🔥 कोतवाल भरती साठी उपयुक्त
👉 पुस्तक → लेखक ━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 गीताई → विनोबा भावे
👉 गीतारहस्य → लोकमान्य टिळक
👉 गीतांजली → रवींद्रनाथ टागोर
👉 ग्रामगीता → संत तुकडोजी महाराज
👉 गीत रामायण → ग. दि. माडगूळकर
👉 भगवद्गीता → वेदव्यास
👉 गुलामगिरी → महात्मा ज्योतिराव फुले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 पुस्तक → लेखक ━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 गीताई → विनोबा भावे
👉 गीतारहस्य → लोकमान्य टिळक
👉 गीतांजली → रवींद्रनाथ टागोर
👉 ग्रामगीता → संत तुकडोजी महाराज
👉 गीत रामायण → ग. दि. माडगूळकर
👉 भगवद्गीता → वेदव्यास
👉 गुलामगिरी → महात्मा ज्योतिराव फुले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
रेल्वे ग्रुप-D Answer Key Active ✔️
लिंक :
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
लिंक :
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
🔴 ‘उपाधी’ व व्यक्ती 🔴
━━━━━━━━━━━━━━━━━━━
01) मराठी भाषेचे पाणिनी
👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर
02) मराठी भाषेचे शिवाजी
👉 विष्णुशास्त्री चिपळूणकर
03) मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते
👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर
04) पहिले मुद्रित व्याकरण
👉 गंगाधरशास्त्री फडके
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
01) मराठी भाषेचे पाणिनी
👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर
02) मराठी भाषेचे शिवाजी
👉 विष्णुशास्त्री चिपळूणकर
03) मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते
👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर
04) पहिले मुद्रित व्याकरण
👉 गंगाधरशास्त्री फडके
━━━━━━━━━━━━━━━━━━━
लातूरकरांच्या सेवेत लवकरच...
01 ऑक्टोबर पासून ऑफलाइन रेल्वे साठीच्या बॅच सुरू ✔️
01 ऑक्टोबर पासून ऑफलाइन रेल्वे साठीच्या बॅच सुरू ✔️
UIICL.pdf
542.8 KB
UIICL AO जाहिरात 😍
👉 टोटल जागा - 225
👉 Any डिग्री
👉 फी - 1000
👉 Apply Date - Sep TO 28 Sep
👉 टोटल जागा - 225
👉 Any डिग्री
👉 फी - 1000
👉 Apply Date - Sep TO 28 Sep
एकटा माणूस काय करू शकतो ?
असा प्रश्न जेव्हा जेव्हा समाज विचारतो, तेव्हा त्याच्या तोंडावर सडेतोड उत्तर म्हणजे मध्य प्रदेशचा सुरेंद्र सिंह चौधरी, ज्याला आपण सगळे सोशल मीडियावर 'बिट्टू तबाही' म्हणून ओळखतो !
२६ जानेवारीपासून प्रदूषित 'अजनार नदी' साफ करण्यासाठी तो एकटाच मैदानात उतरला. सुरुवातीला लोकांनी त्याला वेडा म्हटले, अस्वच्छ पाण्यामुळे त्याच्या हाता-पायाची त्वचा निघाली, इन्फेक्शन झाले, खिशातले पैसे संपले... पण त्याची जिद्द संपली नाही. ज्या पाण्याला लोक हात लावायला घाबरत होते, तेच पाणी त्याने आपल्या मेहनतीने स्फटिकासारखे स्वच्छ करून दाखवले.
सुरेंद्र सिंह चौधरीने हे सिद्ध केले की, तबाही किंवा वादळ फक्त विनाश करत नाही, तर योग्य विचारांचे वादळ समाजात सकारात्मक बदलही घडवून आणू शकते !
नदी साफ करायला प्रत्येकाने उतरलेच पाहिजे असे नाही, पण कमीत कमी आपण आपल्या निसर्गात कचरा टाकणार नाही ही शपथ आज आपण घेतली, तरी 'बिट्टू तबाही'च्या या कार्याला तीच खरी पोचपावती ठरेल.
असा प्रश्न जेव्हा जेव्हा समाज विचारतो, तेव्हा त्याच्या तोंडावर सडेतोड उत्तर म्हणजे मध्य प्रदेशचा सुरेंद्र सिंह चौधरी, ज्याला आपण सगळे सोशल मीडियावर 'बिट्टू तबाही' म्हणून ओळखतो !
२६ जानेवारीपासून प्रदूषित 'अजनार नदी' साफ करण्यासाठी तो एकटाच मैदानात उतरला. सुरुवातीला लोकांनी त्याला वेडा म्हटले, अस्वच्छ पाण्यामुळे त्याच्या हाता-पायाची त्वचा निघाली, इन्फेक्शन झाले, खिशातले पैसे संपले... पण त्याची जिद्द संपली नाही. ज्या पाण्याला लोक हात लावायला घाबरत होते, तेच पाणी त्याने आपल्या मेहनतीने स्फटिकासारखे स्वच्छ करून दाखवले.
सुरेंद्र सिंह चौधरीने हे सिद्ध केले की, तबाही किंवा वादळ फक्त विनाश करत नाही, तर योग्य विचारांचे वादळ समाजात सकारात्मक बदलही घडवून आणू शकते !
नदी साफ करायला प्रत्येकाने उतरलेच पाहिजे असे नाही, पण कमीत कमी आपण आपल्या निसर्गात कचरा टाकणार नाही ही शपथ आज आपण घेतली, तरी 'बिट्टू तबाही'च्या या कार्याला तीच खरी पोचपावती ठरेल.