लोकसभा निवडणूक 2024
निवडणूक प्रचाराच्या अगदी सुरुवातीलाच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आले. त्यामुळे दिल्लीतील मार्ग सुकर होईल अशी चर्चा केली जात होती. परंतु आपच्या निवडणूक प्रचार प्रमुखाने निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये यात्रा काढून लोकांना सांगितले की, ‘जेल का जवाब, वोट से देंगे’. ही घोषणा अगदी काही दिवसांतच लोकप्रिय ठरली. अनेक नेते आणि नागरिक यांनी व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स या समाजमाध्यमांवर अरविंद केजरीवाल यांचा जेलमध्ये असलेला फोटो डीपी म्हणून ठेवत त्यांचे समर्थन केले.
- राजेंद्र भोईवार
https://kartavyasadhana.in/view-article/rajendra-bhoiwar-loksabha-elections-2024
निवडणूक प्रचाराच्या अगदी सुरुवातीलाच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आले. त्यामुळे दिल्लीतील मार्ग सुकर होईल अशी चर्चा केली जात होती. परंतु आपच्या निवडणूक प्रचार प्रमुखाने निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये यात्रा काढून लोकांना सांगितले की, ‘जेल का जवाब, वोट से देंगे’. ही घोषणा अगदी काही दिवसांतच लोकप्रिय ठरली. अनेक नेते आणि नागरिक यांनी व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स या समाजमाध्यमांवर अरविंद केजरीवाल यांचा जेलमध्ये असलेला फोटो डीपी म्हणून ठेवत त्यांचे समर्थन केले.
- राजेंद्र भोईवार
https://kartavyasadhana.in/view-article/rajendra-bhoiwar-loksabha-elections-2024
https://kartavyasadhana.in/
आव्हान : ‘आप’चे आणि ‘आप’समोरचे
दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्य...
न मो ... न मो ... अर्थात नको मोदी नको मोदी! हा विचार वास्तवात येण्याची शक्यता आहे.
भाजपच्या सोयीसाठी सात टप्प्यांत मतदान घेण्याचे ठरवण्यात आले, हे सर्वमान्य आहे. कारण विश्वगुरुंना सर्वत्र संचार करता यायला हवा होता. पण आता मात्र याचा फायदा विरोधकांनाच मिळत आहे अशी धाकधूक भाजपच्या गोटात आहे. त्यातच आता त्यांचा मुख्य आधार जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तो आता प्रचारापासून दूर राहतो आहे किंवा त्याने प्रचारातून अंग काढून घेतले आहे असे जाणकार निरीक्षकांकडून बोलले जात आहे. खरोखरच तसे असेल तर भाजपसाठी परिस्थिती गंभीर आहे. कारण संघाला अंदाज आल्यानेच त्याने हा निर्णय घेतला असणार आणि संघाचा अंदाज क्वचितच चुकतो याची भाजपला जाण आहे.
- आ. श्री. केतकर
https://kartavyasadhana.in/view-article/a-s-ketkar-loksabha-election-2024
भाजपच्या सोयीसाठी सात टप्प्यांत मतदान घेण्याचे ठरवण्यात आले, हे सर्वमान्य आहे. कारण विश्वगुरुंना सर्वत्र संचार करता यायला हवा होता. पण आता मात्र याचा फायदा विरोधकांनाच मिळत आहे अशी धाकधूक भाजपच्या गोटात आहे. त्यातच आता त्यांचा मुख्य आधार जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तो आता प्रचारापासून दूर राहतो आहे किंवा त्याने प्रचारातून अंग काढून घेतले आहे असे जाणकार निरीक्षकांकडून बोलले जात आहे. खरोखरच तसे असेल तर भाजपसाठी परिस्थिती गंभीर आहे. कारण संघाला अंदाज आल्यानेच त्याने हा निर्णय घेतला असणार आणि संघाचा अंदाज क्वचितच चुकतो याची भाजपला जाण आहे.
- आ. श्री. केतकर
https://kartavyasadhana.in/view-article/a-s-ketkar-loksabha-election-2024
https://kartavyasadhana.in/
मतदारांचा कौल यंदा बदलेल?
भाजप आणि त्यांच्या युतीतील नेत्यांचा धीरही सुटला आहे, असे वाटण्यासारखी त्यांची वक्तव्ये आह...
लोकसभा निवडणूक 2024
एकंदरीत राष्ट्रीय निवडणुकीतील मुद्दे काहीही असले तरीही जातीचा घटक सक्रीय असतो. फक्त तो किती प्रमाणात काम करतो हे त्या मतदारसंघातील परिस्थितीवर अवलंबून असते. जात या घटकाचे राजकीयीकरण झाले असल्याकारणाने जातीचे गतीतत्त्व अस्तित्वात असतेच. त्याचा प्रभाव किती असतो हा प्रश्न असतो. या निवडणुकीत मराठा आणि मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न, जात जनगणना, संविधानबदलाची चर्चा यामुळे जात आणि धार्मिक अस्मिता चर्चेत राहिल्या.
- शिवाजी मोटेगावकर
https://kartavyasadhana.in/view-article/shivaji-motegaonkar-caste-politics-in-elections
एकंदरीत राष्ट्रीय निवडणुकीतील मुद्दे काहीही असले तरीही जातीचा घटक सक्रीय असतो. फक्त तो किती प्रमाणात काम करतो हे त्या मतदारसंघातील परिस्थितीवर अवलंबून असते. जात या घटकाचे राजकीयीकरण झाले असल्याकारणाने जातीचे गतीतत्त्व अस्तित्वात असतेच. त्याचा प्रभाव किती असतो हा प्रश्न असतो. या निवडणुकीत मराठा आणि मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न, जात जनगणना, संविधानबदलाची चर्चा यामुळे जात आणि धार्मिक अस्मिता चर्चेत राहिल्या.
- शिवाजी मोटेगावकर
https://kartavyasadhana.in/view-article/shivaji-motegaonkar-caste-politics-in-elections
https://kartavyasadhana.in/
जात या घटकाची निवडणुकीतील प्रासंगिकता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चार सौ पार’ आणि ‘फिर एक बार मोदी सरकार&rsq...
हिंदू-पॉपचा विषय, आशय आणि सादरीकरण हे कुठल्याही विवेकी, तर्कनिष्ठ विचाराला कडवे आव्हान बनून उभे आहे..
व्हॉट्सअॅप हे संपर्क व संवादाचे माध्यम झाले आहे. युट्युब हा मनोरंजनाचा एक प्रमुख स्रोत आहे. आज ही दोन्ही माध्यमे एकमेकांची सहजीवी बनली आहेत. युट्यूबवरील कंटेंट व्हॉट्अॅपद्वारे प्रसारित होतो. हिंदू-पॉपच्या प्रसाराचे मूळ यातच दडलेले आहे. समाजमाध्यमांद्वारे हिंदू पॉप आता दृकश्राव्य अवतारात प्रेक्षकांना उपलब्ध झाले आहे. हिंदू-पॉपमध्ये पारंपरिक आणि डीजे संगीताची सरमिसळ दिसते. यामुळे गाण्यांना ‘रिच’ (reach) आहे. अक्षरशः संमोहित करणारा इलेक्ट्रॉनिक स्वरकंपा, थिरकणारा ताल आणि सतत येणारे उत्तेजित करणारे शब्द यांमुळे उन्मादी वातावरण निर्माण होते.
- डॉ. अजिंक्य गायकवाड
https://kartavyasadhana.in/view-article/ajinkya-gaikwad-on-h-pop-and-politics
व्हॉट्सअॅप हे संपर्क व संवादाचे माध्यम झाले आहे. युट्युब हा मनोरंजनाचा एक प्रमुख स्रोत आहे. आज ही दोन्ही माध्यमे एकमेकांची सहजीवी बनली आहेत. युट्यूबवरील कंटेंट व्हॉट्अॅपद्वारे प्रसारित होतो. हिंदू-पॉपच्या प्रसाराचे मूळ यातच दडलेले आहे. समाजमाध्यमांद्वारे हिंदू पॉप आता दृकश्राव्य अवतारात प्रेक्षकांना उपलब्ध झाले आहे. हिंदू-पॉपमध्ये पारंपरिक आणि डीजे संगीताची सरमिसळ दिसते. यामुळे गाण्यांना ‘रिच’ (reach) आहे. अक्षरशः संमोहित करणारा इलेक्ट्रॉनिक स्वरकंपा, थिरकणारा ताल आणि सतत येणारे उत्तेजित करणारे शब्द यांमुळे उन्मादी वातावरण निर्माण होते.
- डॉ. अजिंक्य गायकवाड
https://kartavyasadhana.in/view-article/ajinkya-gaikwad-on-h-pop-and-politics
https://kartavyasadhana.in/
एच-पॉप च्या निमित्ताने: संगीत, सोशल मीडिया आणि राजकारण
हिंदू-पॉपच्या गाण्यांमध्ये उघडपणे हिंसेचा पुरस्कार केला जातो. गाण्यांमध्ये मानहानीकारक मजक...
आताची निवडणूक धर्मग्रस्तता विरुद्ध सर्वधर्मसमभाव या दोन बाजूंत झाली. पहिलीचे नेतृत्व मोदींनी तर दुसरीचे राहुल गांधींनी केले.
जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा तिला आपले प्रश्न इतरांच्या, म्हणजे देवाधर्मांच्या प्रश्नांहून मोठे व महत्त्वाचे वाटू लागतात. मग तिला महागाई भेडसावते, बेरोजगारी दिसू लागते, सभोवतीचे दारिद्र्य आणि काही थोड्या माणसांचे वाढलेले वैभवही समजू लागते. स्वतःच्या प्रश्नात अडकलेला माणूस पोथ्या-पुराणांकडे सजगपणे, म्हणजे निराशा वाट्याला येईपर्यंत वळत नाही. अशा वेळी ही लढाई खरेतर वर्तमान व भूतकाळ यांच्यातील होते. माणसांचे प्रश्न आणि ज्यांना प्रश्न पडतच नाहीत ते ईश्वर यांच्यातच ती जुंपण्याचा प्रयत्न जनतेला दिसू लागतो.
- सुरेश द्वादशीवार
https://kartavyasadhana.in/view-article/suresh-dwadashiwar-elections-2024
जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा तिला आपले प्रश्न इतरांच्या, म्हणजे देवाधर्मांच्या प्रश्नांहून मोठे व महत्त्वाचे वाटू लागतात. मग तिला महागाई भेडसावते, बेरोजगारी दिसू लागते, सभोवतीचे दारिद्र्य आणि काही थोड्या माणसांचे वाढलेले वैभवही समजू लागते. स्वतःच्या प्रश्नात अडकलेला माणूस पोथ्या-पुराणांकडे सजगपणे, म्हणजे निराशा वाट्याला येईपर्यंत वळत नाही. अशा वेळी ही लढाई खरेतर वर्तमान व भूतकाळ यांच्यातील होते. माणसांचे प्रश्न आणि ज्यांना प्रश्न पडतच नाहीत ते ईश्वर यांच्यातच ती जुंपण्याचा प्रयत्न जनतेला दिसू लागतो.
- सुरेश द्वादशीवार
https://kartavyasadhana.in/view-article/suresh-dwadashiwar-elections-2024
https://kartavyasadhana.in/
निवडणुकीत दिसलेली देशाची राजकीय प्रकृती
देशाचे नेतृत्व आता राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरही वृद्ध व बरेचसे प्रौढ न राहता नव्या पि...
दोन निरपराध व्यक्तींच्या मृत्यूला कारणीभूत होऊनही चिकन बर्गर खाण्याची लालसा बाळगण्याचा उद्दामपणा ज्या कुटुंब आणि शाळेतून येतो ते कुटुंब आणि शाळा राज्यसंस्थेचा अविभाज्य भाग असतात.
घडलेल्या घटनाक्रमाकडे आणि एकंदरीतच घटितातील तुकड्या-तुकड्यांकडे पाहून वस्तुस्थितीचे पूर्ण आकलन होणार नाही! कल्याणीनगरच्या घटनेकडे एकूणच समकालीन ‘राज्यसंस्था’ कशी काम करते, हे समजून घेण्याच्या दृष्टीकोनातून आपण पाहिले पाहिजे! पोलिसयंत्रणा, न्याययंत्रणा, राजकीय यंत्रणा, बाजारयंत्रणा, माध्यमे इत्यादी संस्था कशा समन्वयीत रूपात अस्तित्वात असतात, हे बघणे आवश्यक आहे.
- दिलीप चव्हाण
https://kartavyasadhana.in/view-article/pune-porsche-car-accident
घडलेल्या घटनाक्रमाकडे आणि एकंदरीतच घटितातील तुकड्या-तुकड्यांकडे पाहून वस्तुस्थितीचे पूर्ण आकलन होणार नाही! कल्याणीनगरच्या घटनेकडे एकूणच समकालीन ‘राज्यसंस्था’ कशी काम करते, हे समजून घेण्याच्या दृष्टीकोनातून आपण पाहिले पाहिजे! पोलिसयंत्रणा, न्याययंत्रणा, राजकीय यंत्रणा, बाजारयंत्रणा, माध्यमे इत्यादी संस्था कशा समन्वयीत रूपात अस्तित्वात असतात, हे बघणे आवश्यक आहे.
- दिलीप चव्हाण
https://kartavyasadhana.in/view-article/pune-porsche-car-accident
https://kartavyasadhana.in/
पोर्शे कार अपघात आणि राज्यसंस्था
पुण्यातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आरोपी असलेल्या या प्रकरणात राज्यसंस्थेची विवि...
"Arvind Kejriwal, who must have had ample time for ‘chintan’ of late, has come up with an ingenuous prediction - NaMo will soon be 75 and will have to hand over charge to someone younger (Shah / Yogi? God forbid!) because the BJP constitution says no posts after 75. Is Kejriwal naïve or has he lost his bearings? Can’t the BJP change its own constitution when it’s talking day and night of changing the constitution of the country?"
- Vinay Hardikar
https://www.kartavyasadhana.in/view-article/landscape-during-and-after-the-battle
- Vinay Hardikar
https://www.kartavyasadhana.in/view-article/landscape-during-and-after-the-battle
https://kartavyasadhana.in/
Landscape During And After The Battle: Silent Hindu Consolidation Or A Rogue Wave In The EVMS?
I take no brief for either NDA or INDIA but let me point out that, as a rule and much to t...
पं. नेहरूंच्या लढाऊ जीवनाचा आदर्श - एस. एम. जोशी
https://www.weeklysadhana.in/view_article/the-ideal-of-nehrus-fighting-life-article-by-s-m-joshi
पंडित नेहरू : इन्द्रवज्र की इन्द्रचाप? - नानासाहेब गोरे
https://www.weeklysadhana.in/view_article/pandit-nehru-indravajra-ki-indrachap
हे चित्र पाहा - वसंत बापट
https://www.weeklysadhana.in/view_article/vasant-bapat-on-the-occasion-of-birthday-of-pandit-nehru-and-indira-gandhi
पं. नेहरूंचे शैलीदार व्यक्तित्व - नरहर कुरुंदकर
https://www.weeklysadhana.in/view_article/article-about-pandit-neharu-by-narhar-kurundkar
नेहरूंच्या विचारांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन - राम जोशी
https://www.weeklysadhana.in/view_article/ram-joshi-on-book-by-s-r-gadgil-on-pandit-nehru
राष्ट्रवाद : नेहरूंचा आणि आमचाही! - रामचंद्र गुहा
https://www.weeklysadhana.in/view_article/Nationalism-Nehru's-and-ours-too
नरेंद्र मोदींच्या चीनविषयक धोरणात नेहरूंचे प्रतिध्वनी - रामचंद्र गुहा
https://www.weeklysadhana.in/view_article/ramchandra-guha-on-nehruvian-echoes-of-modi's-china-policy
नेहरूंची भारतीय दृष्टी आणि संघाचा राग - पुरुषोत्तम अगरवाल
https://www.weeklysadhana.in/view_article/purushottam-agraval-neharu's-vision-and-anger
आजच्या पिढीला पंडित नेहरू समजलेत का? - दत्तप्रसाद दाभोळकर
https://www.weeklysadhana.in/view_article/dattprasad-dabholkar-on-new-generation's-understanding-of-Nehru
नेहरू आणि हत्ती - ज्ञानेश्वर मुळे
https://www.weeklysadhana.in/view_article/nehru-and-elephant-article-by-dnyaneshwar-mulye
गांधी-नेहरू यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ - विनोद शिरसाठ
https://www.weeklysadhana.in/view_article/editorial-on-gandhi-and-nehru-correspondence
पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांना पत्रं - विनोद शिरसाठ
https://weeklysadhana.in/view_article/editorial-letters-prime-minister-to-chief-ministers
https://www.weeklysadhana.in/view_article/the-ideal-of-nehrus-fighting-life-article-by-s-m-joshi
पंडित नेहरू : इन्द्रवज्र की इन्द्रचाप? - नानासाहेब गोरे
https://www.weeklysadhana.in/view_article/pandit-nehru-indravajra-ki-indrachap
हे चित्र पाहा - वसंत बापट
https://www.weeklysadhana.in/view_article/vasant-bapat-on-the-occasion-of-birthday-of-pandit-nehru-and-indira-gandhi
पं. नेहरूंचे शैलीदार व्यक्तित्व - नरहर कुरुंदकर
https://www.weeklysadhana.in/view_article/article-about-pandit-neharu-by-narhar-kurundkar
नेहरूंच्या विचारांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन - राम जोशी
https://www.weeklysadhana.in/view_article/ram-joshi-on-book-by-s-r-gadgil-on-pandit-nehru
राष्ट्रवाद : नेहरूंचा आणि आमचाही! - रामचंद्र गुहा
https://www.weeklysadhana.in/view_article/Nationalism-Nehru's-and-ours-too
नरेंद्र मोदींच्या चीनविषयक धोरणात नेहरूंचे प्रतिध्वनी - रामचंद्र गुहा
https://www.weeklysadhana.in/view_article/ramchandra-guha-on-nehruvian-echoes-of-modi's-china-policy
नेहरूंची भारतीय दृष्टी आणि संघाचा राग - पुरुषोत्तम अगरवाल
https://www.weeklysadhana.in/view_article/purushottam-agraval-neharu's-vision-and-anger
आजच्या पिढीला पंडित नेहरू समजलेत का? - दत्तप्रसाद दाभोळकर
https://www.weeklysadhana.in/view_article/dattprasad-dabholkar-on-new-generation's-understanding-of-Nehru
नेहरू आणि हत्ती - ज्ञानेश्वर मुळे
https://www.weeklysadhana.in/view_article/nehru-and-elephant-article-by-dnyaneshwar-mulye
गांधी-नेहरू यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ - विनोद शिरसाठ
https://www.weeklysadhana.in/view_article/editorial-on-gandhi-and-nehru-correspondence
पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांना पत्रं - विनोद शिरसाठ
https://weeklysadhana.in/view_article/editorial-letters-prime-minister-to-chief-ministers
www.weeklysadhana.in
पं. नेहरूंच्या लढाऊ जीवनाचा आदर्श
पन्नास वर्षांपूर्वी हिंदुस्थानात जवळपास अशीच विस्फोटक परिस्थिती होती. साम्राज्यशाहीच्या टाचेखाली चिरडल्या जाणाऱ्या हिंदी जनतेचा असंतोष शिगेला पोचला होता. जालियनवाला बागेतील अत्याचारांमुळे त्याचा विस्फ...
Part 1/4 : व्हिडिओ 1 तास 12 मिनिटांचा
प्रिय वाचक,
1863 ते 1939 असे 76 वर्षांचे आयुष्य सयाजीराव महाराज गायकवाड यांना लाभले. तब्बल 64 वर्षे ते बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. बुद्धिवान, प्रतिभावान व कर्तबगार या तिन्ही निकषांवर त्यांची गणना अव्वल स्थानी केली जाते.
अशा या सयाजीरावांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. आतापर्यंत 60 पेक्षा अधिक ग्रंथ, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित झालेले असून, आणखी 40 ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
असे हे सयाजीराव, बडोद्याच्या राजगादीवर 27 मे 1875 रोजी दत्तक म्हणून गेले, त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने बाबा भांड यांची दीर्घ मुलाखत 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. प्रत्येकी एक तासाच्या चार भागांत ती प्रसिद्ध करीत आहोत. आपण या मुलाखतीच्या लिंक्स आपल्या मित्रपरिवाराला जरूर फॉरवर्ड करू शकता. Thanks..
- संपादक, साधना
https://youtu.be/iCggrHFswU8
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-one
प्रिय वाचक,
1863 ते 1939 असे 76 वर्षांचे आयुष्य सयाजीराव महाराज गायकवाड यांना लाभले. तब्बल 64 वर्षे ते बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. बुद्धिवान, प्रतिभावान व कर्तबगार या तिन्ही निकषांवर त्यांची गणना अव्वल स्थानी केली जाते.
अशा या सयाजीरावांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. आतापर्यंत 60 पेक्षा अधिक ग्रंथ, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित झालेले असून, आणखी 40 ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
असे हे सयाजीराव, बडोद्याच्या राजगादीवर 27 मे 1875 रोजी दत्तक म्हणून गेले, त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने बाबा भांड यांची दीर्घ मुलाखत 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. प्रत्येकी एक तासाच्या चार भागांत ती प्रसिद्ध करीत आहोत. आपण या मुलाखतीच्या लिंक्स आपल्या मित्रपरिवाराला जरूर फॉरवर्ड करू शकता. Thanks..
- संपादक, साधना
https://youtu.be/iCggrHFswU8
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-one
YouTube
ऐवज | सयाजीराव महाराज गायकवाड कोण होते? | भाग 1 | बाबा भांड | विनोद शिरसाठ | साधना साप्ताहिक |
Part 1 / 4 : व्हिडिओ 1 तास 12 मिनिटांचा
प्रिय वाचक,
1863 ते 1939 असे 76 वर्षांचे आयुष्य सयाजीराव महाराज गायकवाड यांना लाभले. तब्बल 64 वर्षे ते बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. बुद्धिवान…
प्रिय वाचक,
1863 ते 1939 असे 76 वर्षांचे आयुष्य सयाजीराव महाराज गायकवाड यांना लाभले. तब्बल 64 वर्षे ते बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. बुद्धिवान…
Part 2/4 : एक तासाचा व्हिडिओ
प्रिय वाचक,
सयाजीराव महाराज गायकवाड तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. ते बडोद्याच्या राज गादीवर 27 मे 1875 रोजी दत्तक म्हणून गेले, त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.
सयाजीराव महाराज यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत (चार भाग असलेली), 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. त्यातील हा दुसरा भाग आहे. Thanks.
- संपादक, साधना
https://www.youtube.com/watch?v=ODGBuMmi_F8
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-two
प्रिय वाचक,
सयाजीराव महाराज गायकवाड तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. ते बडोद्याच्या राज गादीवर 27 मे 1875 रोजी दत्तक म्हणून गेले, त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.
सयाजीराव महाराज यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत (चार भाग असलेली), 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. त्यातील हा दुसरा भाग आहे. Thanks.
- संपादक, साधना
https://www.youtube.com/watch?v=ODGBuMmi_F8
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-two
YouTube
ऐवज | सयाजीराव महाराज साहित्य प्रकल्पाची पूर्वतयारी कशी केली ? भाग 2 | बाबा भांड | विनोद शिरसाठ |
Part 2/4 : एक तासाचा व्हिडिओ
प्रिय वाचक,
सयाजीराव महाराज गायकवाड तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. ते बडोद्याच्या राज गादीवर 27 मे 1875 रोजी दत्तक म्हणून गेले, त्या घटनेला 27…
प्रिय वाचक,
सयाजीराव महाराज गायकवाड तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. ते बडोद्याच्या राज गादीवर 27 मे 1875 रोजी दत्तक म्हणून गेले, त्या घटनेला 27…
Part 3/4 : व्हिडिओ 1 तास 12 मिनिटांचा..
प्रिय वाचक,
तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड, 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राजगादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.
त्यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत (चार भाग असलेली), 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. त्यातील हा तिसरा भाग आहे. या मुलाखतीच्या लिंक्स आपण आपल्या मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks.
- संपादक, साधना
https://youtu.be/kASnS1nzC7U
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-three
प्रिय वाचक,
तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड, 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राजगादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.
त्यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत (चार भाग असलेली), 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. त्यातील हा तिसरा भाग आहे. या मुलाखतीच्या लिंक्स आपण आपल्या मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks.
- संपादक, साधना
https://youtu.be/kASnS1nzC7U
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-three
YouTube
ऐवज | सयाजीराव महाराज प्रकल्पात काय आहे ? | भाग 3 | बाबा भांड | विनोद शिरसाठ | साधना साप्ताहिक |
Part 3 / 4 : व्हिडिओ 1 तास 12 मिनिटांचा
प्रिय वाचक,
तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड , 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राज गादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.
त्यांचे विचार…
प्रिय वाचक,
तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड , 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राज गादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.
त्यांचे विचार…
Part 4/4 : व्हिडिओ 1 तास 7 मिनिटांचा
प्रिय वाचक,
तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड, 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राजगादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.
त्यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत, साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतली आहे. त्यातील हा चौथा व अखेरचा भाग आहे. या मुलाखतीच्या लिंक्स आपण आपल्या मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks.
- संपादक, साधना
https://youtu.be/MoxzUMNpRgk
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-four
प्रिय वाचक,
तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड, 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राजगादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.
त्यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत, साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतली आहे. त्यातील हा चौथा व अखेरचा भाग आहे. या मुलाखतीच्या लिंक्स आपण आपल्या मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks.
- संपादक, साधना
https://youtu.be/MoxzUMNpRgk
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-four
YouTube
ऐवज | सयाजीराव महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध आयाम | भाग 4 | बाबा भांड | विनोद शिरसाठ | साधना
Part 4 / 4 : व्हिडिओ 1 तास 7 मिनिटांचा
प्रिय वाचक,
तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड , 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राज गादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.
त्यांचे विचार…
प्रिय वाचक,
तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड , 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राज गादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.
त्यांचे विचार…
"आम्ही ज्या टेकडीपासून आमचं काम सुरू केलं, ती टेकडी वनविभागाच्या हद्दीत येते. स्वतः वनविभागच तिकडे कचरा करायचा. काही वर्षांपूर्वी वनविभागाने एक प्रकल्प हाती घेतला होता. ग्लिरिसिडिया या विदेशी झाडाच्या ठिकाणी देशी झाडं लावण्याचा. ते जी रोपं आणायचे, त्याच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जिथे काढतील तिथेच टाकून द्यायचे. ते प्लॅस्टिक पिशव्यांचं प्रमाण खूपच जास्त होतं. तो सगळा कचरा आम्ही गोळा करायचो. मग आम्ही एकदा ठरवून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना वारंवार विनंती केली, वारंवार पत्रव्यवहार केले आणि काही काळाने आमच्या त्या प्रयत्नांना यश आलं. त्यांचं तसं प्लॅस्टिक कचरा टेकडीवर सोडून जाणं, आणि प्लॅस्टिक जाळणंही पुष्कळ कमी झालं."
- ओजस फाटक
https://www.kartavyasadhana.in/view-article/environment-day-ecoforce-dhyas-nisarga-swachchhatecha
- ओजस फाटक
https://www.kartavyasadhana.in/view-article/environment-day-ecoforce-dhyas-nisarga-swachchhatecha
https://kartavyasadhana.in/
टेकड्यांवर स्वच्छता अभियान राबविणारी पुण्यातील मुले
माझ्या ओळखीचा एक पुण्यात राहणारा १७ वर्षांचा हुशार तरूण मुलगा आहे. त्याला ट्रेकिंग, गिर्या...
'बलसागर भारत होवो'चा पुढचा प्रयोग उद्या (11 जून) सायंकाळी 7.30 वाजता 'द बॉक्स' येथे होतो आहे.
प्रयोगाची संहिता डॉ. माधवी वैदय यांची असली, तरी यातील शब्दन् शब्द साने गुरुजींचा आहे. त्यातून गुरुजींच्या संवेदनशील मनाचे अनेक हळुवार कंगोरे दाखवण्याबरोबरच त्यांच्यातल्या योद्ध्याचे लढाऊपण, कठोर निर्णय घेणारी निश्चयी वृत्ती ठळकपणे अधोरेखित करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. साने गुरुजींच्या संघर्षलढ्यातील करारीपणा व ठामपणा श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे अभिवाचक धीरज जोशी, सानिका आपटे, ओंकार गोवर्धन यांचेही विशेष कौतुक केले पाहिजे; कारण गुरुजींच्या संघर्षयात्रेतील अनेक पात्रांचा संवाद या तिघांच्या तोंडून ऐकताना ती ती पात्रे प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभी राहतात.
- माधव राजगुरू
https://kartavyasadhana.in/view-article/madhav-rajguru-balsagar-bharat-hovo
प्रयोगाची संहिता डॉ. माधवी वैदय यांची असली, तरी यातील शब्दन् शब्द साने गुरुजींचा आहे. त्यातून गुरुजींच्या संवेदनशील मनाचे अनेक हळुवार कंगोरे दाखवण्याबरोबरच त्यांच्यातल्या योद्ध्याचे लढाऊपण, कठोर निर्णय घेणारी निश्चयी वृत्ती ठळकपणे अधोरेखित करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. साने गुरुजींच्या संघर्षलढ्यातील करारीपणा व ठामपणा श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे अभिवाचक धीरज जोशी, सानिका आपटे, ओंकार गोवर्धन यांचेही विशेष कौतुक केले पाहिजे; कारण गुरुजींच्या संघर्षयात्रेतील अनेक पात्रांचा संवाद या तिघांच्या तोंडून ऐकताना ती ती पात्रे प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभी राहतात.
- माधव राजगुरू
https://kartavyasadhana.in/view-article/madhav-rajguru-balsagar-bharat-hovo
https://kartavyasadhana.in/
साने गुरुजींचा जीवनपट उलगडणारा समृद्ध नाट्यानुभव
समाजातील दुःख, दैन्य, दारिद्रय, उच्च-नीचता, जातिधर्मांतील भेदाभेद व ढोंगीपणा यामुळे गुरुजी...
"So there are two types of crying – the cries of the scared, the helpless, the depressed and the pitiful; and the cries born in idealism, sacrifice, loyalty, compassion and determination. The grief in Sane Guruji’s literature is of the second kind, and unfortunately his critics have failed to understand it. They just generalise all crying, not knowing the nuances."
~ Narhar Kurundkar
https://kartavyasadhana.in/view-article/sane-guruji-literarture-narhar-kurundkar
~ Narhar Kurundkar
https://kartavyasadhana.in/view-article/sane-guruji-literarture-narhar-kurundkar
https://kartavyasadhana.in/
Literary Accomplishments of Sane Guruji
Sane Guruji's literature was heavily criticized in the literary community – auth...
कंगनाला मिळालेली चपराक एकट्या कुलविंदरची नसून साऱ्या देशाची होती हे लक्षात घ्यायचे.
कुलविंदरचा निरोप ऐकल्यानंतर माझ्या मनातला तिच्याविषयीचा अभिमान अनेक पटींनी वाढला. खऱ्या अर्थाने ती शेतकरी वर्गाची प्रतिनिधी आहे आणि तिच्या मनातील देशभक्तीही मोठी आहे हे ध्यानात आले. त्याचवेळी अशी लढाऊ महिला मला बहीण म्हणून मिळाली याचाही मला आनंद झाला. कुलविंदर या प्रकरणात अपराधी ठरली तर तिला पाठिंबा देणारा म्हणून तिच्यासोबत राहायला मलाही आवडेल.
- सुरेश द्वादशीवार
https://kartavyasadhana.in/view-article/suresh-dwadashiwar-kangana-ranaut-kulvinder-kaur
कुलविंदरचा निरोप ऐकल्यानंतर माझ्या मनातला तिच्याविषयीचा अभिमान अनेक पटींनी वाढला. खऱ्या अर्थाने ती शेतकरी वर्गाची प्रतिनिधी आहे आणि तिच्या मनातील देशभक्तीही मोठी आहे हे ध्यानात आले. त्याचवेळी अशी लढाऊ महिला मला बहीण म्हणून मिळाली याचाही मला आनंद झाला. कुलविंदर या प्रकरणात अपराधी ठरली तर तिला पाठिंबा देणारा म्हणून तिच्यासोबत राहायला मलाही आवडेल.
- सुरेश द्वादशीवार
https://kartavyasadhana.in/view-article/suresh-dwadashiwar-kangana-ranaut-kulvinder-kaur
https://kartavyasadhana.in/
कुलविंदरला माझा सलाम!
मित्रहो,
माझ्याच विषयीची एक कैफियत या छोटेखानी लेखातून मी आपल्यापुढे मांडत आहे. ...
माझ्याच विषयीची एक कैफियत या छोटेखानी लेखातून मी आपल्यापुढे मांडत आहे. ...
डॉ. विश्वास पाटील लिखित 'स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी' या पुस्तकाचा परिचय
केवळ मते वा सिद्धांत यांच्या जंजाळात अडकून पडणारी ही व्यक्तिमत्त्वे नव्हती तर प्रत्यक्ष कार्यावर त्यांचा भर होता असे लेखक मांडतो. आजकाल पुरोगामी विचारांवर लंबेचवडे भाष्य करणाऱ्यांची फौज राजकारणात आणि राजकारणाबाहेरही काही कमी नाही पण प्रत्यक्ष कृतीचा अभाव मात्र जाणवतो. स्वामीजींनी आणि गांधीजींनी अनुक्रमे अध्यात्म आणि राजकारण यांचा विचार प्रसारीत करतानाच जातीयतेचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. पण आजचे राजकारण असो वा धर्मकारण, माणसामाणसांतील भेद अधिक गडद होताना दिसतात ही दुर्दैवी बाब आहे.
- अद्वैत धोंडीराम जोशी
https://kartavyasadhana.in/view-article/advait-joshi-swami-vivekanand-and-gandhiji
केवळ मते वा सिद्धांत यांच्या जंजाळात अडकून पडणारी ही व्यक्तिमत्त्वे नव्हती तर प्रत्यक्ष कार्यावर त्यांचा भर होता असे लेखक मांडतो. आजकाल पुरोगामी विचारांवर लंबेचवडे भाष्य करणाऱ्यांची फौज राजकारणात आणि राजकारणाबाहेरही काही कमी नाही पण प्रत्यक्ष कृतीचा अभाव मात्र जाणवतो. स्वामीजींनी आणि गांधीजींनी अनुक्रमे अध्यात्म आणि राजकारण यांचा विचार प्रसारीत करतानाच जातीयतेचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. पण आजचे राजकारण असो वा धर्मकारण, माणसामाणसांतील भेद अधिक गडद होताना दिसतात ही दुर्दैवी बाब आहे.
- अद्वैत धोंडीराम जोशी
https://kartavyasadhana.in/view-article/advait-joshi-swami-vivekanand-and-gandhiji
https://kartavyasadhana.in/
दोन महापुरुषांतले साम्य उलगडणारे पुस्तक
पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात आपल्या देशाच्या भविष्याविषयीच्या दोघांच्याही चिंतनावर भाष्य...
True, the NEET Paper Leak scandal has brought the Indian education system in limelight for all the wrong reasons, but importantly, it has also ignited a nationwide student awakening and a significant movement demanding reforms. Students’ initial reactions to the scam were a mix of shock, disbelief, and frustration. But soon, spurred a wave of protests, marches, and it turned into a full fledged movement of fighting for their educational rights and of seeking justice for themselves.
~ Rucha Mulay
https://www.kartavyasadhana.in/view-article/neet-scam-students-protests
~ Rucha Mulay
https://www.kartavyasadhana.in/view-article/neet-scam-students-protests
https://kartavyasadhana.in/
The Great NEET Debacle: Leak, Lies, and Student Uprisings
The National Eligibility cum Entrance Test (NEET), one of the most competitive exams in In...