिलीमीटरने वितळत आहेत
👉 सुत्री ढाका, बातल, बारा शिगरी, समुद्र टापू, गेपांग घाच आणि कुन्झुम अशी या 6 हिमशिखरांची नावे आहेत.
🔎 या शिखरांचे वस्तुमान, त्यातील ऊर्जा आणि त्यांचा जलीय समतोल वरील अभ्यासांतर्गत तपासण्यात येत आहे.
🗣 केंद्रीय भूविज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली माहिती
🤔 शिखरे वितळण्यामागे कारण काय? :
▪ हिमशिखरांचे हे वितळणे प्रत्येक शिखरानुसार तसेच भौगोलिक जडणघडण व वातावारणानुसार वेगवेगळे आहे.
▪ बातल व सुत्री ढाकाया शिखरांवरील बर्फाचा थर कमी होण्यामध्ये या शिखरांवरील कचऱ्याचा वाटा अधिक आहे.
▪ सहाही हिमशिखरांचे बिघडलेले आरोग्य हे नैसर्गिक व मानवनिर्मित आहे.
📍 एनसीपॉर काय करते? :
▪ भूविज्ञान मंत्रालयांतर्गत काम करणार ही संस्था आहे.
▪ या संस्थेने पश्चिम हिमालयाचा अभ्यास हाती घेतला आहे.
▪ हिमाचल प्रदेशात लाहौल-स्पिती प्रदेशातील चंद्र खोऱ्यात 2013 पासून अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💆♀ चेहऱ्यावर डाग आहेत? मग 'हे' करा!
LetsUp | Tips & Tricks
अनेक लोक बटाटा खाणं टाळतात. कारण त्यांचा असा समज असतो की, बटाटा खाल्याने वजन आणि शुगर दोन्ही वाढते. परंतु असं अजिबात नाही. बटाट्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो.
बटाटा चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, पूरळ आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी मदत करतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बटाट्याचे फेसपॅक कसे तयार करावे याबाबत सांगणार आहोत...
जर तुम्हाला चेहऱ्याचा रंग उजळवायचा असेल आणि काळपटपणा दूर करायचा असेल तर त्यासाठी बटाटा, लिंबू आणि मुलतानी मातीचा फेसपॅक ट्राय करा. बटाटा आणि लिंबू यामध्ये अशी तत्व असतात जी त्वचेची रोमछिद्र खुली करून त्यातील घाण बाहेर काढण्यासाठी मदत करतात.
लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेवरील अतिरिक्त तेल दूर करते, ज्यामुळे ऑईली स्किनची समस्या दूर होते. तसेच मुलतानी मातीमधील मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. जे त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आणि वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच हे डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठीही मदत करतात.
💁♂ असा तयार करा फेस पॅक :
▪ एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याची साल काढून बारिक करून घ्या.
▪ त्यामध्ये 2 चमचे मुलतानी माती आणि एक लिंबू पिळून घ्या.
▪ तयार पॅक व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा.
▪ एक तासापर्यंत ठेवा आणि त्यानंतर हाताने मसाज करून थंड पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवून टाका.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Tips & Tricks
अनेक लोक बटाटा खाणं टाळतात. कारण त्यांचा असा समज असतो की, बटाटा खाल्याने वजन आणि शुगर दोन्ही वाढते. परंतु असं अजिबात नाही. बटाट्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो.
बटाटा चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, पूरळ आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी मदत करतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बटाट्याचे फेसपॅक कसे तयार करावे याबाबत सांगणार आहोत...
जर तुम्हाला चेहऱ्याचा रंग उजळवायचा असेल आणि काळपटपणा दूर करायचा असेल तर त्यासाठी बटाटा, लिंबू आणि मुलतानी मातीचा फेसपॅक ट्राय करा. बटाटा आणि लिंबू यामध्ये अशी तत्व असतात जी त्वचेची रोमछिद्र खुली करून त्यातील घाण बाहेर काढण्यासाठी मदत करतात.
लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेवरील अतिरिक्त तेल दूर करते, ज्यामुळे ऑईली स्किनची समस्या दूर होते. तसेच मुलतानी मातीमधील मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. जे त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आणि वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच हे डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठीही मदत करतात.
💁♂ असा तयार करा फेस पॅक :
▪ एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याची साल काढून बारिक करून घ्या.
▪ त्यामध्ये 2 चमचे मुलतानी माती आणि एक लिंबू पिळून घ्या.
▪ तयार पॅक व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा.
▪ एक तासापर्यंत ठेवा आणि त्यानंतर हाताने मसाज करून थंड पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवून टाका.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 अंबाती रायुडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
LetsUp । Breaking
⚡ विश्वचषकात संधी न मिळाल्याने नाराज अंबाती रायडूने घेतला निवृत्तीचा निर्णय
🧐 का घेतला निर्णय? : विश्वचषकांमध्ये रायडू राखीव खेळाडूंमध्ये होता. विजय शंकर आणि शिखर धवन दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही रायडूची निवड झाली नाही. यामुळे निराश झालेल्या रायडूने निवृत्तीची घोषणा केली.
📉 कामगिरी :
▪ रायुडूने 50 एकदिवसीय सामन्यात 1694 धावा केल्या आहे.
▪ यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळी नाबाद 124 धावांची आहे.
▪ रायडूने 3 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहे.
▪ 2004 मध्ये रायुडूने अंडर-19 च्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषावले आहे.
💁♂ रायडूला का डावलले? : अनेकदा मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्डकप साठीच्या संघात त्याची निवड झाली नाही.
🏏 या देशाकडून खेळण्यासाठी ऑफर?: आमच्या संघाकडून खेळ अशी ऑफर आइसलँड संघाने रायडूला दिली आहे. आइसलँड क्रिकेटनं ट्विटद्वारे ही माहिती दिली.
▪ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी रायुडू आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । Breaking
⚡ विश्वचषकात संधी न मिळाल्याने नाराज अंबाती रायडूने घेतला निवृत्तीचा निर्णय
🧐 का घेतला निर्णय? : विश्वचषकांमध्ये रायडू राखीव खेळाडूंमध्ये होता. विजय शंकर आणि शिखर धवन दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही रायडूची निवड झाली नाही. यामुळे निराश झालेल्या रायडूने निवृत्तीची घोषणा केली.
📉 कामगिरी :
▪ रायुडूने 50 एकदिवसीय सामन्यात 1694 धावा केल्या आहे.
▪ यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळी नाबाद 124 धावांची आहे.
▪ रायडूने 3 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहे.
▪ 2004 मध्ये रायुडूने अंडर-19 च्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषावले आहे.
💁♂ रायडूला का डावलले? : अनेकदा मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्डकप साठीच्या संघात त्याची निवड झाली नाही.
🏏 या देशाकडून खेळण्यासाठी ऑफर?: आमच्या संघाकडून खेळ अशी ऑफर आइसलँड संघाने रायडूला दिली आहे. आइसलँड क्रिकेटनं ट्विटद्वारे ही माहिती दिली.
▪ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी रायुडू आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😍 सुप्रीम कोर्टाचे निकालपत्र आता मराठीत
LetsUp । Update
⚡ सुप्रीम कोर्टातील खटल्यांचे निकालपत्र आता मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार.
🧐 प्रादेशिक भाषांमध्ये निकाल : आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर केवळ इंग्रजी भाषेतच निकालपत्र अपलोड करण्यात येत होतं. मात्र, हेच निकालपत्र आता मराठी हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तुलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल.
📍 प्रक्रिया पूर्ण : हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल हिंदीमध्ये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यापूर्वीही केली होती. त्यानुसार प्रादेशिक भाषांमध्ये निकालपत्रं उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाल्याचं म्हटलं जात आहे.
📆 महिना अखेरीस सुरु : जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल वेबसाइटवर अपलोड होणार आहे. सुरुवातीला 500 पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षित स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
👍 : लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ सुप्रीम कोर्टातील खटल्यांचे निकालपत्र आता मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार.
🧐 प्रादेशिक भाषांमध्ये निकाल : आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर केवळ इंग्रजी भाषेतच निकालपत्र अपलोड करण्यात येत होतं. मात्र, हेच निकालपत्र आता मराठी हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तुलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल.
📍 प्रक्रिया पूर्ण : हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल हिंदीमध्ये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यापूर्वीही केली होती. त्यानुसार प्रादेशिक भाषांमध्ये निकालपत्रं उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाल्याचं म्हटलं जात आहे.
📆 महिना अखेरीस सुरु : जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल वेबसाइटवर अपलोड होणार आहे. सुरुवातीला 500 पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षित स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
👍 : लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर
LetsUp | Entertainment
1) 'जजमेंटल है क्या' चा ट्रेलर प्रदर्शित :
सस्पेन्स, थ्रीलर आणि रोमान्सने भरलेला 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
2 मिनिटे आणि 37 सेकंदांच्या हा ट्रेलर फार दमदार आहे. या ट्रेलरमध्ये कंगना राणावत आणि राजकुमार रावची तुफान जुगलबंदी पाहायला मिळते.
👉 ट्रेलर पहा : http://bit.ly/2RO4Q43
2) 'चल पुढे चाल तू'चा टिझर प्रदर्शित :
मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'स्माईल प्लिज' चित्रपटाच्या अँथमचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
अनेक दिग्गज आणि नामांकित अशा मराठी कलाकारांच्या मांदियाळीत नटलेले हे गाणे प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.
👉 गाणे पहा : http://bit.ly/2xnyV0W
3) जबरिया जोडी' चा ट्रेलर पहा : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राच्या आगामी 'जबरिया जोडी' चित्रपटाच्या ट्रेलरला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 2 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
👉 ट्रेलर पहा : http://bit.ly/2YqbxM2
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Entertainment
1) 'जजमेंटल है क्या' चा ट्रेलर प्रदर्शित :
सस्पेन्स, थ्रीलर आणि रोमान्सने भरलेला 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
2 मिनिटे आणि 37 सेकंदांच्या हा ट्रेलर फार दमदार आहे. या ट्रेलरमध्ये कंगना राणावत आणि राजकुमार रावची तुफान जुगलबंदी पाहायला मिळते.
👉 ट्रेलर पहा : http://bit.ly/2RO4Q43
2) 'चल पुढे चाल तू'चा टिझर प्रदर्शित :
मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'स्माईल प्लिज' चित्रपटाच्या अँथमचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
अनेक दिग्गज आणि नामांकित अशा मराठी कलाकारांच्या मांदियाळीत नटलेले हे गाणे प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.
👉 गाणे पहा : http://bit.ly/2xnyV0W
3) जबरिया जोडी' चा ट्रेलर पहा : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राच्या आगामी 'जबरिया जोडी' चित्रपटाच्या ट्रेलरला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 2 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
👉 ट्रेलर पहा : http://bit.ly/2YqbxM2
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
YouTube
Judgementall Hai Kya Official Trailer | Kangana Ranaut, Rajkummar Rao | 26th July 2019
Presenting the official trailer of 'Judgementall Hai Kya'. One Mystery. 2 suspects. This July, Trust No One! Power house performers, Kanagana Ranaut and Rajk...
LetsUp News Updates
● देशात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवरील अत्याचारांत मागील दोन दशकांत पाचपट वाढ
● काल (दि.3) जगभरात व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम ठप्प, फोटो-व्हिडीओ डाऊनलोड करण्यास अडचण, अखेर सेवा पूर्ववत
● पेटीएमवर जूनमध्ये एकूण 70 कोटी व्यवहारांची नोंद, यूपीआयमध्ये गुगल पे आघाडीवर
● पाकिस्तानकडून हाफिज सईदविरोधात मोठी कारवाई; टेरर फंडिंगप्रकरणी गुन्हा दाखल
● राज्य शासनाच्या मेगा भरतीचा मार्ग अखेर मोकळा, मराठा आरक्षणाच्या सुधारणा विधेयकावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राजपत्र जाहीर
● राज्याच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
● मराठवाड्यात बळीराजाच्या आत्महत्यांचे सत्र थांबेना, दोन आठवड्यात 39 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
● विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी झेड 1 प्रो स्मार्टफोन केला लाँच, यात पंच होल डिस्प्लेसह अनेक सरस फिचर्स
● इंग्लंडकडून न्यूझीलंडचा 119 धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश, जॉनी बेअरस्टो ठरला सामनावीर
● भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या भूमिकेसाठी अभिनेत्री तापसी पन्नूची निवड
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
● देशात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवरील अत्याचारांत मागील दोन दशकांत पाचपट वाढ
● काल (दि.3) जगभरात व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम ठप्प, फोटो-व्हिडीओ डाऊनलोड करण्यास अडचण, अखेर सेवा पूर्ववत
● पेटीएमवर जूनमध्ये एकूण 70 कोटी व्यवहारांची नोंद, यूपीआयमध्ये गुगल पे आघाडीवर
● पाकिस्तानकडून हाफिज सईदविरोधात मोठी कारवाई; टेरर फंडिंगप्रकरणी गुन्हा दाखल
● राज्य शासनाच्या मेगा भरतीचा मार्ग अखेर मोकळा, मराठा आरक्षणाच्या सुधारणा विधेयकावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राजपत्र जाहीर
● राज्याच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
● मराठवाड्यात बळीराजाच्या आत्महत्यांचे सत्र थांबेना, दोन आठवड्यात 39 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
● विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी झेड 1 प्रो स्मार्टफोन केला लाँच, यात पंच होल डिस्प्लेसह अनेक सरस फिचर्स
● इंग्लंडकडून न्यूझीलंडचा 119 धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश, जॉनी बेअरस्टो ठरला सामनावीर
● भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या भूमिकेसाठी अभिनेत्री तापसी पन्नूची निवड
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🙏 पुण्यतिथी विशेष! जाणून घेऊ स्वामी विवेकानंद यांचे विचार
LetsUp | Special
भारत भूमीसाठी तन, मन, धन व प्राण अर्पण करणारी अनेक नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यापैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद.
त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाद्वारे आणि विविध विषयांच्या सखोल अभ्यासाद्वारे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. तल्लख बुद्धीच्या स्वामींनी जगाला खरे अध्यात्म समजावून सांगितले. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रेरक विचार जाणून घेऊयात...
1) दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
2) तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल. कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.
3) व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
4) आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
5) दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
6) स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
7) अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.
8) तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.
9) आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.
10) संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Special
भारत भूमीसाठी तन, मन, धन व प्राण अर्पण करणारी अनेक नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यापैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद.
त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाद्वारे आणि विविध विषयांच्या सखोल अभ्यासाद्वारे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. तल्लख बुद्धीच्या स्वामींनी जगाला खरे अध्यात्म समजावून सांगितले. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रेरक विचार जाणून घेऊयात...
1) दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
2) तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल. कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.
3) व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
4) आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
5) दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
6) स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
7) अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.
8) तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.
9) आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.
10) संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 इंग्लंड उपांत्य फेरीत; आज अफगाणिस्तान-वेस्ट इंडिज सामना
LetsUp | #CWC 2019
⚡ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडच्या संघाचा 119 धावांनी उडवला धुव्वा
👉 या विजयाने पाकिस्तानचे विश्वचषकातले उरलेसुरले आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे
💁♂ इंग्लंडने दिलेल्या 306 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 186 धावांमध्ये आटोपला
🏆 सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 106 धावांची खेळी केली, त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला
⚔ अफगाणिस्तान Vs वेस्ट इंडिज
🧢 उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेलेले अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज आज प्रतिष्ठा राखण्यासाठी झुंजणार
👉 अफगाणिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेत पहिला विजय नोंदवण्यासाठी लढणार, दुसरीकडे वेस्ट इंडिज शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल
👍 ख्रिस गेलचा अखेरचा विश्वचषक : कारकीर्दीतील चौथा विश्वचषक खेळणाऱ्या ख्रिस गेलचा हा विश्वचषकातील शेवटचा सामना असून, अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो उत्सुक असेल. गेलने (39 वर्षीय) आत्तापर्यंत विश्वचषकाच्या 8 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 235 धावा केल्या आहेत.
🧐 आमने-सामने : एकदिवसीय : 5 I अफगाणिस्तान : 3 I वेस्ट इंडिज : 1 I टाय : 0 I रद्द :1
🎯 स्थळ : हेडिंग्ले, लीड्स. I दुपारी 3 पासून.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | #CWC 2019
⚡ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडच्या संघाचा 119 धावांनी उडवला धुव्वा
👉 या विजयाने पाकिस्तानचे विश्वचषकातले उरलेसुरले आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे
💁♂ इंग्लंडने दिलेल्या 306 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 186 धावांमध्ये आटोपला
🏆 सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 106 धावांची खेळी केली, त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला
⚔ अफगाणिस्तान Vs वेस्ट इंडिज
🧢 उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेलेले अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज आज प्रतिष्ठा राखण्यासाठी झुंजणार
👉 अफगाणिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेत पहिला विजय नोंदवण्यासाठी लढणार, दुसरीकडे वेस्ट इंडिज शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल
👍 ख्रिस गेलचा अखेरचा विश्वचषक : कारकीर्दीतील चौथा विश्वचषक खेळणाऱ्या ख्रिस गेलचा हा विश्वचषकातील शेवटचा सामना असून, अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो उत्सुक असेल. गेलने (39 वर्षीय) आत्तापर्यंत विश्वचषकाच्या 8 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 235 धावा केल्या आहेत.
🧐 आमने-सामने : एकदिवसीय : 5 I अफगाणिस्तान : 3 I वेस्ट इंडिज : 1 I टाय : 0 I रद्द :1
🎯 स्थळ : हेडिंग्ले, लीड्स. I दुपारी 3 पासून.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 तुम्हाला हे माहिती आहे का?
LetsUp | Do you know
1) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याची सामान्य वेळ 90 मिनट असते.
2) स्केटिंग खेळण्या जाणाऱ्या परिसराला रिंक म्हटले जाते.
3) कबड्डी आणि बुद्धिबळ खेळाचा जन्म भारतात झाला आहे.
4) वॉटर पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 7 असते.
5) पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 4 असते.
6) बेसबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 9 असते.
7) व्हॉलीबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 6 असते.
8) बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 5 असते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Do you know
1) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याची सामान्य वेळ 90 मिनट असते.
2) स्केटिंग खेळण्या जाणाऱ्या परिसराला रिंक म्हटले जाते.
3) कबड्डी आणि बुद्धिबळ खेळाचा जन्म भारतात झाला आहे.
4) वॉटर पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 7 असते.
5) पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 4 असते.
6) बेसबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 9 असते.
7) व्हॉलीबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 6 असते.
8) बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 5 असते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏆 केवळ अर्धा ग्राम सोन्यात साकारली वर्ल्डकपची प्रतिकृती
LetsUp । Special
⚡ वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर बंगळूरच्या सोनाराने बनवली सोन्याची ट्रॉफी
📍 बंगळुरूमधील सोनार नागराज रेवणकर यांनी चक्क 1.5 सेंटीमीटरची वर्ल्डकपची सोन्याची ट्रॉफी साकारली आहे. हा चषक एवढा छोटा आहे की, अगदी बोटाच्या तळभागावर बसू शकतो. याचे वजन 0.49 ग्रॅम एवढे आहे.
💁♂ सोशलवर चर्चा : सोन्यात साकारण्यात आलेली ट्रॉफीची चिमुकली प्रतिकृती सोशलवर चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांची ही कलाकृती बघण्यासाठी त्यांच्या दुकानात लोक गर्दी करत आहेत.
😍 टीम इंडियाला शुभेच्छा : नागराज म्हणाले कि, टीम इंडियाच्या गुडलक साठी ही ट्रॉफी साकारावी असे मनात आले. टीम इंडियाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळावा यासाठी ही ट्रॉफी लोकांसमोर सादर केली.
👍 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp । Special
⚡ वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर बंगळूरच्या सोनाराने बनवली सोन्याची ट्रॉफी
📍 बंगळुरूमधील सोनार नागराज रेवणकर यांनी चक्क 1.5 सेंटीमीटरची वर्ल्डकपची सोन्याची ट्रॉफी साकारली आहे. हा चषक एवढा छोटा आहे की, अगदी बोटाच्या तळभागावर बसू शकतो. याचे वजन 0.49 ग्रॅम एवढे आहे.
💁♂ सोशलवर चर्चा : सोन्यात साकारण्यात आलेली ट्रॉफीची चिमुकली प्रतिकृती सोशलवर चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांची ही कलाकृती बघण्यासाठी त्यांच्या दुकानात लोक गर्दी करत आहेत.
😍 टीम इंडियाला शुभेच्छा : नागराज म्हणाले कि, टीम इंडियाच्या गुडलक साठी ही ट्रॉफी साकारावी असे मनात आले. टीम इंडियाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळावा यासाठी ही ट्रॉफी लोकांसमोर सादर केली.
👍 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर
LetsUp । Update
⚡ मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आर्थिक पाहणी अहवाल राज्यसभेत सादर.
💁♂ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा सर्वेक्षण अहवाल सादर केला. यामध्ये 2019-20 या आर्थिक वर्षातील जीडीपी दर 7 टक्के राहील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आर्थिक विकास दर अधिक आहे.
📍 अहवाल :
▪ खासगी गुंतवणूक वाढून जीडीपी दरात वाढ होण्याची शक्यता
▪ आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती कमी होऊ शकते.
▪ निर्यातीवरील विकास दर कमी राहण्याची शक्यता
📊 जीडीपी दर : 2018-2019 या आर्थिक वर्षात विकास दर 6.8 टक्के होता. त्याआधी 2017-18 मध्ये विकास दर 7.2 टक्के होता.
📉 निवडणुकांमुळे विकासदरात घट : देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीतील निकालाच्या अनिश्चिततेमुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीतील विकास दरावर परिणाम झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या तिमाहीत विकास दर केवळ 5.8 टक्के होता.
👍 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आर्थिक पाहणी अहवाल राज्यसभेत सादर.
💁♂ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा सर्वेक्षण अहवाल सादर केला. यामध्ये 2019-20 या आर्थिक वर्षातील जीडीपी दर 7 टक्के राहील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आर्थिक विकास दर अधिक आहे.
📍 अहवाल :
▪ खासगी गुंतवणूक वाढून जीडीपी दरात वाढ होण्याची शक्यता
▪ आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती कमी होऊ शकते.
▪ निर्यातीवरील विकास दर कमी राहण्याची शक्यता
📊 जीडीपी दर : 2018-2019 या आर्थिक वर्षात विकास दर 6.8 टक्के होता. त्याआधी 2017-18 मध्ये विकास दर 7.2 टक्के होता.
📉 निवडणुकांमुळे विकासदरात घट : देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीतील निकालाच्या अनिश्चिततेमुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीतील विकास दरावर परिणाम झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या तिमाहीत विकास दर केवळ 5.8 टक्के होता.
👍 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates
● केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (शुक्रवारी) लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार, 'अर्थसंकल्पा'कडे सर्वांचे लक्ष
● जागतिक बँकेकडून धरणांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी राज्याला तब्बल 940 कोटी रुपयांचा निधी मिळणार
● गेल्या 3 वर्षांत सीबीआयच्या 36 अधिकार्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले, सरकारकडून राज्यसभेत माहिती
● पाकिस्तान तणावामुळे भारतीय विमान कंपन्यांना 550 कोटींचा फटका, एअर इंडियाचे सर्वाधिक 491 कोटींचे नुकसान
● कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित खटल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालय येत्या 17 जुलै रोजी निर्णय देणार
● दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयला आवश्यक ते सहकार्य करत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
● उपअभियंत्यावरील चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक, जवळपास 40 जणांवर गुन्हा दाखल
● फलक बसवण्याचे काम सुरु असल्यामुळे दि. 9 जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 2 तास बंद राहणार
● देवेंद्र फडणवीसांनी नोंदविला नवा विक्रम, 1972नंतर पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे ठरले एकमेव मुख्यमंत्री
● वेस्ट इंडिजची आफगाणिस्तानवर 23 धावांनी मात, 77 धावांची खेळी करणारा शे होप ठरला सामनावीर
● अभिनेत्री तेजश्री प्रधानचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, 'अग्गंबाई सासूबाई' या आगामी मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
● केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (शुक्रवारी) लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार, 'अर्थसंकल्पा'कडे सर्वांचे लक्ष
● जागतिक बँकेकडून धरणांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी राज्याला तब्बल 940 कोटी रुपयांचा निधी मिळणार
● गेल्या 3 वर्षांत सीबीआयच्या 36 अधिकार्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले, सरकारकडून राज्यसभेत माहिती
● पाकिस्तान तणावामुळे भारतीय विमान कंपन्यांना 550 कोटींचा फटका, एअर इंडियाचे सर्वाधिक 491 कोटींचे नुकसान
● कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित खटल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालय येत्या 17 जुलै रोजी निर्णय देणार
● दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयला आवश्यक ते सहकार्य करत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
● उपअभियंत्यावरील चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक, जवळपास 40 जणांवर गुन्हा दाखल
● फलक बसवण्याचे काम सुरु असल्यामुळे दि. 9 जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 2 तास बंद राहणार
● देवेंद्र फडणवीसांनी नोंदविला नवा विक्रम, 1972नंतर पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे ठरले एकमेव मुख्यमंत्री
● वेस्ट इंडिजची आफगाणिस्तानवर 23 धावांनी मात, 77 धावांची खेळी करणारा शे होप ठरला सामनावीर
● अभिनेत्री तेजश्री प्रधानचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, 'अग्गंबाई सासूबाई' या आगामी मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 विंडीजचा शेवट गोड; आज पाकिस्तान-बांगलादेश लढत
LetsUp | #CWC 2019
⚡ वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करत विश्वचषक मोहिमेचा शेवट गोड केला
👉 विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा यंदाच्या विश्वचषकातला 9 सामन्यांमधला सलग नववा पराभव ठरला
💁♂ विंडीजने दिलेल्या 312 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 288 धावांपर्यंत मजल मारता आली
🏆 शे होपने 92 चेंडूत 77 धावांची खेळी केली, याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला
⚔ पाकिस्तान Vs बांगलादेश
🧢 वनडे वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तानची साखळी फेरीतील अखेरची लढत बांगलादेशशी होणार
👀 उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला काय करावे लागेल? :
▪ पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी लागेल
▪ पाकिस्तान जर नाणेफेक हरला आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी घेतली तरी त्यांचे आव्हान तिथेच संपेल
▪ पाकिस्तानने जर 350 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशला 311 धावांनी पराभूत करावे लागेल
▪ पाकिस्तानने 400 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशचा 316 धावांनी पराभव करावा लागेल
▪ पाकिस्तानने 450 धावा केल्यास त्यांना बांग्लादेशचा 321 धावांनी पराभव करावा लागेल
▪ पाकिस्तानचा संघ जर 300 धावांच्या आता बाद झाला तर त्यांचे आव्हान तिथेच संपेल
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ एकदिवसीय : 36 I पाकिस्तान : 31 I बांगलादेश : 5, टाय/ रद्द : 0
▪ विश्वचषकात : 1 I पाकिस्तान : 0, बांगलादेश : 1, टाय / रद्द : 0
🎯 स्थळ : लॉर्ड्स, लंडन. I वेळ : दु. 3 पासून.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | #CWC 2019
⚡ वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करत विश्वचषक मोहिमेचा शेवट गोड केला
👉 विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा यंदाच्या विश्वचषकातला 9 सामन्यांमधला सलग नववा पराभव ठरला
💁♂ विंडीजने दिलेल्या 312 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 288 धावांपर्यंत मजल मारता आली
🏆 शे होपने 92 चेंडूत 77 धावांची खेळी केली, याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला
⚔ पाकिस्तान Vs बांगलादेश
🧢 वनडे वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तानची साखळी फेरीतील अखेरची लढत बांगलादेशशी होणार
👀 उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला काय करावे लागेल? :
▪ पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी लागेल
▪ पाकिस्तान जर नाणेफेक हरला आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी घेतली तरी त्यांचे आव्हान तिथेच संपेल
▪ पाकिस्तानने जर 350 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशला 311 धावांनी पराभूत करावे लागेल
▪ पाकिस्तानने 400 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशचा 316 धावांनी पराभव करावा लागेल
▪ पाकिस्तानने 450 धावा केल्यास त्यांना बांग्लादेशचा 321 धावांनी पराभव करावा लागेल
▪ पाकिस्तानचा संघ जर 300 धावांच्या आता बाद झाला तर त्यांचे आव्हान तिथेच संपेल
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ एकदिवसीय : 36 I पाकिस्तान : 31 I बांगलादेश : 5, टाय/ रद्द : 0
▪ विश्वचषकात : 1 I पाकिस्तान : 0, बांगलादेश : 1, टाय / रद्द : 0
🎯 स्थळ : लॉर्ड्स, लंडन. I वेळ : दु. 3 पासून.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ आता जिओची 'डिजीटल उडान' मोहीम
LetsUp | Tech
📍 इंटरनेट साक्षरतेला गती देण्यासाठी रिलायन्स जिओची फेसबुकच्या सहकार्याने 'डिजीटल उडान' या नावाने नवीन मोहीम सुरू
▪ याच्या अंतर्गत युजरला प्रत्येक शनिवारी इंटरनेट वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार
▪ यात युजर्सना जिओ फोनचे फिचर्स, वेगवेगळे अॅप्स, फेसबुकचा वापर आणि इंटरनेट सुरक्षा याबद्दल माहिती दिली जाणार
▪ युजर्सना ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमातून 10 भाषांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार, लवकरच यात अन्य भाषांचा समावेश होणार
▪ ही ऑफलाईन मोहीम असून सध्या 13 देशांमध्ये 200 गावांमध्ये उपलब्ध आहे
▪ येत्या काही महिन्यांमध्ये याला तब्बल 7 हजार ठिकाणी लाँच केले जाणार आहे
🗣 100% डिजिटल साक्षरतेसाठी देशातील प्रत्येक शहरात आणि गावात ही मोहिम घेऊन जाण्याचा संकल्प : आकाश अंबानी, रिलायन्स जिओ संचालक
👍 इंस्टाग्राम स्टोरीमधूनच ग्रुप चॅट शक्य
📣 इंस्टाग्रामने आणले नवे स्टिकर, याद्वारे आपल्याला एखाद्या ठराविक स्टोरीवर चर्चा करण्यासाठी ग्रुप चॅट सुरू करता येणार
💫 फॉलोअर्सपैकी स्टोरी पाहणाऱ्याने जर त्या स्टिकरवर टॅप केले तर त्यांना एका प्रायव्हेट चॅटमध्ये अॅड केले जाईल. अर्थात मूळ स्टोरी जोडणाऱ्याना त्यावर नियंत्रण देण्यात आलेले आहेच
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Tech
📍 इंटरनेट साक्षरतेला गती देण्यासाठी रिलायन्स जिओची फेसबुकच्या सहकार्याने 'डिजीटल उडान' या नावाने नवीन मोहीम सुरू
▪ याच्या अंतर्गत युजरला प्रत्येक शनिवारी इंटरनेट वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार
▪ यात युजर्सना जिओ फोनचे फिचर्स, वेगवेगळे अॅप्स, फेसबुकचा वापर आणि इंटरनेट सुरक्षा याबद्दल माहिती दिली जाणार
▪ युजर्सना ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमातून 10 भाषांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार, लवकरच यात अन्य भाषांचा समावेश होणार
▪ ही ऑफलाईन मोहीम असून सध्या 13 देशांमध्ये 200 गावांमध्ये उपलब्ध आहे
▪ येत्या काही महिन्यांमध्ये याला तब्बल 7 हजार ठिकाणी लाँच केले जाणार आहे
🗣 100% डिजिटल साक्षरतेसाठी देशातील प्रत्येक शहरात आणि गावात ही मोहिम घेऊन जाण्याचा संकल्प : आकाश अंबानी, रिलायन्स जिओ संचालक
👍 इंस्टाग्राम स्टोरीमधूनच ग्रुप चॅट शक्य
📣 इंस्टाग्रामने आणले नवे स्टिकर, याद्वारे आपल्याला एखाद्या ठराविक स्टोरीवर चर्चा करण्यासाठी ग्रुप चॅट सुरू करता येणार
💫 फॉलोअर्सपैकी स्टोरी पाहणाऱ्याने जर त्या स्टिकरवर टॅप केले तर त्यांना एका प्रायव्हेट चॅटमध्ये अॅड केले जाईल. अर्थात मूळ स्टोरी जोडणाऱ्याना त्यावर नियंत्रण देण्यात आलेले आहेच
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 अर्थसंकल्प आणि इतिहास
LetsUp | Special
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्या वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तसा अर्थसंकल्पाला एक मोठा इतिहास आहे. म्हणून आज आपण पहिल्यांदा अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला? कोणी आणि कशाप्रकारे सादर केला? अशा अनेक गोष्टी जाणून घेऊ...
1) जेम्स विल्सन यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिला अर्थसंकल्प 18 फेब्रुवारी 1869 मध्ये सादर करण्यात आला. जेम्स इंडियन काऊन्सिलचे (स्वातंत्र्यपूर्व) वित्तीय सदस्य होते.
2) देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जॉन मथाई (दुसरे अर्थमंत्री) यांनी 1949-50 आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात प्रथमच योजना आयोग आणि पंचवार्षिक योजनांचा उल्लेख करण्यात आला होता.
3) सी. डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी असताना 1951-52 चा अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता. असे करणारे ते एकमात्र ‘रिझर्व्ह बँक गव्हर्नर’ होते.
4) अर्थसंकल्पात विदेशी संबंधांबाबत चर्चा अथवा उल्लेख करण्यात येत नाही. परंतु, सुरुवातीच्या अर्थसंकल्पात, विदेश संबंधावरदेखील प्रकाशझोत टाकला जात असे.
📍 काही विशेष बाबी :
1) देशाच्या पहिला महिला पंतप्रधान आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत.
2) अर्थ संकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्यात आली. यंदा सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या.
3) 'या' टीमनं तयार केलं 'बजेट' : मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ति सुब्रमण्यम, महसूल सचिव अजय भूषण पांडेय, वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग, निर्गुंतवणूक सचिव अतानु चक्रवर्ती, खर्चविषयक सचिव गिरीश चंद्र मुर्मू, वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Special
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्या वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तसा अर्थसंकल्पाला एक मोठा इतिहास आहे. म्हणून आज आपण पहिल्यांदा अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला? कोणी आणि कशाप्रकारे सादर केला? अशा अनेक गोष्टी जाणून घेऊ...
1) जेम्स विल्सन यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिला अर्थसंकल्प 18 फेब्रुवारी 1869 मध्ये सादर करण्यात आला. जेम्स इंडियन काऊन्सिलचे (स्वातंत्र्यपूर्व) वित्तीय सदस्य होते.
2) देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जॉन मथाई (दुसरे अर्थमंत्री) यांनी 1949-50 आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात प्रथमच योजना आयोग आणि पंचवार्षिक योजनांचा उल्लेख करण्यात आला होता.
3) सी. डी. देशमुख यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी असताना 1951-52 चा अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता. असे करणारे ते एकमात्र ‘रिझर्व्ह बँक गव्हर्नर’ होते.
4) अर्थसंकल्पात विदेशी संबंधांबाबत चर्चा अथवा उल्लेख करण्यात येत नाही. परंतु, सुरुवातीच्या अर्थसंकल्पात, विदेश संबंधावरदेखील प्रकाशझोत टाकला जात असे.
📍 काही विशेष बाबी :
1) देशाच्या पहिला महिला पंतप्रधान आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत.
2) अर्थ संकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्यात आली. यंदा सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या.
3) 'या' टीमनं तयार केलं 'बजेट' : मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ति सुब्रमण्यम, महसूल सचिव अजय भूषण पांडेय, वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग, निर्गुंतवणूक सचिव अतानु चक्रवर्ती, खर्चविषयक सचिव गिरीश चंद्र मुर्मू, वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 अर्थसंकल्प सादर; सेन्सेक्समध्ये घसरण (भाग-1)
LetsUp । Budget Special
📍 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प केला सादर
🤔 अर्थसंकल्पात काय-काय तरतुदी? :
▪ याच वर्षी भारत 3 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल
▪ 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य
▪ 59 मिनिटात छोट्या दुकानदारांना कर्ज देणारी योजना
▪ सरकारी बँकांना 70 हजार कोटी देण्याचे जाहीर
▪ 1, 2, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी येणार
▪ सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण, सेन्सेक्सने 40,000चा आकडा गाठला होता.
▪ केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे थेट करांमध्ये गेल्या दोन वर्षांत 78 टक्क्यांपर्यंत वाढ
▪ 3 कोटी उद्योजकांना पेन्शन दिले जाणार
▪ 2014-2019 या काळात देशातला अन्न सुरक्षेवरचा खर्च दुप्पट केला
▪ जीएसटी नोंदणीकृत लघु-मध्यम उद्योगांना 2 टक्के व्याजदराने भांडवल देणार
▪ 4 वर्षांत गंगा नदीवर कार्गो यायला लागतील; जलवाहतुकीवर मोदी सरकारचा भर
▪ विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता
▪ विविध क्षेत्रातली परकिय गुंतवणूक वाढवणार
▪ ग्रामीण उद्योगांमध्ये विविधता आणणार
▪ पशुपालन उद्योगासाठी विशेष योजना 70000 नवे व्यावसायिक घडवण्यासाठी प्रयत्न
▪ प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 1,25,000 किमीचे रस्ते तयार करणार
▪ नोंदणीकृत कंपन्यांनधील जनभागिदारी वाढवणार
▪ स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनचं स्वतंत्र चॅनेल सुरू करणार
▪ इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठी सूट देणार
▪ सामाजिक संस्थांसाठी नवा शेअर बाजार सुरू करणार
▪ रेल्वेत आदर्श भाडे योजना लागू करणार
▪ रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 50 हजार कोटी
▪ गंगा नदीत परिवहन वाढवण्यावर भर
▪ रेल्वेत पीपीपी मॉडेलवर भर देणार
▪ देशात 2022 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधणार, प्रत्येक घराला वीज, गॅस, शौचालय देणार
▪ 2024 पर्यंत हर घर जल केंद्राचं जल मिशन
▪ पिण्यायोग्य पाणी सगळ्यांना मिळावं हे सरकारचं प्राधान्य, जलशक्ती मंत्रालयाची स्थापना पाण्याच्या स्रोतांचा वापर, व्यवस्थापन करणार
▪ ग्रामसडक योजनेसाठी 80 हजार कोटींची तरतूद
▪ अनिवासी भारतीयांना आधार कार्ड देणार; त्यांना 180 दिवस वाट बघावी लागणार नाही
▪ 35 कोटी एलईडी बल्बचं वाटप
▪ 18,341 कोटींच्या विजेची बचत
▪ रोबो आणि विशेष मशिन्ससाठी बँका अर्थसहाय्य करणार
▪ 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त होणार
▪ मागील वर्षभरात 1 लाख कोटींनी एनपीए कमी झाला
👍 यंदा ब्रीफकेस परंपरेला छेद : अर्थ संकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्यात आली. यंदा सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या. तर यावेळस अर्थसंकल्पाला 'बही खाता' असे नाव देण्यात आले आहे.
👌 दुसऱ्या महिला अर्थमंत्री : भारताच्या स्वातंत्र्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणाऱ्या निर्मला सीतारामण या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. याआधी 49 वर्षापूर्वी म्हणजेच 28 फेब्रुवारी 1970 रोजी केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp । Budget Special
📍 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प केला सादर
🤔 अर्थसंकल्पात काय-काय तरतुदी? :
▪ याच वर्षी भारत 3 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल
▪ 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य
▪ 59 मिनिटात छोट्या दुकानदारांना कर्ज देणारी योजना
▪ सरकारी बँकांना 70 हजार कोटी देण्याचे जाहीर
▪ 1, 2, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी येणार
▪ सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण, सेन्सेक्सने 40,000चा आकडा गाठला होता.
▪ केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे थेट करांमध्ये गेल्या दोन वर्षांत 78 टक्क्यांपर्यंत वाढ
▪ 3 कोटी उद्योजकांना पेन्शन दिले जाणार
▪ 2014-2019 या काळात देशातला अन्न सुरक्षेवरचा खर्च दुप्पट केला
▪ जीएसटी नोंदणीकृत लघु-मध्यम उद्योगांना 2 टक्के व्याजदराने भांडवल देणार
▪ 4 वर्षांत गंगा नदीवर कार्गो यायला लागतील; जलवाहतुकीवर मोदी सरकारचा भर
▪ विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता
▪ विविध क्षेत्रातली परकिय गुंतवणूक वाढवणार
▪ ग्रामीण उद्योगांमध्ये विविधता आणणार
▪ पशुपालन उद्योगासाठी विशेष योजना 70000 नवे व्यावसायिक घडवण्यासाठी प्रयत्न
▪ प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 1,25,000 किमीचे रस्ते तयार करणार
▪ नोंदणीकृत कंपन्यांनधील जनभागिदारी वाढवणार
▪ स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनचं स्वतंत्र चॅनेल सुरू करणार
▪ इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठी सूट देणार
▪ सामाजिक संस्थांसाठी नवा शेअर बाजार सुरू करणार
▪ रेल्वेत आदर्श भाडे योजना लागू करणार
▪ रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 50 हजार कोटी
▪ गंगा नदीत परिवहन वाढवण्यावर भर
▪ रेल्वेत पीपीपी मॉडेलवर भर देणार
▪ देशात 2022 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधणार, प्रत्येक घराला वीज, गॅस, शौचालय देणार
▪ 2024 पर्यंत हर घर जल केंद्राचं जल मिशन
▪ पिण्यायोग्य पाणी सगळ्यांना मिळावं हे सरकारचं प्राधान्य, जलशक्ती मंत्रालयाची स्थापना पाण्याच्या स्रोतांचा वापर, व्यवस्थापन करणार
▪ ग्रामसडक योजनेसाठी 80 हजार कोटींची तरतूद
▪ अनिवासी भारतीयांना आधार कार्ड देणार; त्यांना 180 दिवस वाट बघावी लागणार नाही
▪ 35 कोटी एलईडी बल्बचं वाटप
▪ 18,341 कोटींच्या विजेची बचत
▪ रोबो आणि विशेष मशिन्ससाठी बँका अर्थसहाय्य करणार
▪ 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त होणार
▪ मागील वर्षभरात 1 लाख कोटींनी एनपीए कमी झाला
👍 यंदा ब्रीफकेस परंपरेला छेद : अर्थ संकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र यंदा ही प्रथा मोडीत काढण्यात आली. यंदा सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या. तर यावेळस अर्थसंकल्पाला 'बही खाता' असे नाव देण्यात आले आहे.
👌 दुसऱ्या महिला अर्थमंत्री : भारताच्या स्वातंत्र्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणाऱ्या निर्मला सीतारामण या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. याआधी 49 वर्षापूर्वी म्हणजेच 28 फेब्रुवारी 1970 रोजी केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates
● आता 50 हजारांवर रोख व्यवहारांसाठी पॅनऐवजी आधार क्रमांकही वापरता येणार, केंद्राकडून बँका व इतर संस्थांना सिस्टिम्स अपग्रेड करण्याची सूचना
● सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हार्मेंट या संस्थेच्या अहवालानुसार, वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे भारतीयांचे आयुष्य दोन वर्षे सहा महिन्यांनी घटले
● गडचिरोली भुसुरुंग स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) घेतला हाती, 15 पोलीस झाले होते शहीद
● 'जय श्री राम'असा जयघोष ही प. बंगालच्या संस्कृतीचा भाग नाही, नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचे मत
● तिवरे धरण फुटीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पथकाची स्थापना, दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश
● मुंबईतील अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई, पहिल्या टप्यात पालिकेच्या 23 ठिकाणच्या वाहनतळ परिसरात कारवाई होणार
● विधानसभेला अडीच कोटी मतांचे लक्ष्य ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आवाहन
● व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरच्या माध्यमातून आता कोणताही शेअर करण्यात आलेला मेसेज हा नक्की किती जणांनी फॉरवर्ड केलाय हे समजणार
● श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय, शतकवीर रोहित शर्मा ठरला सामनावीर; सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडशी टक्कर
● शाहरुख खानच्या 'बार्ड ऑफ ब्लड'मधून अभिनेता इमरान हाशमी वेबवर्ल्डमध्ये एन्ट्री करणार, येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
● आता 50 हजारांवर रोख व्यवहारांसाठी पॅनऐवजी आधार क्रमांकही वापरता येणार, केंद्राकडून बँका व इतर संस्थांना सिस्टिम्स अपग्रेड करण्याची सूचना
● सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हार्मेंट या संस्थेच्या अहवालानुसार, वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे भारतीयांचे आयुष्य दोन वर्षे सहा महिन्यांनी घटले
● गडचिरोली भुसुरुंग स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) घेतला हाती, 15 पोलीस झाले होते शहीद
● 'जय श्री राम'असा जयघोष ही प. बंगालच्या संस्कृतीचा भाग नाही, नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचे मत
● तिवरे धरण फुटीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पथकाची स्थापना, दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश
● मुंबईतील अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई, पहिल्या टप्यात पालिकेच्या 23 ठिकाणच्या वाहनतळ परिसरात कारवाई होणार
● विधानसभेला अडीच कोटी मतांचे लक्ष्य ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आवाहन
● व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरच्या माध्यमातून आता कोणताही शेअर करण्यात आलेला मेसेज हा नक्की किती जणांनी फॉरवर्ड केलाय हे समजणार
● श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय, शतकवीर रोहित शर्मा ठरला सामनावीर; सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडशी टक्कर
● शाहरुख खानच्या 'बार्ड ऑफ ब्लड'मधून अभिनेता इमरान हाशमी वेबवर्ल्डमध्ये एन्ट्री करणार, येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 सेलमधून शॉपिंग करताय? या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
LetsUp | Special
जुलै-ऑगस्ट हा काळ जसा पावसामुळे अल्हाददायी असतो तसेच विविध ठिकाणी असणारे कपड्यांचे सेल आणि विविध ऑफर्स यामुळे देखील चर्चेत असतो.
प्रत्येकालाच ब्रँडेड कपडे आवडतात. परंतु त्यांच्या किमती अवाक्याबाहेर असल्याने बऱ्याचदा अनेकांना मनाला मुरड घालावी लागते. परंतु, जुलै ऑगस्ट या काळात विविध ठिकाणी ब्रँडेड कपड्यांवर देखील ऑफर्स असतात आणि या सेलमधून कपडे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...
🤷♀ खरेदीला कधी जाल? : सेल सुरु झाल्यावर एक प्रश्न असतो कि, नेमकं खरेदीला जावं कधी? तर सेलच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करणं फायदेशीर असतं कारण सेलचा स्टॉक नवा असतो आणि जर आठवड्याच्या सुट्ट्या सोडून शॉपिंग केली तर गर्दी देखील कमी असते. तुम्ही निवांत खरेदीचा आनंद लुटू शकता.
⏳ सेलच टायमिंग : कधी-कधी सेलमध्ये असणारे कपडे जुने असतात. त्यामुळे खरेदी करताना सेलमधील कपड्यांचं टायमिंग आणि ते कपडे सध्या ट्रेंड मध्ये आहेत कि नाही? याची खात्री करून घ्यावी. खरेदी करायची म्हणून करू नये.
🧐 सेलमध्ये असणारे ब्रॅण्ड्स : पेन्टालून्स, झारा, एलेन सोली, लेविस आणि अजूनही इतर ब्रॅण्ड्स अॅण्ड ऑफ सीजन सेलमध्ये आकर्षक ऑफर्स देऊन ग्राहकांना खरेदीची ओढ लावतात. आपल्या आवडीच्या ब्रॅण्ड्सवर 80% पर्यंत सूट मिळत असल्यावर कोणाला खरेदीचा मोह आवरेल?
🤔 साईजचा घोळ होत नाही : आपण सहसा ऑनलाईन शॉपिंग करत असतो ज्यामुळे आपल्याला खरेदीचा आनंद बाहेर जाऊन लुटता येत नाही. मात्र सेल हि संधी आपल्याला देतो.
बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग मुळे होतं असं कि, आपली साईज असते एक आणि कपडे येतात भलत्याच साईजचे. मग रिटर्न पॉलिसीचे नुसार जे मिळेल त्यात समाधान मानावे लागते आणि त्यात वेळ वाया जातो तो वेगळाच. सेलमध्ये मात्र आपल्याला हवे ते कपडे ट्राय करून पाहता येतात त्यामुळे साईजचे घोळ होत नाही.
👉 बार्गेनची संधी : सेलमध्ये असणाऱ्या किंमती या फायनल किंमती असतात असा आपला समज असतो. मात्र खरं तर त्या किंमती खरोखर वाजवी आहेत का? हे पडताळून पाहणे आपल्या अधिकाराच्या अखत्यारीत आहे.
👀 डोळे उघडे ठेऊन शॉपिंग करा : कपड्यांचा पोत, प्रकार आणि ते किती काळ टिकू शकतात? याचा विचार करणे गरजेचे असते. कपड्यांचे उत्पादन कधी झाले त्याची तारीख जरूर पहा. तसेच कपडे डॅमेज झालेले तर नाहीत ना याची पडताळणी करूनच खरेदी करा.
🤨 ब्रँडची खात्री करून घ्या : सेल आहे म्हणलं कि, आपण शॉपिंग करतो आणि मग फायनल बिल करताना आपल्या लक्षात येतं कि आपण खरेदी केलेल्या कपड्यांच्या ब्रँडवर सेलच नाही आहे. असं होऊ नये असं वाटत असेल तर आधीच सेल कोणत्या ब्रँडवर आहे याची खात्री करून घ्या.
ℹ रिटर्न पॉलिसी जाणून घ्या : प्रत्येक मॉलमध्ये रिटर्न पॉलिसी वेगवेगळी असते. त्याचा अभ्यास आधीच केला तर नंतर होणार मानसिक ताण कमी होऊ शकतो.
कधीकधी घेतलेले कपडे किंवा वस्तू नाही आवडल्या तर त्या जागी रिटर्नमध्ये दुसरी वस्तू त्याच कॅटेगरीमधून घ्यावी लागते तर कधी-कधी त्या रकमेतून तुम्ही इतर कोणतीही वस्तू तेवढ्या किंमतीची असेल तर खरेदी करू शकता. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शॉपिंग करणे फायदेशीर ठरते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp | Special
जुलै-ऑगस्ट हा काळ जसा पावसामुळे अल्हाददायी असतो तसेच विविध ठिकाणी असणारे कपड्यांचे सेल आणि विविध ऑफर्स यामुळे देखील चर्चेत असतो.
प्रत्येकालाच ब्रँडेड कपडे आवडतात. परंतु त्यांच्या किमती अवाक्याबाहेर असल्याने बऱ्याचदा अनेकांना मनाला मुरड घालावी लागते. परंतु, जुलै ऑगस्ट या काळात विविध ठिकाणी ब्रँडेड कपड्यांवर देखील ऑफर्स असतात आणि या सेलमधून कपडे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...
🤷♀ खरेदीला कधी जाल? : सेल सुरु झाल्यावर एक प्रश्न असतो कि, नेमकं खरेदीला जावं कधी? तर सेलच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करणं फायदेशीर असतं कारण सेलचा स्टॉक नवा असतो आणि जर आठवड्याच्या सुट्ट्या सोडून शॉपिंग केली तर गर्दी देखील कमी असते. तुम्ही निवांत खरेदीचा आनंद लुटू शकता.
⏳ सेलच टायमिंग : कधी-कधी सेलमध्ये असणारे कपडे जुने असतात. त्यामुळे खरेदी करताना सेलमधील कपड्यांचं टायमिंग आणि ते कपडे सध्या ट्रेंड मध्ये आहेत कि नाही? याची खात्री करून घ्यावी. खरेदी करायची म्हणून करू नये.
🧐 सेलमध्ये असणारे ब्रॅण्ड्स : पेन्टालून्स, झारा, एलेन सोली, लेविस आणि अजूनही इतर ब्रॅण्ड्स अॅण्ड ऑफ सीजन सेलमध्ये आकर्षक ऑफर्स देऊन ग्राहकांना खरेदीची ओढ लावतात. आपल्या आवडीच्या ब्रॅण्ड्सवर 80% पर्यंत सूट मिळत असल्यावर कोणाला खरेदीचा मोह आवरेल?
🤔 साईजचा घोळ होत नाही : आपण सहसा ऑनलाईन शॉपिंग करत असतो ज्यामुळे आपल्याला खरेदीचा आनंद बाहेर जाऊन लुटता येत नाही. मात्र सेल हि संधी आपल्याला देतो.
बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग मुळे होतं असं कि, आपली साईज असते एक आणि कपडे येतात भलत्याच साईजचे. मग रिटर्न पॉलिसीचे नुसार जे मिळेल त्यात समाधान मानावे लागते आणि त्यात वेळ वाया जातो तो वेगळाच. सेलमध्ये मात्र आपल्याला हवे ते कपडे ट्राय करून पाहता येतात त्यामुळे साईजचे घोळ होत नाही.
👉 बार्गेनची संधी : सेलमध्ये असणाऱ्या किंमती या फायनल किंमती असतात असा आपला समज असतो. मात्र खरं तर त्या किंमती खरोखर वाजवी आहेत का? हे पडताळून पाहणे आपल्या अधिकाराच्या अखत्यारीत आहे.
👀 डोळे उघडे ठेऊन शॉपिंग करा : कपड्यांचा पोत, प्रकार आणि ते किती काळ टिकू शकतात? याचा विचार करणे गरजेचे असते. कपड्यांचे उत्पादन कधी झाले त्याची तारीख जरूर पहा. तसेच कपडे डॅमेज झालेले तर नाहीत ना याची पडताळणी करूनच खरेदी करा.
🤨 ब्रँडची खात्री करून घ्या : सेल आहे म्हणलं कि, आपण शॉपिंग करतो आणि मग फायनल बिल करताना आपल्या लक्षात येतं कि आपण खरेदी केलेल्या कपड्यांच्या ब्रँडवर सेलच नाही आहे. असं होऊ नये असं वाटत असेल तर आधीच सेल कोणत्या ब्रँडवर आहे याची खात्री करून घ्या.
ℹ रिटर्न पॉलिसी जाणून घ्या : प्रत्येक मॉलमध्ये रिटर्न पॉलिसी वेगवेगळी असते. त्याचा अभ्यास आधीच केला तर नंतर होणार मानसिक ताण कमी होऊ शकतो.
कधीकधी घेतलेले कपडे किंवा वस्तू नाही आवडल्या तर त्या जागी रिटर्नमध्ये दुसरी वस्तू त्याच कॅटेगरीमधून घ्यावी लागते तर कधी-कधी त्या रकमेतून तुम्ही इतर कोणतीही वस्तू तेवढ्या किंमतीची असेल तर खरेदी करू शकता. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शॉपिंग करणे फायदेशीर ठरते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup